मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"डोब्रा"

खटपट्या ·

स्वप्नज 25/10/2014 - 06:36
वाचतोय. येऊ दे येऊ दे. पुढचा भाग लवकर येऊ दे....

जेपी 25/10/2014 - 09:30
आणखिन एक . हि चित्र टाकुन लिवायची तुमची ष्टैल आमका आवडली आसां.

टवाळ कार्टा 25/10/2014 - 09:55
झकास :) रच्याकने ते डोब्रा मला...कोब्रा...देब्रा असे काहितरी वाटलेले..."डो" डोम्बोलीचा...मग कदाचित एका नविन क्यॅटेगरीचा जन्म याचिदेही बघायला मिळणार असे वाटुन गेले :)

In reply to by टवाळ कार्टा

एस 25/10/2014 - 10:21
आम्हांला पण असंच काहीतरी वाटलेलं. अति खतरनाक लेख!

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश 25/10/2014 - 14:26
असंच वाटून घाबरत धागा उघडला. हुश्श... मस्तय कथा. लवकर टाका पुढचा भाग.

खटपट्या 27/10/2014 - 01:50
स्वप्नज, बहुगुणी, मूवी, जेपी, टका, स्वैप्स, माप, लिमाउजेट, अत्रंगी पाउस आणि निनाद मुकादम आपणा सर्वांचे आभार. आपण दिलेल्या प्रतिसादांनी हुरूप वाढतो.

आनन्दा 27/10/2014 - 17:10
च्या %$%$%& नावातल्या डोब्रावरून काहीतरी वेगळेच वाटले.. म्हणून आधी प्रतिक्रिया वाचल्या. पण ती तर साधी कथा निघाली. आम्हाला वाटले की दिवाळीनिमित्त्त फटाक्यांची आतिषबाजी केलेली असेल. असो, कदाचित इतर साम्यस्थळे नंतर येतील.

स्वप्नज 25/10/2014 - 06:36
वाचतोय. येऊ दे येऊ दे. पुढचा भाग लवकर येऊ दे....

जेपी 25/10/2014 - 09:30
आणखिन एक . हि चित्र टाकुन लिवायची तुमची ष्टैल आमका आवडली आसां.

टवाळ कार्टा 25/10/2014 - 09:55
झकास :) रच्याकने ते डोब्रा मला...कोब्रा...देब्रा असे काहितरी वाटलेले..."डो" डोम्बोलीचा...मग कदाचित एका नविन क्यॅटेगरीचा जन्म याचिदेही बघायला मिळणार असे वाटुन गेले :)

In reply to by टवाळ कार्टा

एस 25/10/2014 - 10:21
आम्हांला पण असंच काहीतरी वाटलेलं. अति खतरनाक लेख!

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश 25/10/2014 - 14:26
असंच वाटून घाबरत धागा उघडला. हुश्श... मस्तय कथा. लवकर टाका पुढचा भाग.

खटपट्या 27/10/2014 - 01:50
स्वप्नज, बहुगुणी, मूवी, जेपी, टका, स्वैप्स, माप, लिमाउजेट, अत्रंगी पाउस आणि निनाद मुकादम आपणा सर्वांचे आभार. आपण दिलेल्या प्रतिसादांनी हुरूप वाढतो.

आनन्दा 27/10/2014 - 17:10
च्या %$%$%& नावातल्या डोब्रावरून काहीतरी वेगळेच वाटले.. म्हणून आधी प्रतिक्रिया वाचल्या. पण ती तर साधी कथा निघाली. आम्हाला वाटले की दिवाळीनिमित्त्त फटाक्यांची आतिषबाजी केलेली असेल. असो, कदाचित इतर साम्यस्थळे नंतर येतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हि कथा "अती काल्पनिक" आहे याची कृपया नोंद घ्यावी") डॉक्टर शेणोय हे मानव वंश शास्त्राचे गाढे अभ्यासक व तज्ञ. जगभरातील आणि भारतातील मानव वंशा बद्दल त्यांचा दांडगा व्यासंग होता. आपल्या सारख्या सामान्य लोकांना फक्त युरोपियन, आफ्रिकन, चीनी आणि आशियायी असे मूळ मानव वंश माहित आहेत कारण ते बघताचक्षणी आपल्याला लक्षात येतात. पण आपण जसे भारतीयांमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांना ओळखू शकतो तसे युरोपियन लोक आपल्याला ओळखू शकत नाहीत त्यांना सारे भारतीय सारखेच. तसेच आपल्या दृष्टीने डच, फ्रेंच, ब्रिटीश, स्पेनिश हे सगळे युरोपियनच.

एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

मारवा ·

बहुगुणी 25/10/2014 - 00:36
मला आठवतेय ती कॅसेट, विवेक त्या दोघांच्या मुलाचं नाव, आणि मला वाटतं खालचा फोटो आहे तुम्हाला आठवतोय तो: Vivek बाकी अर्थ वगैरे वाहिदा, जयंतराव कुलकर्णींसारखे दर्दी लोकं सांगतीलच. तोपर्यंत गाणं ऐकुयातः कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन

In reply to by बहुगुणी

सतिश गावडे 25/10/2014 - 11:42
हा फोटो एका ब्लॉगवर पाहीला होता. त्या पोस्टवर जगजित सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या खडतर जीवनाचे वर्णन वाचून मन सुन्न झाले होते. विशीतल्या मुलाचं अपघाती जाणं, त्यानंतर चित्रा यांचं बारा तेरा वर्षांच्या नैराष्यातून बाहेर पडून गायचा प्रयत्न करणं, ते करताना आपला गाता गळा जवळपास एक तप कालावधी रीयाज नसल्यामुळे साथ देत नसल्याची जाणिव होणं, त्यानंतर जगजितचं जाणं, पहील्या नवर्यापासून झालेल्या मुलीची दोन मुले मागे ठेऊन आत्महत्या अशी एकामागोमाग एक दुःखे कोसळत होती. हे सगळं वाचल्यानंतर जगजित आणि चित्राने गायलेली गझल आठवली, मंझील ना दे चराग ना दे हौसला तो दे तिनके का ही सही तू मगर आसरा तो दे

कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन जब तक उलझे न काँटों से दामन याक-बा-याक सामने आना जाना रूक न जाये कहीं दिल की धड़कन गुल तो गुल खार तक चुन लिए हैं फिर भी खाली है गुलचीं का दामन कितनी आराइश-ए-आशियाना टूट जाये न शाख-ए-नशेमन अज़मत-ए-आशियाना बड़ा दी बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन इथे ऐका.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 25/10/2014 - 17:39
आराइश चा योग्य अर्थ आता सापडला तो रोषणाइ नसुन सजावट असा आहे. मी सर्व उलट सुलट लावत होतो. आता जो काय अर्थ लागतोय तो असा मिलिंद जीं नी तो दाखवला पण अजुन थोड समाधान नाही होत आहे आता शब्दांचे अर्थ क्लीअर झालेय पुर्ण शेर चे अर्थ भाव थोडा आकलनाच्या बाहेर च वाटतोय http://www.aisiakshare.com/comment/reply/3408/79271

In reply to by मारवा

अल्बम जरी पुत्रवियोगानंतर काढला होता आणि (त्याला) समर्पित असला तरी, गज़लकडे त्या अँगलनं पाहून उपयोग नाही. कारण फ़ना निज़ामीचा अंदाज़े बयां तसा नाही. ...तो असा आहे : जोपर्यंत कुणी प्रेमाचं साहस करत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी ही दुनिया गुलशन होत नाही. त्याच्या जीवनात फुलांच्या रंगांची उधळण होत नाही. कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन जब तक उलझे न काँटों से दामन आणि त्याचं कारण मोठं दिलकष आहे, त्यानं प्रेमाची (काटेरी) पायवाट चालण्याचा मोह चुकवलेला असतो. तो साधं, सरळ, (हृदयाला धक्का न लागेल असं) जगलेला असतो. एका हिंदी गाण्याच्या ओळी आहेत : हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए | वन हॅज टू रिस्क! `जब तक उलझे न काँटों से दामन' कुणालाही जीवनातल्या वसंताचं रहस्य (`राज़-ए-गुलशन'), समजणार नाही. __________________________ याक-बा-याक सामने आना जाना तुझी इतकी वाट पाहिलीये सखे, की आता तू अशी अचानक (आणि सहज) समोर येऊ नकोस. रूक न जाये कहीं दिल की धड़कन | याचे दोन अर्थ आहेत. साधा सरळ अर्थ असा की, तुला अचानक असं समोर पाहून जीव इतका हरखून जाईल की कदाचित हे हृदय थांबेल. दुसरा अर्थ असायं, `तू येशिल' या आशेवर तर हे हृदय धकधकतंय. तू अचानक, प्रत्यक्ष (आणि इतक्या सहज) सामोरी आलीस, तर हृदयाला धकधकायला... काही कारणच उरणार नाही. _____________________ गुल तो गुल खार तक चुन लिए हैं फिर भी खाली है गुलचीं का दामन गुलचीं म्हणजे फ्लोरिस्ट. शायर म्हणतो, मी (तीचे) सगळे रंग स्वीकारले. (शेवटी प्रेम म्हणजे आहे तरी काय? एक बेतहाशा चाहत. ती तुमच्यासाठी परी असली की `राज़-ए-गुलशन' उलगडायला लागतं. मग दुनिया भले काहीही म्हणू दे. आणि तिला देखिल तुम्ही हवेसे वाटायला पाहिजे असं कुठे आहे? तुमच्याकरता ती सर्वस्व असली की झालं!) तीचं प्रेमच काय धिक्कार सुद्धा मंजूर केला पण तीनं मला आपलसं केलं नाही. माझ्या हृदयाला शेवटापर्यंत एकाकीपणाच सहन करावा लागला. ____________________ कितनी आराइश-ए-आशियाना टूट जाये न शाख-ए-नशेमन आशियाना आणि नशेमन, दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे, `घर'. पण इथे ते शब्द प्रेयसीच्या देहाला उद्देशून आहेत आणि त्यामुळे शेर कमालीचा नज़ाकतदार झाला आहे. तू इतकी सजली आहेस (की त्या आभूषणांची तुला दृष्ट न लागो), आणि देहाची कमनीयता जरा सुद्धा कमी न होवो. (`टूट न जाए शाख-ए-नशेमनचा' इथे लिटरल अर्थ नाही.) तुझा देह इतका सजला आहे की त्या आभूषणांनी हरपून जाऊन, कुणाला (तुझ्या) देहाच्या एकेका सौंदर्यशाखेचा विसर न पडो. खरं तर तू इतकी सजली आहेस की त्या सजण्यानं, मला तुझ्या देहाच्या सौंदर्याचा (म्हणजे तुझा!) विसर न होवो. ___________________________ अज़मत-ए-आशियाना बढा दी बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन शेवटचा शेर क्लायमॅक्स आहे. तुझ्या आगमनामुळे माझ्या जीवनात रोषणाई झाली. तू विजेसारखी माझ्या आयुष्यात आलीयेस. आता ही विज, माझी संगीनी होईल की क़ातिल, माझं घर रौशन करेल की उजाडून टाकेल? हे विद्युलते, तुला मी सखी समजू की वैरी? ___________________________ हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 26/10/2014 - 10:52
एका वेगळ्याच दृष्टीकोणातुन बघितलेली कविता, घेतलेला सुंदर अप्रतिम आस्वाद ! एक पैलुदार हिरा कीती वेगवेगळ्या कोणांतुन न्याहाळता येतो आणि त्याची निरनिराळ्या अर्थाचा व सौंदर्याचा प्रत्यय देण्याची क्षमता कीती विलक्षण असते. आता त्याची निर्मीती करणारया प्रतिभावंता ची तारीफ करु की आस्वाद घेतांना पुनर्निमीती करणारया रसिक जौहरी ची करु हा यक्षप्रश्न तुर्तास निर्माण झालेला आहे अनेकान्त वाद ही आठवतोय या निमीत्ताने आणि हॅरॉल्ड ब्लुम जे म्हणतो की प्रत्येक रसिक वाचक कवितेची एक प्रकारे पुनर्निमीती च करत असतो. हे कीती खरय याच उदाहरण अनुभवण्याचा आनंद मिळाला अनेक अनेक धन्यवाद संजय जी या अप्रतिम आस्वादासाठी

In reply to by मारवा

एकदम सही वाक्य आहे! ओशो म्हणाले होते, " माझ्या नंतर सुद्धा सत्याची अभिव्यक्ती देणारे एकसोएक माहिर येतील, मी शेवटचा नाही. आणि त्या अर्थानं सत्य कधीही जुनं होत नाही. ते नव्या प्रेरणा घेऊन पुन्हापुन्हा व्यक्त होत राहातं"

