आपण का लिहिता?
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न.
माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.
सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते.
मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला..
या प्रकारचा मूळ श्लोक माहित
हो
टाका की...दुसर्या एका
मला वाटत उडवल्या जाइल !!!
आधीचा नव्हता उडाला
व्यनि केलाय !!
बरोब्बर !!
(१) व्यक्त होणे ही माझी गरज
बरेच उपमुद्दे आहेत मुख्य दोन
आंजावर का लिहीतो ?
मी लिहितो
आयला मनातलंच बोललास की रे.
असेच म्हणतो.
खरे खुरे उत्तर असे आहे की
एकुणात निरीक्षण -
सुप्त इछा
इच्छा
गाठभेट असे वाचावे
घरबसल्या जगभरच्या लोकांशी
+१
खाज.
स्वतःसाठी! मी एकलकोंडी होउ
+१२३४५
सध्या अभिव्यक्तीवरील लेखांचे
विचार प्रवाही राहतात.
लिहावेसे वाटते म्हणून
दिसामाजी काहीतरी लिहीत जावे...असे...
आंजावर का लिहीतो ?
(No subject)
का लिहिता?
निषेध....
पाकृ
*i-m_so_happy*
म्हणुनच सगळ्यांच्या आवडत्या
हो हो! आमच्याही. कधीकधी.
बरं बरं
जास्तित जास्त प्रतिसाद मिळवेत
लिहिण्यामुळे होणारे काही फायदे :
एकदम बरोब्बर