मारवा 26/10/2014 - 12:39
कुठलीही कविता तुम्ही कुठल्या भावदशेत वाचता वा ऐकत आहात याचा ही अर्थनिर्णयनावर प्रभाव पडत असावा कदाचित. एक गालिब च्या फ़ेमस गझल मधील शेर आहे मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे. आता ही गझल गातांना जगजित सिंग ला जर तुम्ही ऐकल व गझल जर वाचलेली नसेल तर बघा काय होत कारण जगजित जी पहीली ओळ गातो ना ती कमालीच्या उदास स्वरात अत्यंत आर्त विव्हल आवाजात गातो. यावरुन असा भाव श्रोत्याच्या मनात साहजिकच निर्माण होतो की हा जो प्रियकर आहे त्याच्या प्रेयसीला अत्यंत आर्त स्वरात विरह वेदनेने व्हिव्हळुन म्हणत आहे की मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे आपण जगजित च्या स्वरात या गझलेच्या या ओळीला पहील्यांदाच सामोरे गेलो तर जगजितच्या भावदशेचा आपल्यावर परीणाम होतो. मात्र मुळ गझल जर अगोदर वाचली असेल वा इव्हन पुढची ओळ जरी बघितली तरी सहज कळते की हा एका इगोइस्टीक मनस्वी प्रियकराने थोडा अहंमन्यतेने केलेला प्रश्न आहे की कारण पुढील ओळ आहे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे ? यात माझी काळजी सोड तु तुझ काय ते सांग असा सरळ रोखटोक सवाल आहे. या गझल चा पहीला शेर देखील गालिबच्या इगोइस्टीक स्वभावाची प्रचीती उघड देतो बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे होता है शबोरोज तमाशा मेरे आगे. पुढील काही शेर याच गझल मधील गालिब चा इगो उघड दाखवितात. ( अर्थात मनस्वी लव्हेबल इगो थोडा वेडसर अव्यवहारी तरीदेखील हवाहवासा जपावासा वाटणारा इगो) अनेकांचा इगो डोक्यात जातो काही दुर्मिंळांचा आपल्यालाच जपावासा वाटतो त्यापैकी एक. साहेब आला नाही दारात स्वागताला म्हणुन इंटरव्ह्यु न देताच परत मेणा फ़िरवणारा गालिब आजकालच्या लाचारांच्या जमान्यात अव्यवहारीक का होइना भलताच आवडुन जातो, भावतो) तर मुद्दा असा की वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते. चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है या एकाच गझल ला जगजित आणि गुलाम अली कीती भिन्न अभिव्यक्ती देतात. जगजित अतिशय उदास स्वरात एकाच समान फ़्लॆट चालीत ही गझल गाउन संपवितो व गुलाम अली क्या बात है नजाकतीने एक एक ओळ उलगडत ती सादर करतो. या गझल मध्ये नॉस्टेल्जीया आहे पण नॉस्टेल्जीया पुर्ण उदास च भाव दशेत नेहमीच असतो असे नव्हे स्मरण रंजन हा मराठी प्रतिशब्द नॉस्टेल्जिया चा मोठा सुंदर आहे स्मरणा तील रंजन हा पैलु तो दाखवतो इथे प्रियकर नॉस्टेल्जिक आहे त्याला जुने दिवस आठवताय प्रिये बरोबरचे पण तो नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस उदास होतोय त्याच्या मनाला प्रियेच्या बरोबरीने व्यतीत केलेले सुखाचे दिवस काही क्षणांपुरते का होइना मोहरुन टाकत आहेत, हे ही तर खरे आहे. हा त्या प्रियकराचा मोहरुन जाण्याचा भाव गुलाम अली जगजित पेक्षा अधिक तरलतेने स्वरात चालीत पकडतो असे माझे व्यक्तीगत मत आहे. पण तरीही तरीही एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते गुढ च आहे नाही सगळ ?

In reply to by मारवा

मारवाजी, शब्द केवळ निर्देश आहे, अर्थ रसिकाच्या मनात आहे. त्यामुळे रसिक जितका अनुभव संपन्न तितका अर्थ गहिरा होत जातो. उदाहरणार्थ : `चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है' हा ज्याचा अनुभव आहे, तो ती गज़ल, त्या भावदशेशी समरस होऊन गाईल. जो केवळ शायरीतली कल्पना स्वरातून उतरवायचा प्रयत्न करेल, त्याची गज़ल खर्‍या रसिकाला (त्याच्या स्वानुभवाशी) रिलेट करु शकणार नाही. तुम्ही म्हटलंय "वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते". तसं नाही. रसिक नेहमी ओपन माइंडेड असतो. त्याची चित्तदशा आरश्यासारखी स्वच्छ असावी लागते. त्या चित्तदशेवर कलाकृती भावतरंग उमटवते. मग रसिक त्या भावतरंगांना स्वतःच्या अनुभवविश्वात घेऊन जातो. तिथे जर रसिकाला, कलाकाराची उत्कटता स्पर्शून गेली तर, अर्थाची बरसात सुरु होते. एकेका अनुभवाचे अनेकानेक पैलू उलगडायला लागतात. उदाहरणार्थ हा गा़लिबचा शेर :
मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे |
काय जबरदस्त शेर आहे, माशाल्ला! याला म्हणतात स्वतःची कदर असणं. मला कधीही ग़ालिबच्या व्यसनांच्या, त्याच्या उधळेपणाच्या, कफल्लकतेच्या कथात रस नव्हता. त्याचा कलामच इतका बेहोष करणारा आहे की तो प्रत्येक रसिकाच्या कल्पनेला नवं आव्हान देतो. वन हॅज टू अप्रिशियेट हिज कॅलिबर. प्रेयसीची मिन्नतवारी तर सगळेच करतात पण `माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे) असं केवळ ग़ालिबच म्हणू शकतो. जनसामान्यांना यात गा़लिबची अहंमन्यता दिसेल, पण तो प्रेमाचा गौरव आहे. मारवाजी, ग़ालिब कमालीचा प्रतिभाशाली शायर आहे. त्याची शब्द योजना इतकी अचूक आहे की अर्थ थेट हृदयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. मग तो आशिक त्याच्या जमान्यातला असो की आत्ताचा, की इथून पुढे येणार्‍या कुठल्याही काळातला. त्याची शायरी चिरंतन आहे, कालातीत आहे. एखाद्याला अहंमन्य म्हटलं की मिडिऑकर्स स्वतःचं बहुमत जमवायला मोकळे होतात. संदीपनं म्हटलंय : तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या, पाठ फिरु दे त्याची नंतर, ... बोलू काही | पण अशा वृत्तीमुळे त्यांची मिडिऑक्रसी वरच्या स्तर गाठू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/10/2014 - 11:30
या गझल मधील गालिब या प्रियकरा चा व एकंदरीत भाव अहंमन्य मला माझ्यापुरता वाटला. गालिब अ‍ॅज अ पर्सन देखील अहंकारी होता ही तर अनेक दा दिसुन येणारी बाब आहे. मात्र त्याने काही फरक मला तरी पडत नाही. वर म्हटल्या प्रमाणे त्याचा इगो मला आवडतो. एक मनस्वी पिळ असलेला माणुस होता तो त्यात या कारणासाठी त्याचा तिरस्कार करावा निर्भत्सना करावी असे काही वाटत नाही. मी तर त्याच्या काव्याचा प्रेमी आहे. त्याच्या कवितांचा आनंद घेतांना तर ती बाब पुर्णपणे निरर्थक दुय्यम आहे. मात्र या गझल मधील जो प्रियकराचा भाव आहे तो असा आहे असे म्हणायचे होते. व तो तसा असतांना जेव्हा जगजित सिंग च्या आवाजात जो भाव येतो मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तो अतिशय व्याकुळ हर्ट झालेला बघ मी कीती दु:खात आहे काय माझी हालत झालीय या अर्थाचा तो विसंगत असुन ही जर मुळ गझल वाचलेली नसेल नुसताच जगजित च्या स्वरात ऐकला असेल तर वेगळा परीणाम होतो इतकच सुचवायच होत हे दर्शविण्यात मिडीऑक्रसी तुम्हाला वाटली याचा खेद वाटतो. बाजीचा ए अत्फ़ाल है दुनिया मेरे आगे होता है शब-ओ-रोज तमाशा, मेरे आगे इक खेल है औरंग-ए-सुलेमॉ मेरे नजदींक इक बात है एजाज-ए-मसीहा मेरे आगे जुज नाम नही सुरत-ए-आलम मुझे मंजुर जुज वहम नही हस्ती-ए-अशियॉ मेरे आगे होता है निहॉ गर्द मे सहरा मेरे होते घिसता है जबी खाक पे दरिया मेरे आगे मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे सच कहते हो , खुदबीन-ओ-खुदआरा हु न क्यु हु ? बैठा है बुत-ए-आईना सीमा, मेरे आगे

In reply to by मारवा

तुम्ही मिडीऑक्रसी दर्शवतायं असं मला कदापी म्हणायचं नाही, तरी गैरसमज नसावा. इन जनरल, ग़ालिब काय (किंवा ओशो काय अथवा तत्सम इतर कुणीही असो), त्यांच्या लेखनावर चर्चा होतांना, व्यक्तीगत संदर्भ मधे आणून त्यांच्या प्रतिभेची प्रतवारी कमी केली जाते त्याविषयी मी ते विधान केलं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 27/10/2014 - 11:52
संक्षी..
`माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे)
हे इंटरप्रिटेशन वेगळं असलं तरी ते बरोबर वाटत नाही. तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं. आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive , केवळ सलामतच नव्हे तर नजाकत (रंग) याबाबत, कसे चालले आहे ते विचारले आहे. इथे अहंमन्यतेच्या पूर्ण उलट भाव आहे. मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता. तिचा 'हाल' पूछण्याऐवजी रंग कैसा है ही सकारात्मक रचना आहे. हे वाईट किंवा चांगले असा प्रश्न नाही पण अर्थ असा वाटतो.

In reply to by गवि

मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे | मिर्जा़ गा़लिब याचा अर्थ : तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं आणि त्यामुळे असा होतो :
मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता
असं (तुला) जरी वाटत असलं तरी, तेरे पिछे आणि मेरे आगे हे शब्द कालनिर्देशक नाहीत. कारण गा़लिबच्या शायरीचा तो अंदाज़च नाही. आता `मी स्वतःचं खरं करतो' हा (रेग्युलर) स्टँड घेतला तर पुढे काही लिहिण्यात अर्थच नाही. बट इफ यू कॅन अंडरस्टँड (अँड आय होप यू विल); गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे : `तेरे पिछे' म्हणजे तुझ्याविना आणि `मेरे आगे' म्हणजे आत्ता, माझ्यासमोर! त्यामुळे या शेरचे दोन अर्थ आहेत : तुझ्याविना मी कसा आहे ही बात सोड, माझ्यासमोर तुझा रंग काय आहे ते सांग ! म्हणजे तू प्रतारणा केलीयेस, (पण त्यावेळी) मी तुझ्यावर जान कुर्बान केली होती. आज पुन्हा तू माझ्यासमोर आहेस. तर तुझ्याविना माझी काय स्थिती झाली होती ती कहाणी जाऊ दे, आज (पुन्हा) तू माझ्यासमोर आलीयेस (मला भेटायला) तर तुझ्या दिलाचा काय रंग आहे ते सांग! दुसरा अर्थही तितकाच उत्कट आहे. म्हणजे तीनं प्रतारणा केली नाहीये. ती फक्त बरेच दिवस भेटायला आलेली नाही आणि आज समोर आहे. तर गा़लिब तिला विचारतो : तुझ्या विरहात मी कसे दिवस काढले (मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे) ते राहूं दे, आता मला भेटून तू किती रंगारंग झालीयेस ते सांग! (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे) इथे गा़लिबच्या अंदाज़ाचा सॉलिड व्यासंग हवा, तो (मेरे आगे च्या ऐवजी) `मेरे सामने' लिहिणार नाही कारण तिथे इंटेसिटी राहाणार नाही. `तेरे पिछे' ला शह द्यायला, एक ट्रिमेंडस काँट्रास्ट तयार करायला तो `मेरे आगे' लिहितो. `मेरे आगे' चा अर्थ तू पुढे निघून गेलीस आणि मी मागे पडलो असा नाही. आता, माझ्यासमोर, मेरे आगे, असा आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 13:13
आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive गवि जी इथे गालिब आपल्या इतर शेर मध्ये अशा प्रकारची वाक्यरचना वापरतांना त्याला अर्थ कसा अभिप्रेत असतो हे बघणे रोचक ठरेल म्हणजे तो आगे म्हणतांना त्याला पुढील काळ अभिप्रेत असतो की मागे सरलेला काळ यासाठी त्याचा हा शेर बघावा कोइ उम्मीद बर नही आती कोइ सुरत नजर नही आती आगे आती थी हाल-ए-दिल पे हसी अब कीसी बात पर नही आती येथे आगे हा पास्ट दर्शविण्यासाठी गालिब वापरतो या संदर्भात तुमचे विधान तपासणे रोचक ठरावे

In reply to by मारवा

बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे होता है शबोरोज तमाशा मेरे आगे |
त्यामुळे शब्दयोजनेचा,शेराच्या माहौलशी समरस होऊन, अर्थ बघावा लागतो.

In reply to by गवि

पैसा 28/10/2014 - 10:56
तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं.
हे पटलं. "तुझ्यानंतर माझी काय अवस्था झाली, काय विचारू नको! सांगण्यापलिकडची वाईट अवस्था आहे" असा अर्थ वाटतो.
गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे :
हे जल्लां काय कल्लां नाय. उत्कटता आणि वर्तमानकाळ याचा काय बादरायण संबंध आहे ते प्लीज प्लीज कोणीतरी समजून सांगा. प्रतापराव गुजरांची भावना अत्यंत उत्कट होती, मात्र ते मारले जाण्यापूर्वी वर्तमानात जगत होते असं म्हणणं अजिबात शक्य नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
यातल्या दुसर्‍या ओळीचा अर्थ फारतर शापवाणीसारखा वाटला. "आता माझ्यापुढे तुझा रंग कसा उतरतो ते बघच!" असा काहीसा. "तेरा रंग" हा शब्द बहुशः चेहर्‍याचा रंग उतरणे, चेहरा पांढरा पडणे अशा अर्थाने येतो. मेरे आगे असे शब्द का वापरले आणि मेरे सामने का वापरले नाहीत याचं साधं उत्तर म्हणजे ते वृत्तात बसत नाहीत. बाकी साक्षात गालिब थडग्यातून उठून आला तरी मिपाकरांना समजावू शकणार नाही याची खात्री असल्याने तूर्तास एवढेच.

वेल्लाभट 27/10/2014 - 10:38
वाह.... आवडता विषय! धागा, अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद वाचून प्रचंड उल्हसित वाटतय. आज ग़ुलाम अली ऐकलाच पाहिजे..... आणि ग़ालिब.......... _/\_ केवळ कमाल !

मारवाश्री, दिलेल्या विडिओत १८ व्या मिनिटापासनं ती ग़जल आहे, ऐका आणि त्यातला मूळ शेर असा आहे : मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

सतिश गावडे 27/10/2014 - 23:09
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
हा शेर आम्ही कुमार विश्वासकडून त्याच्या "कोई दिवाना केहता हैं" मध्ये ऐकला होता. इथल्या व्हिडीओत हा शेर तिसर्‍या मिनिटाला सुरु होतो. पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही.

In reply to by सतिश गावडे

सूड 27/10/2014 - 23:29
>>पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही. इकडे लाल होतंय तेवढं पुरे, तू पिवळं केलंस नाही केलंस फार फरक पडेलसं दिसत नाही. ;)

माझ्या मते या ओळींचा सरळ अर्थ असा आहे: मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे "तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते विचारू नकोस (तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते काय विचारतेस ?)." अहंमन्य असलेला गालिब स्वतःच्या दुखावलेल्या मनःस्थितीची चर्चा करणार नाही, उलट तो प्रश्न झटकून टाकणार हे सहाजिकच आहे. तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे | "त्याऐवजी तू आता माझ्या समोर आल्यावर (माझ्याविना असल्याने) तुझाच नखरा माझ्यासमोर किती फिका पडलाय ते पहा जरा !" त्याला दुखावून सोडून गेलेली प्रेयसी समोर आल्यावर तिची विनवणी वगैरे करण्यापेक्षा "मी मस्त मजेत आहे, उलट तुझीच अवस्था कशी दयनीय झालीय बघ." अशी शेखी मारणे ही पण अहमन्य स्वभावाची एक सहज प्रतिक्रिया आहे. "मियाँ गिरा फिर भी टांग उपर है" याचे हे उदाहरण केवळ गालिबच दाखवतो असे नाही, हे जरा आजूबाजूला नजर टाकली तरी सहज दिसून येईल :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि 28/10/2014 - 11:43
मुळात "बता" तेरा रंग असा शेर सांगितला गेला इथे. तो मी प्रथमच वाचून सरळ वाटलेले इंटरप्रिटेशन सांगितले. पण शायरीत अनेक ॲंगल आणि अर्थ लावता येतात हीच तर मजा आहे. आता शेर "बता" असा नसून "देख" असा असल्याची माहिती पुढे आल्याने अर्थातच सर्व नूरच पालटला. मूलभूतच बदल. फैझ अहमद फैझच्या आये कुछ अब्र मधली खालची ओळ: फैझ थी राह सर बसर मंझिल हम जहां पहुंचे कामयाब आये. यापैकी दुस-या ओळीत मला किमान दोन वेगळे अर्थ दिसतात. एक अत्यंत सकारात्मक आणि एक निगेटिव्ह छटेचा पराभूत.

In reply to by गवि

कुणाला चर्चा लाईनवर ठेवण्यात इंटरेस्ट तर कुणाला (गा़लिबच निमित्त करुन) शेरेबाजी करण्यात.....असो! गवि, सहमत आहे. इतक्या पसार्‍यात मूळ गज़ल सापडली हेच नवल आहे! त्या एपिसोडमधे नेमकी तीच गज़ल असेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. पण आता स्वतः गुलजारनं सगळी सिरियल केलीये म्हटल्यावर, हे वर्शन :
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
ग्राह्य धरायला हवं. आणि मग `तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे' याचे दोन अर्थ संभवतात. कुणाला गा़लिब अहंमन्य वाटू शकतो...तर कुणाला तो त्याच्या (किंवा कुणाच्याही सच्च्या आशिकीचा) विजय वाटू शकतो.

In reply to by गवि

मारवा 28/10/2014 - 18:47
क्यो मियॉ बात जब निकलेगी तो दुर तक जाएगी वाला मामला हो गया. ये सिलसिला क्यो तोडते हो हुजुर देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए चलो आपकी गझल लेते है कुछ तुम कहो कुछ हम कहत है कयामत तक ना सही कुछ रोज तक ही सही पुरा दिवान नही कुछ चुनिंदा शेर सही रेख्ते के सारे उस्ताद ना सही कुछ गालिब कुछ फैज सही ******************* १- आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए २- बाम-ए-मीना से माहताब उतरे , दस्त-ए-साकीं मे आफताब आए ३- हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो, सामने फिर वो बे-नकाब आए ४- उम्र के हर वक पे दिल को नजर, तेरी मेहर-ओ-वफॉ के बाब आए ५- कर रहा था गम-ए-जहॉ का हिसाब, आज तुम याद बेहिसाब आए ६- ना गयी तेरे गम की सर्दरी, दिल मे यु रोज इन्किलाब आए. ७- जल उठे बज्म-ए-गैर के दर ओ बाम, जब भी हम खानाम्ख्रराब आए ८--इस तरह अपनी खामोशी गुंजी, गोया हर सिम्त से जवाब आए ९-फैज थी राह सर बसर मंजील, हम जहॉ पहुचे कामयाब आए. यातील माझा सर्वात आवडता शेर हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो सामने फिर वो बे-नकाब आए. याच अर्थाच्या जवळ जाणारा दुसरा असाच एक सुंदर शेर जाने आज किस किस की मौत आयी है रुख पे उनके कोइ नकाब नही. और एक सरकती जाए है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता आणि एव्हर ग्रीन गालिब खुदा के वास्ते परदॉ ना काबे से उठा गालिब कहि एसा ना हो के या भी वही काफिर सनम निकले ( काबा या पवित्र स्थळा वर एक पडदा आहे असे म्हणतात , गालिब विंनंती करतोय की तेथील पडदा कृपया हटवु नका कारण मला देवाएवजी तिथे माझ्या प्रियेचेच दर्शन होइल. कारण मला ती जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच तर दिसत आहे. म्हणुन मला तिथे पडदा हटवल्यावर देखील तिच दिसणार, जहॉ भी जाउ ये लगता है तेरी महफिल है तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.) तो फिर एक बार शमॉ गवि मियॉ के सामने रखता हु और इर्शाद कहता हु. प्लीज एक्सप्लेन ४ ७ आणि ९ हे जरा विशेष कठीण वाटतात बाकी प्रत्येका साठी अनेक असोसिएशन्स ची अर्थांची व सिमीलर शेर ची मालिका मनात सुरु झाली आहे. मात्र ४ ७ व ९ पे थोडा उजाला डालिए हुजुर इर्शाद टू ऑल

In reply to by मारवा

मारवा 28/10/2014 - 20:13
मै जरा जुनु मे एक साथ बहोत सी गलतियॉ कर बैठा वो शेर खुदॉ के वास्ते पर्दा ना काबे से उठा वाइज कही एसा ना हो या भी वही काफिर सनम निकले वाइज (धर्मोपदेशक) और भी बहोत बहोत गलतियॉ दिख रही है लेकीन चलो यहॉ से शुरु करते है थोडी गुजारीश है जरा सुधार दिजीए शुक्रगुजार तो हु ही और अपनो का थोडी शुक्रीया मानते है ? है ना ?

In reply to by मारवा

गवि 28/10/2014 - 23:08
गझलेचा नाद फार वाईट. सुटता सुटत नाही पकडलं एकदा तिने तर. मी हल्ली गझल "घेणं" कमी करत आणलंय. पण पूर्ण सुटत नाही. कधीकधी असे रिलॅप्स व्हायला होतेच. सध्या स्ट्रिक्टली केवळ त्या "कामयाब आये" विषयी. एकीकडे मी जिथे गेलो तिथून यश घेऊन परतलो.. जिंकून परतलो.. यशवंत होऊनच परतलो... खूप confidence. आणि दुस-या कोनातून पाहिलं तर मी जिथेजिथे पोचलो तिथेतिथे (आधीच किंवा मागोमाग) कामयाब (लोक) पोचले अन माझं यश हिरावून नेलं. एखादा निवांत अद्भुत सुंदर दरीच्या टोकावरचा पोईंट आपल्याला खूप चढणीनंतर सापडावा आणि आपणच या अपूर्व ठिकाणाचे एकटे मालक असे म्हणेस्तो दहा ट्रेकर्सचं बेगुमान टोळकं झपाट्याने ढांगा टाकत आपल्याला मागे टाकत तिथे पोचावं. अंदाज अपना अपना.. हे रात्रभर जागवणारे उद्योग सांगितलेत कुणी? नकाच अर्थ लावू.

In reply to by गवि

मारवा 29/10/2014 - 07:28
कामयाब अर्थाचे दोन्ही कोण आवडले असा दुहेरी अर्थ जाणवलाच नव्हता अजिबात, आणि ट्रेकर्स ची कॉमेंट तर बढीया याला काय ट्रेकर्स ट्राउमा म्हणावे की ट्रेकर्स ट्रॅजेडी की माय मराठीत गिर्यारोहकाचे गर्वहरण ! पण यात तर मजा आहे डिस्कसींग पोएट्री इटसेल्फ इज ग्रेट जॉय सगळ्यात जास्त सेरेनडीपीटी अनुभवयाला मिळते जेव्हा आपल्याला माहीत नसलेला वेगळा अर्थ कळतो तेव्हा, म्हणुन मैहफील ला पर्याय नाही. तुम्ही आए कुछ अब्र चा वरील लिंक दिलेला बेगम अख्तर चा व्हीडिओ जरुर बघा त्यात फार छान अशी जुन्या काळातील ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट महफिल दिसतेय, लोक पण अशी जवळ जवळ इनफॉर्मल बसलेली, सुरुवातीला एक क्युट स्माइल असलेली निवेदिका येते तिला बघितल्यावर अजुन एक सेरेनडीपीटी होइल ती सलमा सुल्ताना दुरदर्शन वरची न्युज निवेदिका तिला मी आजपर्यंत फक्त वयस्कर असतांना न्युज देतांना बघितल्याचे स्मरणात होते हा व्हिडीओ फारच जुना आहे त्यात ती अगदी तरुण दिसते. बेगम चा आवाज तर आपण काय बोलाव त्यावर आपली कॉमेंट करण्याची लायकीच नाही फक्त आनंद घ्यावा गप्पगुमान. दुसरा जगजित चा जो आहे ना तो ही जवळपास १९८० च रेकॉर्डींग आहे त्यात ही जगजित चा अगदि सुरुवातीचा व्हर्जिन आवाज एकायला मिळतो. फार च सुंदर गायली आहे जगजितने ही गझल त्याचा अजा,,,,ब आये हे फार सुंदर लयीत तो म्हणतो मेहंदी हसन थोडा रुचला नाही जड वाटला पण एकच राग जसा वेगवेगळ्या आवाजात एकण्याचा आनंद अलौलिक असतो तसच गझल च्या बाबतीत ही आहे हे नक्की

स्पंदना 29/10/2014 - 03:19
@पैसा जमलो गे बाय जमलो तुका येकाच शेपुट ओढुन लाग्गेल तेव्हढ ताणुन थेट प्रतापराव गुर्जरांच्या तोंडात!!!

मारवा 29/10/2014 - 07:40
हे प्रतापराव गुर्जर कोण आहेत ? त्यांना कुणी मारल ? त्यांचा संदर्भ कशा संदर्भात आहे ? माझ्या पुर्ण डोक्यावरुन गेल. प्लिज प्लिज कुणी तरी याचा डीटेल उलगडा करा.

In reply to by मारवा

पैसा 29/10/2014 - 10:39
मराठी इतिहासातील एक सोनेरी पान. "वेडात मराठे वीर दौडले सात" कधी ऐकलं असाल तर ते यांच्यावर लिहिलं आहे. http://en.wikipedia.org/wiki/Prataprao_Gujar

गवि 05/11/2014 - 17:36
न राहवून आणखी काही.. जड उर्दूत न शिरता तरीही काही आवडते इथे नोंदवतो. उम्र यूं गुजरी है जैसे सर से सनसनाता हुआ पत्थर गुजरे अजून वेगळे काही .. केहते है फिर लौट न आना कुछ तो आगे बात चली है

बहुगुणी 25/10/2014 - 00:36
मला आठवतेय ती कॅसेट, विवेक त्या दोघांच्या मुलाचं नाव, आणि मला वाटतं खालचा फोटो आहे तुम्हाला आठवतोय तो: Vivek बाकी अर्थ वगैरे वाहिदा, जयंतराव कुलकर्णींसारखे दर्दी लोकं सांगतीलच. तोपर्यंत गाणं ऐकुयातः कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन

In reply to by बहुगुणी

सतिश गावडे 25/10/2014 - 11:42
हा फोटो एका ब्लॉगवर पाहीला होता. त्या पोस्टवर जगजित सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या खडतर जीवनाचे वर्णन वाचून मन सुन्न झाले होते. विशीतल्या मुलाचं अपघाती जाणं, त्यानंतर चित्रा यांचं बारा तेरा वर्षांच्या नैराष्यातून बाहेर पडून गायचा प्रयत्न करणं, ते करताना आपला गाता गळा जवळपास एक तप कालावधी रीयाज नसल्यामुळे साथ देत नसल्याची जाणिव होणं, त्यानंतर जगजितचं जाणं, पहील्या नवर्यापासून झालेल्या मुलीची दोन मुले मागे ठेऊन आत्महत्या अशी एकामागोमाग एक दुःखे कोसळत होती. हे सगळं वाचल्यानंतर जगजित आणि चित्राने गायलेली गझल आठवली, मंझील ना दे चराग ना दे हौसला तो दे तिनके का ही सही तू मगर आसरा तो दे

कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन जब तक उलझे न काँटों से दामन याक-बा-याक सामने आना जाना रूक न जाये कहीं दिल की धड़कन गुल तो गुल खार तक चुन लिए हैं फिर भी खाली है गुलचीं का दामन कितनी आराइश-ए-आशियाना टूट जाये न शाख-ए-नशेमन अज़मत-ए-आशियाना बड़ा दी बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन इथे ऐका.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 25/10/2014 - 17:39
आराइश चा योग्य अर्थ आता सापडला तो रोषणाइ नसुन सजावट असा आहे. मी सर्व उलट सुलट लावत होतो. आता जो काय अर्थ लागतोय तो असा मिलिंद जीं नी तो दाखवला पण अजुन थोड समाधान नाही होत आहे आता शब्दांचे अर्थ क्लीअर झालेय पुर्ण शेर चे अर्थ भाव थोडा आकलनाच्या बाहेर च वाटतोय http://www.aisiakshare.com/comment/reply/3408/79271

In reply to by मारवा

अल्बम जरी पुत्रवियोगानंतर काढला होता आणि (त्याला) समर्पित असला तरी, गज़लकडे त्या अँगलनं पाहून उपयोग नाही. कारण फ़ना निज़ामीचा अंदाज़े बयां तसा नाही. ...तो असा आहे : जोपर्यंत कुणी प्रेमाचं साहस करत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी ही दुनिया गुलशन होत नाही. त्याच्या जीवनात फुलांच्या रंगांची उधळण होत नाही. कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन जब तक उलझे न काँटों से दामन आणि त्याचं कारण मोठं दिलकष आहे, त्यानं प्रेमाची (काटेरी) पायवाट चालण्याचा मोह चुकवलेला असतो. तो साधं, सरळ, (हृदयाला धक्का न लागेल असं) जगलेला असतो. एका हिंदी गाण्याच्या ओळी आहेत : हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए | वन हॅज टू रिस्क! `जब तक उलझे न काँटों से दामन' कुणालाही जीवनातल्या वसंताचं रहस्य (`राज़-ए-गुलशन'), समजणार नाही. __________________________ याक-बा-याक सामने आना जाना तुझी इतकी वाट पाहिलीये सखे, की आता तू अशी अचानक (आणि सहज) समोर येऊ नकोस. रूक न जाये कहीं दिल की धड़कन | याचे दोन अर्थ आहेत. साधा सरळ अर्थ असा की, तुला अचानक असं समोर पाहून जीव इतका हरखून जाईल की कदाचित हे हृदय थांबेल. दुसरा अर्थ असायं, `तू येशिल' या आशेवर तर हे हृदय धकधकतंय. तू अचानक, प्रत्यक्ष (आणि इतक्या सहज) सामोरी आलीस, तर हृदयाला धकधकायला... काही कारणच उरणार नाही. _____________________ गुल तो गुल खार तक चुन लिए हैं फिर भी खाली है गुलचीं का दामन गुलचीं म्हणजे फ्लोरिस्ट. शायर म्हणतो, मी (तीचे) सगळे रंग स्वीकारले. (शेवटी प्रेम म्हणजे आहे तरी काय? एक बेतहाशा चाहत. ती तुमच्यासाठी परी असली की `राज़-ए-गुलशन' उलगडायला लागतं. मग दुनिया भले काहीही म्हणू दे. आणि तिला देखिल तुम्ही हवेसे वाटायला पाहिजे असं कुठे आहे? तुमच्याकरता ती सर्वस्व असली की झालं!) तीचं प्रेमच काय धिक्कार सुद्धा मंजूर केला पण तीनं मला आपलसं केलं नाही. माझ्या हृदयाला शेवटापर्यंत एकाकीपणाच सहन करावा लागला. ____________________ कितनी आराइश-ए-आशियाना टूट जाये न शाख-ए-नशेमन आशियाना आणि नशेमन, दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे, `घर'. पण इथे ते शब्द प्रेयसीच्या देहाला उद्देशून आहेत आणि त्यामुळे शेर कमालीचा नज़ाकतदार झाला आहे. तू इतकी सजली आहेस (की त्या आभूषणांची तुला दृष्ट न लागो), आणि देहाची कमनीयता जरा सुद्धा कमी न होवो. (`टूट न जाए शाख-ए-नशेमनचा' इथे लिटरल अर्थ नाही.) तुझा देह इतका सजला आहे की त्या आभूषणांनी हरपून जाऊन, कुणाला (तुझ्या) देहाच्या एकेका सौंदर्यशाखेचा विसर न पडो. खरं तर तू इतकी सजली आहेस की त्या सजण्यानं, मला तुझ्या देहाच्या सौंदर्याचा (म्हणजे तुझा!) विसर न होवो. ___________________________ अज़मत-ए-आशियाना बढा दी बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन शेवटचा शेर क्लायमॅक्स आहे. तुझ्या आगमनामुळे माझ्या जीवनात रोषणाई झाली. तू विजेसारखी माझ्या आयुष्यात आलीयेस. आता ही विज, माझी संगीनी होईल की क़ातिल, माझं घर रौशन करेल की उजाडून टाकेल? हे विद्युलते, तुला मी सखी समजू की वैरी? ___________________________ हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 26/10/2014 - 10:52
एका वेगळ्याच दृष्टीकोणातुन बघितलेली कविता, घेतलेला सुंदर अप्रतिम आस्वाद ! एक पैलुदार हिरा कीती वेगवेगळ्या कोणांतुन न्याहाळता येतो आणि त्याची निरनिराळ्या अर्थाचा व सौंदर्याचा प्रत्यय देण्याची क्षमता कीती विलक्षण असते. आता त्याची निर्मीती करणारया प्रतिभावंता ची तारीफ करु की आस्वाद घेतांना पुनर्निमीती करणारया रसिक जौहरी ची करु हा यक्षप्रश्न तुर्तास निर्माण झालेला आहे अनेकान्त वाद ही आठवतोय या निमीत्ताने आणि हॅरॉल्ड ब्लुम जे म्हणतो की प्रत्येक रसिक वाचक कवितेची एक प्रकारे पुनर्निमीती च करत असतो. हे कीती खरय याच उदाहरण अनुभवण्याचा आनंद मिळाला अनेक अनेक धन्यवाद संजय जी या अप्रतिम आस्वादासाठी

In reply to by मारवा

एकदम सही वाक्य आहे! ओशो म्हणाले होते, " माझ्या नंतर सुद्धा सत्याची अभिव्यक्ती देणारे एकसोएक माहिर येतील, मी शेवटचा नाही. आणि त्या अर्थानं सत्य कधीही जुनं होत नाही. ते नव्या प्रेरणा घेऊन पुन्हापुन्हा व्यक्त होत राहातं"

मारवा 26/10/2014 - 12:39
कुठलीही कविता तुम्ही कुठल्या भावदशेत वाचता वा ऐकत आहात याचा ही अर्थनिर्णयनावर प्रभाव पडत असावा कदाचित. एक गालिब च्या फ़ेमस गझल मधील शेर आहे मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे. आता ही गझल गातांना जगजित सिंग ला जर तुम्ही ऐकल व गझल जर वाचलेली नसेल तर बघा काय होत कारण जगजित जी पहीली ओळ गातो ना ती कमालीच्या उदास स्वरात अत्यंत आर्त विव्हल आवाजात गातो. यावरुन असा भाव श्रोत्याच्या मनात साहजिकच निर्माण होतो की हा जो प्रियकर आहे त्याच्या प्रेयसीला अत्यंत आर्त स्वरात विरह वेदनेने व्हिव्हळुन म्हणत आहे की मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे आपण जगजित च्या स्वरात या गझलेच्या या ओळीला पहील्यांदाच सामोरे गेलो तर जगजितच्या भावदशेचा आपल्यावर परीणाम होतो. मात्र मुळ गझल जर अगोदर वाचली असेल वा इव्हन पुढची ओळ जरी बघितली तरी सहज कळते की हा एका इगोइस्टीक मनस्वी प्रियकराने थोडा अहंमन्यतेने केलेला प्रश्न आहे की कारण पुढील ओळ आहे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे ? यात माझी काळजी सोड तु तुझ काय ते सांग असा सरळ रोखटोक सवाल आहे. या गझल चा पहीला शेर देखील गालिबच्या इगोइस्टीक स्वभावाची प्रचीती उघड देतो बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे होता है शबोरोज तमाशा मेरे आगे. पुढील काही शेर याच गझल मधील गालिब चा इगो उघड दाखवितात. ( अर्थात मनस्वी लव्हेबल इगो थोडा वेडसर अव्यवहारी तरीदेखील हवाहवासा जपावासा वाटणारा इगो) अनेकांचा इगो डोक्यात जातो काही दुर्मिंळांचा आपल्यालाच जपावासा वाटतो त्यापैकी एक. साहेब आला नाही दारात स्वागताला म्हणुन इंटरव्ह्यु न देताच परत मेणा फ़िरवणारा गालिब आजकालच्या लाचारांच्या जमान्यात अव्यवहारीक का होइना भलताच आवडुन जातो, भावतो) तर मुद्दा असा की वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते. चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है या एकाच गझल ला जगजित आणि गुलाम अली कीती भिन्न अभिव्यक्ती देतात. जगजित अतिशय उदास स्वरात एकाच समान फ़्लॆट चालीत ही गझल गाउन संपवितो व गुलाम अली क्या बात है नजाकतीने एक एक ओळ उलगडत ती सादर करतो. या गझल मध्ये नॉस्टेल्जीया आहे पण नॉस्टेल्जीया पुर्ण उदास च भाव दशेत नेहमीच असतो असे नव्हे स्मरण रंजन हा मराठी प्रतिशब्द नॉस्टेल्जिया चा मोठा सुंदर आहे स्मरणा तील रंजन हा पैलु तो दाखवतो इथे प्रियकर नॉस्टेल्जिक आहे त्याला जुने दिवस आठवताय प्रिये बरोबरचे पण तो नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस उदास होतोय त्याच्या मनाला प्रियेच्या बरोबरीने व्यतीत केलेले सुखाचे दिवस काही क्षणांपुरते का होइना मोहरुन टाकत आहेत, हे ही तर खरे आहे. हा त्या प्रियकराचा मोहरुन जाण्याचा भाव गुलाम अली जगजित पेक्षा अधिक तरलतेने स्वरात चालीत पकडतो असे माझे व्यक्तीगत मत आहे. पण तरीही तरीही एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते गुढ च आहे नाही सगळ ?

In reply to by मारवा

मारवाजी, शब्द केवळ निर्देश आहे, अर्थ रसिकाच्या मनात आहे. त्यामुळे रसिक जितका अनुभव संपन्न तितका अर्थ गहिरा होत जातो. उदाहरणार्थ : `चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है' हा ज्याचा अनुभव आहे, तो ती गज़ल, त्या भावदशेशी समरस होऊन गाईल. जो केवळ शायरीतली कल्पना स्वरातून उतरवायचा प्रयत्न करेल, त्याची गज़ल खर्‍या रसिकाला (त्याच्या स्वानुभवाशी) रिलेट करु शकणार नाही. तुम्ही म्हटलंय "वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते". तसं नाही. रसिक नेहमी ओपन माइंडेड असतो. त्याची चित्तदशा आरश्यासारखी स्वच्छ असावी लागते. त्या चित्तदशेवर कलाकृती भावतरंग उमटवते. मग रसिक त्या भावतरंगांना स्वतःच्या अनुभवविश्वात घेऊन जातो. तिथे जर रसिकाला, कलाकाराची उत्कटता स्पर्शून गेली तर, अर्थाची बरसात सुरु होते. एकेका अनुभवाचे अनेकानेक पैलू उलगडायला लागतात. उदाहरणार्थ हा गा़लिबचा शेर :
मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे |
काय जबरदस्त शेर आहे, माशाल्ला! याला म्हणतात स्वतःची कदर असणं. मला कधीही ग़ालिबच्या व्यसनांच्या, त्याच्या उधळेपणाच्या, कफल्लकतेच्या कथात रस नव्हता. त्याचा कलामच इतका बेहोष करणारा आहे की तो प्रत्येक रसिकाच्या कल्पनेला नवं आव्हान देतो. वन हॅज टू अप्रिशियेट हिज कॅलिबर. प्रेयसीची मिन्नतवारी तर सगळेच करतात पण `माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे) असं केवळ ग़ालिबच म्हणू शकतो. जनसामान्यांना यात गा़लिबची अहंमन्यता दिसेल, पण तो प्रेमाचा गौरव आहे. मारवाजी, ग़ालिब कमालीचा प्रतिभाशाली शायर आहे. त्याची शब्द योजना इतकी अचूक आहे की अर्थ थेट हृदयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. मग तो आशिक त्याच्या जमान्यातला असो की आत्ताचा, की इथून पुढे येणार्‍या कुठल्याही काळातला. त्याची शायरी चिरंतन आहे, कालातीत आहे. एखाद्याला अहंमन्य म्हटलं की मिडिऑकर्स स्वतःचं बहुमत जमवायला मोकळे होतात. संदीपनं म्हटलंय : तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या, पाठ फिरु दे त्याची नंतर, ... बोलू काही | पण अशा वृत्तीमुळे त्यांची मिडिऑक्रसी वरच्या स्तर गाठू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/10/2014 - 11:30
या गझल मधील गालिब या प्रियकरा चा व एकंदरीत भाव अहंमन्य मला माझ्यापुरता वाटला. गालिब अ‍ॅज अ पर्सन देखील अहंकारी होता ही तर अनेक दा दिसुन येणारी बाब आहे. मात्र त्याने काही फरक मला तरी पडत नाही. वर म्हटल्या प्रमाणे त्याचा इगो मला आवडतो. एक मनस्वी पिळ असलेला माणुस होता तो त्यात या कारणासाठी त्याचा तिरस्कार करावा निर्भत्सना करावी असे काही वाटत नाही. मी तर त्याच्या काव्याचा प्रेमी आहे. त्याच्या कवितांचा आनंद घेतांना तर ती बाब पुर्णपणे निरर्थक दुय्यम आहे. मात्र या गझल मधील जो प्रियकराचा भाव आहे तो असा आहे असे म्हणायचे होते. व तो तसा असतांना जेव्हा जगजित सिंग च्या आवाजात जो भाव येतो मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तो अतिशय व्याकुळ हर्ट झालेला बघ मी कीती दु:खात आहे काय माझी हालत झालीय या अर्थाचा तो विसंगत असुन ही जर मुळ गझल वाचलेली नसेल नुसताच जगजित च्या स्वरात ऐकला असेल तर वेगळा परीणाम होतो इतकच सुचवायच होत हे दर्शविण्यात मिडीऑक्रसी तुम्हाला वाटली याचा खेद वाटतो. बाजीचा ए अत्फ़ाल है दुनिया मेरे आगे होता है शब-ओ-रोज तमाशा, मेरे आगे इक खेल है औरंग-ए-सुलेमॉ मेरे नजदींक इक बात है एजाज-ए-मसीहा मेरे आगे जुज नाम नही सुरत-ए-आलम मुझे मंजुर जुज वहम नही हस्ती-ए-अशियॉ मेरे आगे होता है निहॉ गर्द मे सहरा मेरे होते घिसता है जबी खाक पे दरिया मेरे आगे मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे सच कहते हो , खुदबीन-ओ-खुदआरा हु न क्यु हु ? बैठा है बुत-ए-आईना सीमा, मेरे आगे

In reply to by मारवा

तुम्ही मिडीऑक्रसी दर्शवतायं असं मला कदापी म्हणायचं नाही, तरी गैरसमज नसावा. इन जनरल, ग़ालिब काय (किंवा ओशो काय अथवा तत्सम इतर कुणीही असो), त्यांच्या लेखनावर चर्चा होतांना, व्यक्तीगत संदर्भ मधे आणून त्यांच्या प्रतिभेची प्रतवारी कमी केली जाते त्याविषयी मी ते विधान केलं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 27/10/2014 - 11:52
संक्षी..
`माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे)
हे इंटरप्रिटेशन वेगळं असलं तरी ते बरोबर वाटत नाही. तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं. आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive , केवळ सलामतच नव्हे तर नजाकत (रंग) याबाबत, कसे चालले आहे ते विचारले आहे. इथे अहंमन्यतेच्या पूर्ण उलट भाव आहे. मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता. तिचा 'हाल' पूछण्याऐवजी रंग कैसा है ही सकारात्मक रचना आहे. हे वाईट किंवा चांगले असा प्रश्न नाही पण अर्थ असा वाटतो.

In reply to by गवि

मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे | मिर्जा़ गा़लिब याचा अर्थ : तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं आणि त्यामुळे असा होतो :
मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता
असं (तुला) जरी वाटत असलं तरी, तेरे पिछे आणि मेरे आगे हे शब्द कालनिर्देशक नाहीत. कारण गा़लिबच्या शायरीचा तो अंदाज़च नाही. आता `मी स्वतःचं खरं करतो' हा (रेग्युलर) स्टँड घेतला तर पुढे काही लिहिण्यात अर्थच नाही. बट इफ यू कॅन अंडरस्टँड (अँड आय होप यू विल); गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे : `तेरे पिछे' म्हणजे तुझ्याविना आणि `मेरे आगे' म्हणजे आत्ता, माझ्यासमोर! त्यामुळे या शेरचे दोन अर्थ आहेत : तुझ्याविना मी कसा आहे ही बात सोड, माझ्यासमोर तुझा रंग काय आहे ते सांग ! म्हणजे तू प्रतारणा केलीयेस, (पण त्यावेळी) मी तुझ्यावर जान कुर्बान केली होती. आज पुन्हा तू माझ्यासमोर आहेस. तर तुझ्याविना माझी काय स्थिती झाली होती ती कहाणी जाऊ दे, आज (पुन्हा) तू माझ्यासमोर आलीयेस (मला भेटायला) तर तुझ्या दिलाचा काय रंग आहे ते सांग! दुसरा अर्थही तितकाच उत्कट आहे. म्हणजे तीनं प्रतारणा केली नाहीये. ती फक्त बरेच दिवस भेटायला आलेली नाही आणि आज समोर आहे. तर गा़लिब तिला विचारतो : तुझ्या विरहात मी कसे दिवस काढले (मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे) ते राहूं दे, आता मला भेटून तू किती रंगारंग झालीयेस ते सांग! (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे) इथे गा़लिबच्या अंदाज़ाचा सॉलिड व्यासंग हवा, तो (मेरे आगे च्या ऐवजी) `मेरे सामने' लिहिणार नाही कारण तिथे इंटेसिटी राहाणार नाही. `तेरे पिछे' ला शह द्यायला, एक ट्रिमेंडस काँट्रास्ट तयार करायला तो `मेरे आगे' लिहितो. `मेरे आगे' चा अर्थ तू पुढे निघून गेलीस आणि मी मागे पडलो असा नाही. आता, माझ्यासमोर, मेरे आगे, असा आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 13:13
आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive गवि जी इथे गालिब आपल्या इतर शेर मध्ये अशा प्रकारची वाक्यरचना वापरतांना त्याला अर्थ कसा अभिप्रेत असतो हे बघणे रोचक ठरेल म्हणजे तो आगे म्हणतांना त्याला पुढील काळ अभिप्रेत असतो की मागे सरलेला काळ यासाठी त्याचा हा शेर बघावा कोइ उम्मीद बर नही आती कोइ सुरत नजर नही आती आगे आती थी हाल-ए-दिल पे हसी अब कीसी बात पर नही आती येथे आगे हा पास्ट दर्शविण्यासाठी गालिब वापरतो या संदर्भात तुमचे विधान तपासणे रोचक ठरावे

In reply to by मारवा

बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे होता है शबोरोज तमाशा मेरे आगे |
त्यामुळे शब्दयोजनेचा,शेराच्या माहौलशी समरस होऊन, अर्थ बघावा लागतो.

In reply to by गवि

पैसा 28/10/2014 - 10:56
तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं.
हे पटलं. "तुझ्यानंतर माझी काय अवस्था झाली, काय विचारू नको! सांगण्यापलिकडची वाईट अवस्था आहे" असा अर्थ वाटतो.
गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे :
हे जल्लां काय कल्लां नाय. उत्कटता आणि वर्तमानकाळ याचा काय बादरायण संबंध आहे ते प्लीज प्लीज कोणीतरी समजून सांगा. प्रतापराव गुजरांची भावना अत्यंत उत्कट होती, मात्र ते मारले जाण्यापूर्वी वर्तमानात जगत होते असं म्हणणं अजिबात शक्य नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
यातल्या दुसर्‍या ओळीचा अर्थ फारतर शापवाणीसारखा वाटला. "आता माझ्यापुढे तुझा रंग कसा उतरतो ते बघच!" असा काहीसा. "तेरा रंग" हा शब्द बहुशः चेहर्‍याचा रंग उतरणे, चेहरा पांढरा पडणे अशा अर्थाने येतो. मेरे आगे असे शब्द का वापरले आणि मेरे सामने का वापरले नाहीत याचं साधं उत्तर म्हणजे ते वृत्तात बसत नाहीत. बाकी साक्षात गालिब थडग्यातून उठून आला तरी मिपाकरांना समजावू शकणार नाही याची खात्री असल्याने तूर्तास एवढेच.

वेल्लाभट 27/10/2014 - 10:38
वाह.... आवडता विषय! धागा, अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद वाचून प्रचंड उल्हसित वाटतय. आज ग़ुलाम अली ऐकलाच पाहिजे..... आणि ग़ालिब.......... _/\_ केवळ कमाल !

मारवाश्री, दिलेल्या विडिओत १८ व्या मिनिटापासनं ती ग़जल आहे, ऐका आणि त्यातला मूळ शेर असा आहे : मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

सतिश गावडे 27/10/2014 - 23:09
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
हा शेर आम्ही कुमार विश्वासकडून त्याच्या "कोई दिवाना केहता हैं" मध्ये ऐकला होता. इथल्या व्हिडीओत हा शेर तिसर्‍या मिनिटाला सुरु होतो. पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही.

In reply to by सतिश गावडे

सूड 27/10/2014 - 23:29
>>पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही. इकडे लाल होतंय तेवढं पुरे, तू पिवळं केलंस नाही केलंस फार फरक पडेलसं दिसत नाही. ;)

माझ्या मते या ओळींचा सरळ अर्थ असा आहे: मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे "तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते विचारू नकोस (तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते काय विचारतेस ?)." अहंमन्य असलेला गालिब स्वतःच्या दुखावलेल्या मनःस्थितीची चर्चा करणार नाही, उलट तो प्रश्न झटकून टाकणार हे सहाजिकच आहे. तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे | "त्याऐवजी तू आता माझ्या समोर आल्यावर (माझ्याविना असल्याने) तुझाच नखरा माझ्यासमोर किती फिका पडलाय ते पहा जरा !" त्याला दुखावून सोडून गेलेली प्रेयसी समोर आल्यावर तिची विनवणी वगैरे करण्यापेक्षा "मी मस्त मजेत आहे, उलट तुझीच अवस्था कशी दयनीय झालीय बघ." अशी शेखी मारणे ही पण अहमन्य स्वभावाची एक सहज प्रतिक्रिया आहे. "मियाँ गिरा फिर भी टांग उपर है" याचे हे उदाहरण केवळ गालिबच दाखवतो असे नाही, हे जरा आजूबाजूला नजर टाकली तरी सहज दिसून येईल :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि 28/10/2014 - 11:43
मुळात "बता" तेरा रंग असा शेर सांगितला गेला इथे. तो मी प्रथमच वाचून सरळ वाटलेले इंटरप्रिटेशन सांगितले. पण शायरीत अनेक ॲंगल आणि अर्थ लावता येतात हीच तर मजा आहे. आता शेर "बता" असा नसून "देख" असा असल्याची माहिती पुढे आल्याने अर्थातच सर्व नूरच पालटला. मूलभूतच बदल. फैझ अहमद फैझच्या आये कुछ अब्र मधली खालची ओळ: फैझ थी राह सर बसर मंझिल हम जहां पहुंचे कामयाब आये. यापैकी दुस-या ओळीत मला किमान दोन वेगळे अर्थ दिसतात. एक अत्यंत सकारात्मक आणि एक निगेटिव्ह छटेचा पराभूत.

In reply to by गवि

कुणाला चर्चा लाईनवर ठेवण्यात इंटरेस्ट तर कुणाला (गा़लिबच निमित्त करुन) शेरेबाजी करण्यात.....असो! गवि, सहमत आहे. इतक्या पसार्‍यात मूळ गज़ल सापडली हेच नवल आहे! त्या एपिसोडमधे नेमकी तीच गज़ल असेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. पण आता स्वतः गुलजारनं सगळी सिरियल केलीये म्हटल्यावर, हे वर्शन :
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |
ग्राह्य धरायला हवं. आणि मग `तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे' याचे दोन अर्थ संभवतात. कुणाला गा़लिब अहंमन्य वाटू शकतो...तर कुणाला तो त्याच्या (किंवा कुणाच्याही सच्च्या आशिकीचा) विजय वाटू शकतो.

In reply to by गवि

मारवा 28/10/2014 - 18:47
क्यो मियॉ बात जब निकलेगी तो दुर तक जाएगी वाला मामला हो गया. ये सिलसिला क्यो तोडते हो हुजुर देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए चलो आपकी गझल लेते है कुछ तुम कहो कुछ हम कहत है कयामत तक ना सही कुछ रोज तक ही सही पुरा दिवान नही कुछ चुनिंदा शेर सही रेख्ते के सारे उस्ताद ना सही कुछ गालिब कुछ फैज सही ******************* १- आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए २- बाम-ए-मीना से माहताब उतरे , दस्त-ए-साकीं मे आफताब आए ३- हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो, सामने फिर वो बे-नकाब आए ४- उम्र के हर वक पे दिल को नजर, तेरी मेहर-ओ-वफॉ के बाब आए ५- कर रहा था गम-ए-जहॉ का हिसाब, आज तुम याद बेहिसाब आए ६- ना गयी तेरे गम की सर्दरी, दिल मे यु रोज इन्किलाब आए. ७- जल उठे बज्म-ए-गैर के दर ओ बाम, जब भी हम खानाम्ख्रराब आए ८--इस तरह अपनी खामोशी गुंजी, गोया हर सिम्त से जवाब आए ९-फैज थी राह सर बसर मंजील, हम जहॉ पहुचे कामयाब आए. यातील माझा सर्वात आवडता शेर हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो सामने फिर वो बे-नकाब आए. याच अर्थाच्या जवळ जाणारा दुसरा असाच एक सुंदर शेर जाने आज किस किस की मौत आयी है रुख पे उनके कोइ नकाब नही. और एक सरकती जाए है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता आणि एव्हर ग्रीन गालिब खुदा के वास्ते परदॉ ना काबे से उठा गालिब कहि एसा ना हो के या भी वही काफिर सनम निकले ( काबा या पवित्र स्थळा वर एक पडदा आहे असे म्हणतात , गालिब विंनंती करतोय की तेथील पडदा कृपया हटवु नका कारण मला देवाएवजी तिथे माझ्या प्रियेचेच दर्शन होइल. कारण मला ती जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच तर दिसत आहे. म्हणुन मला तिथे पडदा हटवल्यावर देखील तिच दिसणार, जहॉ भी जाउ ये लगता है तेरी महफिल है तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.) तो फिर एक बार शमॉ गवि मियॉ के सामने रखता हु और इर्शाद कहता हु. प्लीज एक्सप्लेन ४ ७ आणि ९ हे जरा विशेष कठीण वाटतात बाकी प्रत्येका साठी अनेक असोसिएशन्स ची अर्थांची व सिमीलर शेर ची मालिका मनात सुरु झाली आहे. मात्र ४ ७ व ९ पे थोडा उजाला डालिए हुजुर इर्शाद टू ऑल

In reply to by मारवा

मारवा 28/10/2014 - 20:13
मै जरा जुनु मे एक साथ बहोत सी गलतियॉ कर बैठा वो शेर खुदॉ के वास्ते पर्दा ना काबे से उठा वाइज कही एसा ना हो या भी वही काफिर सनम निकले वाइज (धर्मोपदेशक) और भी बहोत बहोत गलतियॉ दिख रही है लेकीन चलो यहॉ से शुरु करते है थोडी गुजारीश है जरा सुधार दिजीए शुक्रगुजार तो हु ही और अपनो का थोडी शुक्रीया मानते है ? है ना ?

In reply to by मारवा

गवि 28/10/2014 - 23:08
गझलेचा नाद फार वाईट. सुटता सुटत नाही पकडलं एकदा तिने तर. मी हल्ली गझल "घेणं" कमी करत आणलंय. पण पूर्ण सुटत नाही. कधीकधी असे रिलॅप्स व्हायला होतेच. सध्या स्ट्रिक्टली केवळ त्या "कामयाब आये" विषयी. एकीकडे मी जिथे गेलो तिथून यश घेऊन परतलो.. जिंकून परतलो.. यशवंत होऊनच परतलो... खूप confidence. आणि दुस-या कोनातून पाहिलं तर मी जिथेजिथे पोचलो तिथेतिथे (आधीच किंवा मागोमाग) कामयाब (लोक) पोचले अन माझं यश हिरावून नेलं. एखादा निवांत अद्भुत सुंदर दरीच्या टोकावरचा पोईंट आपल्याला खूप चढणीनंतर सापडावा आणि आपणच या अपूर्व ठिकाणाचे एकटे मालक असे म्हणेस्तो दहा ट्रेकर्सचं बेगुमान टोळकं झपाट्याने ढांगा टाकत आपल्याला मागे टाकत तिथे पोचावं. अंदाज अपना अपना.. हे रात्रभर जागवणारे उद्योग सांगितलेत कुणी? नकाच अर्थ लावू.

In reply to by गवि

मारवा 29/10/2014 - 07:28
कामयाब अर्थाचे दोन्ही कोण आवडले असा दुहेरी अर्थ जाणवलाच नव्हता अजिबात, आणि ट्रेकर्स ची कॉमेंट तर बढीया याला काय ट्रेकर्स ट्राउमा म्हणावे की ट्रेकर्स ट्रॅजेडी की माय मराठीत गिर्यारोहकाचे गर्वहरण ! पण यात तर मजा आहे डिस्कसींग पोएट्री इटसेल्फ इज ग्रेट जॉय सगळ्यात जास्त सेरेनडीपीटी अनुभवयाला मिळते जेव्हा आपल्याला माहीत नसलेला वेगळा अर्थ कळतो तेव्हा, म्हणुन मैहफील ला पर्याय नाही. तुम्ही आए कुछ अब्र चा वरील लिंक दिलेला बेगम अख्तर चा व्हीडिओ जरुर बघा त्यात फार छान अशी जुन्या काळातील ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट महफिल दिसतेय, लोक पण अशी जवळ जवळ इनफॉर्मल बसलेली, सुरुवातीला एक क्युट स्माइल असलेली निवेदिका येते तिला बघितल्यावर अजुन एक सेरेनडीपीटी होइल ती सलमा सुल्ताना दुरदर्शन वरची न्युज निवेदिका तिला मी आजपर्यंत फक्त वयस्कर असतांना न्युज देतांना बघितल्याचे स्मरणात होते हा व्हिडीओ फारच जुना आहे त्यात ती अगदी तरुण दिसते. बेगम चा आवाज तर आपण काय बोलाव त्यावर आपली कॉमेंट करण्याची लायकीच नाही फक्त आनंद घ्यावा गप्पगुमान. दुसरा जगजित चा जो आहे ना तो ही जवळपास १९८० च रेकॉर्डींग आहे त्यात ही जगजित चा अगदि सुरुवातीचा व्हर्जिन आवाज एकायला मिळतो. फार च सुंदर गायली आहे जगजितने ही गझल त्याचा अजा,,,,ब आये हे फार सुंदर लयीत तो म्हणतो मेहंदी हसन थोडा रुचला नाही जड वाटला पण एकच राग जसा वेगवेगळ्या आवाजात एकण्याचा आनंद अलौलिक असतो तसच गझल च्या बाबतीत ही आहे हे नक्की

स्पंदना 29/10/2014 - 03:19
@पैसा जमलो गे बाय जमलो तुका येकाच शेपुट ओढुन लाग्गेल तेव्हढ ताणुन थेट प्रतापराव गुर्जरांच्या तोंडात!!!

मारवा 29/10/2014 - 07:40
हे प्रतापराव गुर्जर कोण आहेत ? त्यांना कुणी मारल ? त्यांचा संदर्भ कशा संदर्भात आहे ? माझ्या पुर्ण डोक्यावरुन गेल. प्लिज प्लिज कुणी तरी याचा डीटेल उलगडा करा.

In reply to by मारवा

पैसा 29/10/2014 - 10:39
मराठी इतिहासातील एक सोनेरी पान. "वेडात मराठे वीर दौडले सात" कधी ऐकलं असाल तर ते यांच्यावर लिहिलं आहे. http://en.wikipedia.org/wiki/Prataprao_Gujar

गवि 05/11/2014 - 17:36
न राहवून आणखी काही.. जड उर्दूत न शिरता तरीही काही आवडते इथे नोंदवतो. उम्र यूं गुजरी है जैसे सर से सनसनाता हुआ पत्थर गुजरे अजून वेगळे काही .. केहते है फिर लौट न आना कुछ तो आगे बात चली है
मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

खोंड ·

In reply to by खोंड

बहुगुणी 24/10/2014 - 21:20
नियम पाळणं/तोडणं या संदर्भात 'सुशिक्षितपणाच्या' सहज-संवादाची कल्पना आवडली. सूचना विचारताच आहात तर दोन आहेतः चहा, सिगारेट आणि तत्वज्ञान यांची सांगड ओढून-ताणून घातलेली वाटली, त्यातले चहा आणि सिगारेट नसते तरी संवादातल्या 'सुशिक्षितपणाच्या' चर्चेत काही उणं पडलं असतं असं वाटत नाही. आणि तुम्ही लिहिलेल्या संवादांच्या एकंदरीत बाजावरून तुम्ही अशुद्धलेखन सहसा करत नसावेत असं वाटलं, तेंव्हा 'कितीही होर्न वाजुडे', 'तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत', 'एका अर्थाने बराच झाला म्हणा' वगैरे वाक्यं पाहून असं वाटलं की तुम्ही मिपावरचं गमभन न वापरता इतरत्र टंकलेखन करून इथे paste करीत असाल, त्यामुळे अशा रसभंग करणार्‍या चुका लेखनात शिरल्या असतील. तसं असेल तर इथे टंकलेखनासाठी मदत मिळेल. Bottom line: लेखन आवडलं. और भी आने दो!

In reply to by बहुगुणी

खोंड 24/10/2014 - 22:24
सर्वप्रथम आभार …. हो गुगल transliterate वापरले … आणि type करताना झालेल्या चुकांचे पुनरावलोकन करायचा कंटाळा केला … पुढच्या वेळी काळजी घेतली जाईल …

माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "
हे निरिक्षण खास आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 28/10/2014 - 17:31
'तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते' हे लेखात होतं का? माझ्या अगदी हेच मनात आलं होतं....

संवादातून प्रसंग लिहिणं ही कठीण कला असते. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे संवादांतून नैसर्गिकरीत्या घडणारी चर्चा लिहिणं. कारण कितीही प्रयत्न केला तरी तो कोणाच्या तरी तोंडी घातलेला वैचारिक लेख वाटतो. वरच्या प्रसंगात बोलण्याचा नैसर्गिक ओघ कायम ठेवलेला आहे हे खूप आवडलं.

In reply to by खोंड

बहुगुणी 24/10/2014 - 21:20
नियम पाळणं/तोडणं या संदर्भात 'सुशिक्षितपणाच्या' सहज-संवादाची कल्पना आवडली. सूचना विचारताच आहात तर दोन आहेतः चहा, सिगारेट आणि तत्वज्ञान यांची सांगड ओढून-ताणून घातलेली वाटली, त्यातले चहा आणि सिगारेट नसते तरी संवादातल्या 'सुशिक्षितपणाच्या' चर्चेत काही उणं पडलं असतं असं वाटत नाही. आणि तुम्ही लिहिलेल्या संवादांच्या एकंदरीत बाजावरून तुम्ही अशुद्धलेखन सहसा करत नसावेत असं वाटलं, तेंव्हा 'कितीही होर्न वाजुडे', 'तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत', 'एका अर्थाने बराच झाला म्हणा' वगैरे वाक्यं पाहून असं वाटलं की तुम्ही मिपावरचं गमभन न वापरता इतरत्र टंकलेखन करून इथे paste करीत असाल, त्यामुळे अशा रसभंग करणार्‍या चुका लेखनात शिरल्या असतील. तसं असेल तर इथे टंकलेखनासाठी मदत मिळेल. Bottom line: लेखन आवडलं. और भी आने दो!

In reply to by बहुगुणी

खोंड 24/10/2014 - 22:24
सर्वप्रथम आभार …. हो गुगल transliterate वापरले … आणि type करताना झालेल्या चुकांचे पुनरावलोकन करायचा कंटाळा केला … पुढच्या वेळी काळजी घेतली जाईल …

माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "
हे निरिक्षण खास आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 28/10/2014 - 17:31
'तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते' हे लेखात होतं का? माझ्या अगदी हेच मनात आलं होतं....

संवादातून प्रसंग लिहिणं ही कठीण कला असते. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे संवादांतून नैसर्गिकरीत्या घडणारी चर्चा लिहिणं. कारण कितीही प्रयत्न केला तरी तो कोणाच्या तरी तोंडी घातलेला वैचारिक लेख वाटतो. वरच्या प्रसंगात बोलण्याचा नैसर्गिक ओघ कायम ठेवलेला आहे हे खूप आवडलं.
लेखनप्रकार
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

मारवा ·

टवाळ कार्टा 24/10/2014 - 14:37
अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.
१ अंडे घ्यावे चमच्याने ते हळूच मधोमध फोडावे दोन्ही अंगठ्यांनी कवचाचे २ भाग बाजूला करून पटकन मटकावे हि माझी "रॉ एग"ची पा.कृ. :)

In reply to by टवाळ कार्टा

सुहास.. 24/10/2014 - 17:59
रेग्युलर स्विमींग करायचो आधी तेव्हा आमची ही हिच रेसीपी होती !! बाकी मारवाशेठ , नेहमीप्रमाणे खुशखुशीतच !!

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 31/10/2014 - 15:04
आनंदा आणि आनन्दा हे उच्चारी एकच होत, फक्त लेखन वेगवेगळे. टिळकांची ती 'संत, सन्त आणि सन्+त' वाली ष्टुरी आठवून पहा की.

स्वप्नज 24/10/2014 - 18:40
कोंबडीचे 'अंडे (किंवा अंडं)' असे म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला. एकाच लेखात 'मोदीं'चा उल्लेख आणि त्यांच्या नावाशी साध्यर्म असलेल्या 'मोजिं'ना साजेशी चूक... कसे काय जमते बुवा तुम्हाला.....?? मोदी-मोजी युती झाली असावी. हे शक्य झाले केवळ आमच्या ......चहामुळे. ह.घ्या.हेवेसांनल. बाकी लिखाण अप्रतिमच आहे.

मारवा 24/10/2014 - 19:26
अरे टवाळांनो काय सुड उगवताय माझ्यावर काय स्वप्न दाखवताय अरे रेसीपी द्या हो रेसीपी रेसीपी आता नाही साहवत हया कोरड्या चर्चा मला हवीय एक कॉक्रीट रेसीपी जी देइल माझ्या आत्म्याला शांती कृपया विषयांतर करु नका रेसीपी द्या

In reply to by मारवा

सूड 24/10/2014 - 20:05
एक कॉक्रीट रेसीपी जी देइल माझ्या आत्म्याला शांती
क्या आपका आत्मा संत्रस्त हय ?? (क्या आपकी टूथपेस्ट मे नमक हय? च्या चालीवर वाचावे).

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:48
अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ, ही जागा कुठल्याही अंडुलकराने किंवा अंडुल्ल्याने (गर्दुल्ल्याच्या धर्तीवर) मिस केली तर कोणतीही कोंबडी त्याला माफ करणार नाही. योगेश मोकाशी नामक माणसाने द एग फॅक्टरी नामक हा प्रकार बंगळुरास चालू केलेला आहे. ७५ वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार हा माणूस देतो - आपल्या मुंबई पेशल बुर्जीपावापासून ते स्पॅनिश टेक्स मेक्स हुएवोस पर्यंत. असो. इथे खाल्ल्याशिवाय ख-या अंडाहा-याने बादलीला लाथ मारू नये असे आमचे सपष्ट मत हाये!

भरपूर हवे तितके पेय घ्या... तवा गरम करायला ठेवा.तवा गरम झाला की, थोडे तेल तव्यावर टा़का. तेल गरम होइपर्यंत पेय चषकात ओतून घ्या आणि पेय जलाचा एक घोट घ्या किंवा एका घोटांत चषक रिकामा करा.(मी शक्यतो एका घोटात चषक रिकामा करतो... कारण कळेलच...) तेल थोडे तापले की. अंडे फोडून तव्यावर टाका.थोडे मीठ आणि तिखट त्या आमलेट वर टाका आणि पेयाबरोबर आस्वाद घ्या. पेय जल पिण्याचा वेग जितका अधिक तितकीच ह्या आम्लेटची खुमासदार जास्त, असा आमचा अनुभव आहे...

In reply to by मुक्त विहारि

मारवा 24/10/2014 - 21:49
हे बघा उत्तेजक पेय इतर सर्व चवी घेण्याची क्षमता त्या काळापुरती स्थगित करत अस माझ मत आहे. म्हणजे थोड गावठी भाषेत म्हणायच तर बेवडयांना पेया बरोबर काहीही दिल तर चालत त्यांना एकच चव कळते. म्हणुन पितांना प्याव खातांना खाव अस एका जुन्या मराठी चित्रपटात सासु वरचढ जावइ मध्ये अशोक सराफ थोडा रोमँटीक होउ लागताच जहाल खमकी सासु त्याला दरडावुन म्हणते जावइ बापु रातच्या गोष्टी राती तसे पिण्याच्या गोष्टी पितांना पिणारे रसिक नसतात किंबुहना त्यांची सर्व रसिकता पिण शोषुन घेत अस आमच मत आहे म्हणुन तुम्ही दिलेल्या प्रयोगाच्या सकारात्मक परीणामांविषयी मी अंमळ सांशक आहे मी स्वतः पितो त्यामुळे अखिल भारतीय ड्रींकर संघटनेने माझ्या विरोधात हुल्लडबाजी करु नये मी तुमच्यापैकी च एक आहे मात्र खाण आणि पिण या सेपरेट करायच्या गोष्टी आहेत असे माझे मत आहे तरी मुक्त विहारी जी आपण ज्या प्रेमाने उमद्या मनाने एक न पटणारी का होइना पण तुमच्या कडुन कॉक्रीट रेसीपी पुरवली त्या विषयी तुमचा मनापासुन आभारी आहे थॅक्स अगेन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट

In reply to by मारवा

बादवे, मी कुठल्याही उत्तेजक पेया कडे बोट दाखवलेले नाही. कुणाला चहा आवडतो तर कुणाला कॉफी...पसंद अपनी-अपनी...

कंजूस 24/10/2014 - 20:49
मला चहा भरपूर लागतो, अंडे खात नाही परंतू तीर्थक्षेत्री शुचिर्भूत होऊन देवदर्शन करावे लागते अशावेळी हाफ-फ्राई करतो. दोनवर्षाँपूर्वी डिसेंबरात नर्मदातटी ओंकारेश्वरी जाणे झाले. सकाळचे साडेसात वाजलेले. थंडी खूप. अध्यात्म, आत्मा, परमात्मा, चहाची तलफ सर्व एकाचवेळी व्याकूळ झाले होते रेल्वेत ओळख झालेला एक तरूण डॉक्टर आणि त्याचा मामाजी बरोबरच नदीकिनारी आलो. आंघोळ कशी करायची या विवंचनेत. मी पटकन शर्ट काढला पोतडीतून एक प्लास्टिकचा दोन लिटरचा डबा. कमरेपासून पुढे वाकून डब्याने पाणी डोक्यावर, पाठीवर ओतले "हाफ-फ्राई !" मी. डॉक्टर यावर फारच खुश झाला. त्याने लगेच डबा मागून घेतला. त्यानेपण केले हाफ-फ्राई. आमची गट्टी जमली म्हणाला चलो अंकल हम साथ साथ देखेंगे मधप्रदेश {मध्य प्रदेश}. देवदर्शनानंतर एका टपरीवर घेतला आनंद कटिंग चा चा.

In reply to by कंजूस

मारवा 24/10/2014 - 21:58
मारामारी हा काय प्रकार असतो हो नेमका ? म्हणजे चहा च्या बाबतीत मुंबइत का कुठेतरी मिळतो हा प्रकार थोड उलगडुन सांगितल तर बर होइल

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:10
चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात. संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:10
चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात. संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

In reply to by बोका-ए-आझम

मारामारी मधे आधी चहा बनवून त्यात वरुन कॉफी टाकून दिला जातो. जस्ट ट्राइ करायला ठीक आहे, पण मला नाही हा प्रकार आवडला.

आयुर्हित 24/10/2014 - 21:17
चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ? सन अँड सँड सारख्या ५ स्टार हॉटेलात जावे. प्रसन्न मुद्रा घेवून शक्यतो दुपारी ४ वाजता, निवांत वेळी गर्दी नसते. लॉबीत असलेल्या खुर्च्यांवर बसून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घ्यावा. जागा शोधतांना अशी भिंती जवळील जागा शोधावी, जेथून त्यांचे किचन जास्तीत जास्त लांब बाजूला असेल. ऑर्डर घ्यायला कोण येते आहे यावरून ऑर्डर काय द्यावी, हे ठरवावे. थंडगार पाणी प्यावे व सभोवार एक नजर टाकावी. एखादी सुंदर ललना असल्यास मेनूकार्डमधील ४ ते ५ प्रकार कसे करतात हे विचारावे. जमल्यास थोडा वेळ घेवून, विचार करून ठरवावे. त्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी हमखास परत बोलवावे. दार्जेलिंग चहाची ऑर्डर द्यावी. छान पैकी दोन घोट प्यावेत. शक्यतोवर हा चहा दुधाशिवाय घेतात. त्यामुळे जर दुध असलेला चहा हवा असल्यास आसाम चहा ऑर्डर करावा. छान पैकी दोन घोट प्यावेत. परत चहात थोडेसे दुध घालायला बोलवावे. येतांना/जातांना नीट निरखून पाहाण्याची मजा घ्यावी. हळू हळू चहा मजा घेत संपवावा. चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती नक्कीच होते! आणि यामुळे आपली काव्यप्रतिभा अधिक उन्मत्त झाल्याशिवाय राहणार नाही!! चहाच्या पाकृसाठी पहा: चहा नक्की कसा करावा ??

In reply to by आयुर्हित

मारवा 24/10/2014 - 21:55
आयुर्हीत जी ! तुम्ही पुरवलेल्या अभुतपुर्व लिंक साठी मी तुमचे धन्यवाअद कोणत्या शब्दात मानु तेच कळत नाही या लि़क चा काळजीपुर्वक अभ्यास करतो. मला दाट शंका होतीच की इथल्या बल्लवाचार्यांनी चहा हा विषय अगोदर नक्कीच हाताळलेला असेल पण माहीत नव्हत कुठे आहे ते पण तुम्ही सांगता तो ललना प्रकार विचलीत करुन चहानंदात अडथळा आणु शकतो असा माझा कयास आहे असो अनेक अनेक धन्यवाद या लिंक साठी

स्वप्नज 24/10/2014 - 21:28
अध्यात्मामध्ये वातावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळेच हिमालय, गुहा, मठ इ. स्थाने लौकिकप्राप्त आहेत. पण प्रत्येकाला अशा ठिकाणी जाणे जमेलच असे नाही. सदर कारणास्तव आपण जिथे आहोत तिथेच असे वातावरण निर्माण करणे गरजेचे बनते. अशावेळी मस्त आम्लेट व सोबत गरमागरम चहा घ्यावा. सोबत चवीनुसार पाऊस असावा. मस्त भट्टी जमते मग. आणि नंतर मस्त ताणून द्यावी.... अहाहा....परमानंद...अहाहा... आणि मग एक जीव जन्मण्याआधी आपल्या हातून मारला गेला याची भरपाई करण्यासाठी एक नवीन जीव जन्माला घालण्याची सुरेख स्वप्ने पहावीत.......शक्यतो एकट्याने.

ही रेसिपी / प्रकार मी churchgate स्टेशन बाहेर [West] Govt Law College च्या पुढे रस्ता no C वर एक तेलग मेमोरिअल हॉस्टेल आहे तिथे खाल्ला आहे. फार छान असायचा. माहित नाही आता ते हॉस्टेल तिथे कि नाही. साहित्य : २ अंडी २ ब्रेड स्लाईस १ कान्दा १ टोम्याटो हिरवी चटणी तेल मिट क्रुति: प्रथम ब्रेडला हिरवी चटणी लावावी, तव्यावर तेल टाकावे, चटणी लावलेला स्लाईस तव्यावर ठेवावा. मग त्यावर बारीक चिरलेला कान्दा व टोम्याटो घालावा मग २ अंडी फोडुन, फेटुन घालावीत. वर ब्रेडचा दुसरा स्लाईस ठेवावा. वरुन थोड तेल घालाव. मग पलटवुन घ्ञाव. [खालची बाजु वर करावी] गरम गरम टोम्याटो सॉस बरॉबर खायला द्ञाव.

In reply to by विजय पिंपळापुरे

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:31
सेंट झेविअर काॅलेजच्या कँटीनमध्ये मिळतो हा प्रकार अजूनही. पण तिथे त्याला एग बर्मीज असं नाव आहे. मस्तच लागतो.

In reply to by विजुभाऊ

अशाच एका शहरांत चिंचेची चटणी आणि श्रीखंडाचे पाणी पिणारे पण आहेत असे ऐकिवात आहे.... कुणाला कुठले पेय आवडेल ते काही सांगता येत नाही....

जेपी 25/10/2014 - 10:30
तव्यावर भरपुर तुप टाका.गरम झाल्यावर बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर ,हिरवी मिरची ,मिठ टाका.यामध्ये अंड टाकुन अलगद फिरवत राहा.भाजल्यावर यावर एक पोळी/चपाती टाकुन रोल करा.चालत फिरत येंन्ज्याय

दोन अंडी चार सेँडविच ब्रेडच्या स्लाईस तेल मिरपूड, मीठ टोमॅटो केचप बटर, तेल =============== दोन अंडी फोडून फेटा त्यात मीठ घाला. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाका. मग त्या स्लाईसचे त्रिकोणी (एकाचे दोन) असे तुकडे करून घ्या. तवा तापवून घ्या त्यावर थोडे तेल घाला. तेल तापले की त्या तेलात बट्रर घाला. मग केलेले ब्रेडचे तुकडे फेटलेल्या अंड्यात बुडवा फेटलेले अंडे ब्रेडमधे शोषले गेले की लगेच तव्यावर टाका ओले असतानाच मिरपूड भुरभुरा. दोन्ही बाजूने खरपूर शॅलो फ्राय करा. (तेल आणि बटरचा वापर पथ्य, प्रकृती, आवडी अनुसार कमीजास्त करू शकता. ) गरम गरम टॅमेटो कॅचप बरोबर सर्व करा.

पैसा 25/10/2014 - 20:08
भारी लिहिलंय! मिपा श्टैल प्रतिक्रिया: अंडं उकळत्या चहात टाका आणि कसं लागतं ते जरूर सांगा! आता आम्लेटची जरा वेगळी रेसिपी. २ अंडी फोडून फेटून घ्या. त्यात १ मोठा कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, १/२ हिरवी मिरची बारीक तुकडे करून (तिखट झेपेल तेवढे), कोथिंबीर बारीक चिरून आणि थोडं ओलं खोबरं टाकून, मीठ घालून मिक्स करून घ्या. तव्यावर खोबरेल तेल टाकून नेहमीप्रमाणे आम्लेट करून घ्या. ब्रेडच्या २ तुकड्यांमधे घालून हादडा. ब्रेड स्लाईस पण तव्यावर जरा गरम करून घेतल्यास उत्तम. सोबत गवती चहाची पात, आलं, आवडत असेल तर चहा मसाला घालून मस्त वाफाळता चहा घ्या. खातापिताना मिपाकरांच्या नावाने एक घास कावळ्याला टाकायला विसरू नका!

मारवा 25/10/2014 - 21:44
अजाबात नाय सनातन्यांची धुलाइ करतांना सावरकर म्हणाले होते माझी सुंदर आई आणि कावळ्याच्या रुपात येईल केवळ अशक्य. माझे सुंदर गोड गोंडस मिपाकर त्यांच्या नावाने घास कावळ्याला कधीच नाही. त्यांच्या नावाने घास मी राजहंसाला खाउ घालीन ( पुरुष मिपाकरांच्या नावाने ) चिउ ला खाउ घालीन (स्त्री मिपाकरांच्या नावाने ) किंवा मोर ऑर लांडोर अ‍ॅज पर पब्लीक ओपिनीयन

कवितानागेश 25/10/2014 - 23:15
एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध, ब्रॅन्डी, साखर- नंतरचे ३ आयटम १-१ चमचा फक्त. मिक्सरमध्ये एकत्र करुन घ्यायचं. आवडत असल्यास बटर्स्कॉच इसेन्स टाका.

In reply to by कवितानागेश

आयुर्हित 26/10/2014 - 23:54
करून पाहायला हरकत नाही. आत्तापर्यंत फक्त दुधात एक अंडे फोडून टाकायचो व वरून एक चमचा साजूक तूप टाकून प्यायचो!

आणखी एक पाकृ अंडी फोडून घेणे.त्यात लाल तिखट, मिरे पुड, मीठ घालुन फेटुन घेणे. २ ब्रेड स्लाईसेस घेवुन त्याला चिझ स्प्रेड लावावे.आवडत असेल तर चिझ स्प्रेड वर ओरेग्यानो घ्यालावे. मग २ ब्रेड स्लाईसेस एका वर एक sandwitch सारखे ठेवावेत, त्याचे चार तुकडे करावेत, मग फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून पॅनवर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करुन घ्यावे. आणी गरम गरम खावेत. चिझ स्प्रेड च्ञा जागी चिझ स्लाईसेस पण वापरु शकता.

विटेकर 26/10/2014 - 21:06
इराणी हाटी लात चहात अंडे घालतात अशी वन्दता आहपूवी असा चा आय एम् डी आर च्या कंटिन ला मिळत असे.. लै वेळा पिलाय.... तेवढे एकच अब्रह्मन्यम झाले आहे आजपावेतो.... पण लै वेळा झाले आहे

In reply to by स्पंदना

मारवा 27/10/2014 - 10:35
हे उत्तर म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारायला जावे तर त्यांनी अगोदर इलियट काय लिहीतोय ते नीट वाचा म्हणण्यासारखे आहे. माझ्या भावशुन्य जीवनात मुळात भावाचा च अ भाव आहे तर तुम्ही जे म्हणताय ते कस कळेल ? तुम्हीच जर अजुन विस्तार केल्यास तो अधिक कृपाळुपणा च उदाहरण च नाही का ठरणार ? त्याने तुम्ही कीती समजुन घेता लहानसहानांना अस च नाही का म्हटल जाणार ?

In reply to by सुबोध खरे

मारवा 27/10/2014 - 10:28
सुबोध जी जर मला माहीत असते की मिसळपाव हा इतका मोठा आधार केंद्र आहे तर मी अगोदरच कीती तरी मदत येथुन मिळवु शकलो असतो. आता विचार करतोय की काय काय विचारायच राहुन गेल इथे याचा पुन्हा एकदा लिंक साठी अनेक आभार.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 27/10/2014 - 11:49
सुबोधजी, मनापासून धन्यवाद या लिंक साठी. मला सर्वात जास्त आवडलेली थाळी बडोदा येथीलच आहे, त्या आठवणी ताज्या झाल्या.

सतिश गावडे 27/10/2014 - 10:37
थोड मोकळ करुन बोला की गडे
अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ?
आजवर या गडे, जा गडे, अय्या वगैरे शब्दप्रयोग हे स्त्रीयांनीच करावेत असा एक समाजसंकेत होता. आपण हा संकेत मोडून काढत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुरोगामित्वाला सलाम !!!

In reply to by सतिश गावडे

मारवा 27/10/2014 - 10:46
तो एक शेर ऐकला आहेस का ? हम शम्मा है रहते है मगर परवानो मे म्हणजे हा शेर मानसिकते संदर्भात आहे बर का नाही तर अजुन काही वेगळा च विचार करशील. स्वगत "- (सांभाळुन रे बाबा मारवा कितीदा सांगितलय तुला जपुन बोल )

In reply to by मारवा

सतिश गावडे 27/10/2014 - 11:12
>> हम शम्मा है रहते है मगर परवानो मे ये हुई ना बात !!! मात्र मला राहून राहून वाटून र्हायलंय की तुम्ही अवतारधारी* आहात. *इथे पुरुष शब्द लिहू की नको या संभ्रमात पडलो. मग नाहीच लिहिला. अवतारधारी काय पुरुषच असतो होय, स्त्रीही असू शकते.

मारवा 27/10/2014 - 11:46
माझी भीती खरी ठरली सतिश चुकीची च वाट धरलीस रे बाबा शेवटी. परत फिर पांथस्था परत फिर ईश्वर तुला सत्याच्या राजमार्गावर त्वरीत परत खेचुन आणो. लहरो से लडती हुइ नाव को जैसे मिल ना रह हो किनारा ईश्वर तुझ्या होडीला तात्काळ कीनारा दाखवो.

In reply to by विजुभाऊ

सतिश गावडे 27/10/2014 - 15:04
ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?
ते मला माहिती नाही. तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by सतिश गावडे

विजुभाऊ 28/10/2014 - 17:16
तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.
माझा खरेतर प्रश्न होता की इश्वराला तेवढे एकच काम असते का? की इतर आणखीही कामे असतात. उदा प्रत्येक मंदीरात अंघोळ करवून घेणे , नैवेद्य चाखणे , भक्तांचे नमस्कार स्वीकारणे , झालेच तर स्पेश्यल दर्शन तिकीट काढून आलेल्या भक्ताना स्पेश्यल दर्शन देणे , भक्तानी तयार केलेल्या कॅसेटी ऐकणे , प्रत्येकाच्या हाकेला ओ देणे , विटेवर उभे रहाणे , भक्ताना बोलावणे , लोकांच्या अंगात जाणे , मंत्र / जप ऐकून शाम्त होणे , वहीत लिहीलेले श्री राम जयराम जयजयराम वाचणे वगैरे.

एस 27/10/2014 - 15:20
चहा आपण प्यावा आणि अंडे कोंबडीला उबवायला द्यावे. त्यातून पिल्लू बाहेर आले की त्याला आनंदा असे नाव द्यावे. आनंदीपण चालेल. अशीच प्रोसेस दोनदा केल्यास अधिक आनंदाची निर्मिती आपसूकच होत राहील. कोंबड्यांना मराठी कळत नसल्याने सगळ्याच पिल्लांना एकच नाव दिले तरी ती आक्षेप घेणार नाहीत. शुभेच्छा!

असंका 28/10/2014 - 11:54
याला बहुतेक 'एग बास्केट' की 'एग इन बास्केट' असे नाव आहे. नक्की काय नाव आहे ते माहित नाही कारण हा प्रकार कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सातारा, कोपरगाव, कु़काणा (ताल. नेवासा, जिल्हा अहमदनगर), आणि भोपाळ, इत्यादी शहरातील/खेड्यातील गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या हॉटेलात मिळत नाही. वरच्या वर्गांना परवडत असणार्‍या हॉटेलात मिळत असल्यास मला कल्पना नाही. सर्वप्रथम मी हा पदार्थ पाहिला तो एका सिनेमात, त्याचे नाव 'V For Vendetta'. हे फार पूर्वी झाले. तो सिनेमा पाहिला, तेव्हा "नेट" च्या सर्वसमावेशकतेची मला एवढी कल्पना नव्हती. ती कल्पना आली सुमारे तीन वर्षांपूर्वी आणि मग मी सिनेमाचे नाव टाकून पाककृती शोधून पाहिली. पहिल्याच प्रयत्नात यश आले. साहित्यः एक ब्रेडचा जाडसर स्लाइस, एक लहान वाटी, आणि एक गावठी अंडे (लहान असते म्हणून घ्यायचे, चवीत मला काहीही फरक वाटलेला नाही.), थोडे तेल, चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले. कृती: लहान वाटीने स्लाइसच्या मधोमध एक चकती कापून घ्यावी. चकतीचा एरवी काही उपयोग नाही, काही इतर प्रयोग करायचे असतील तर ठेवा नाहीतर टाकून द्या/लगेच खाउन टाका. मग मंद आचेवर एक तवा ठेवून त्यावर थोडे तेल घेऊन हा शिल्लक राहिलेला स्लाइस ठेवा. त्यावर एक अंडे फोडून हळूच ओता. थोडेफार बाहेर जातेच ते जाऊ द्या. मग पटकन मीठ, तिखट आणि मसाले घाला. खालून सेट व्हायला लागल्यावर उलटा. आजपर्यंत मला हे न सांडता उलटता आलेले नाहिये. त्यामुळे जाणकारांचे सल्ले येतायत का बघा... दोन्ही बाजूंनी सेट झाल्यावर गरम गरम खायला घ्या....

मारवा 30/10/2014 - 19:49
मुनिवर धन्यवाद ! जो पुरवत नाही केवळ पाककृती जोडतो सोबत चित्र तोच खरा मित्र धन्यवाद मुनिमित्रा

In reply to by काकाकाकू

कपिलमुनी 31/10/2014 - 13:08
हीच ऑम्लेट पॅन मधे केली आणि न हलवता तसाच शिजू दिला तर केक सारखा दिसता . खालच्या थराला परतलेला कांदा आणि मसाला आणि वरती अम्ड्याचा आवरण .. मस्त लागता.

टवाळ कार्टा 24/10/2014 - 14:37
अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.
१ अंडे घ्यावे चमच्याने ते हळूच मधोमध फोडावे दोन्ही अंगठ्यांनी कवचाचे २ भाग बाजूला करून पटकन मटकावे हि माझी "रॉ एग"ची पा.कृ. :)

In reply to by टवाळ कार्टा

सुहास.. 24/10/2014 - 17:59
रेग्युलर स्विमींग करायचो आधी तेव्हा आमची ही हिच रेसीपी होती !! बाकी मारवाशेठ , नेहमीप्रमाणे खुशखुशीतच !!

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 31/10/2014 - 15:04
आनंदा आणि आनन्दा हे उच्चारी एकच होत, फक्त लेखन वेगवेगळे. टिळकांची ती 'संत, सन्त आणि सन्+त' वाली ष्टुरी आठवून पहा की.

स्वप्नज 24/10/2014 - 18:40
कोंबडीचे 'अंडे (किंवा अंडं)' असे म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला. एकाच लेखात 'मोदीं'चा उल्लेख आणि त्यांच्या नावाशी साध्यर्म असलेल्या 'मोजिं'ना साजेशी चूक... कसे काय जमते बुवा तुम्हाला.....?? मोदी-मोजी युती झाली असावी. हे शक्य झाले केवळ आमच्या ......चहामुळे. ह.घ्या.हेवेसांनल. बाकी लिखाण अप्रतिमच आहे.

मारवा 24/10/2014 - 19:26
अरे टवाळांनो काय सुड उगवताय माझ्यावर काय स्वप्न दाखवताय अरे रेसीपी द्या हो रेसीपी रेसीपी आता नाही साहवत हया कोरड्या चर्चा मला हवीय एक कॉक्रीट रेसीपी जी देइल माझ्या आत्म्याला शांती कृपया विषयांतर करु नका रेसीपी द्या

In reply to by मारवा

सूड 24/10/2014 - 20:05
एक कॉक्रीट रेसीपी जी देइल माझ्या आत्म्याला शांती
क्या आपका आत्मा संत्रस्त हय ?? (क्या आपकी टूथपेस्ट मे नमक हय? च्या चालीवर वाचावे).

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:48
अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ, ही जागा कुठल्याही अंडुलकराने किंवा अंडुल्ल्याने (गर्दुल्ल्याच्या धर्तीवर) मिस केली तर कोणतीही कोंबडी त्याला माफ करणार नाही. योगेश मोकाशी नामक माणसाने द एग फॅक्टरी नामक हा प्रकार बंगळुरास चालू केलेला आहे. ७५ वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार हा माणूस देतो - आपल्या मुंबई पेशल बुर्जीपावापासून ते स्पॅनिश टेक्स मेक्स हुएवोस पर्यंत. असो. इथे खाल्ल्याशिवाय ख-या अंडाहा-याने बादलीला लाथ मारू नये असे आमचे सपष्ट मत हाये!

भरपूर हवे तितके पेय घ्या... तवा गरम करायला ठेवा.तवा गरम झाला की, थोडे तेल तव्यावर टा़का. तेल गरम होइपर्यंत पेय चषकात ओतून घ्या आणि पेय जलाचा एक घोट घ्या किंवा एका घोटांत चषक रिकामा करा.(मी शक्यतो एका घोटात चषक रिकामा करतो... कारण कळेलच...) तेल थोडे तापले की. अंडे फोडून तव्यावर टाका.थोडे मीठ आणि तिखट त्या आमलेट वर टाका आणि पेयाबरोबर आस्वाद घ्या. पेय जल पिण्याचा वेग जितका अधिक तितकीच ह्या आम्लेटची खुमासदार जास्त, असा आमचा अनुभव आहे...

In reply to by मुक्त विहारि

मारवा 24/10/2014 - 21:49
हे बघा उत्तेजक पेय इतर सर्व चवी घेण्याची क्षमता त्या काळापुरती स्थगित करत अस माझ मत आहे. म्हणजे थोड गावठी भाषेत म्हणायच तर बेवडयांना पेया बरोबर काहीही दिल तर चालत त्यांना एकच चव कळते. म्हणुन पितांना प्याव खातांना खाव अस एका जुन्या मराठी चित्रपटात सासु वरचढ जावइ मध्ये अशोक सराफ थोडा रोमँटीक होउ लागताच जहाल खमकी सासु त्याला दरडावुन म्हणते जावइ बापु रातच्या गोष्टी राती तसे पिण्याच्या गोष्टी पितांना पिणारे रसिक नसतात किंबुहना त्यांची सर्व रसिकता पिण शोषुन घेत अस आमच मत आहे म्हणुन तुम्ही दिलेल्या प्रयोगाच्या सकारात्मक परीणामांविषयी मी अंमळ सांशक आहे मी स्वतः पितो त्यामुळे अखिल भारतीय ड्रींकर संघटनेने माझ्या विरोधात हुल्लडबाजी करु नये मी तुमच्यापैकी च एक आहे मात्र खाण आणि पिण या सेपरेट करायच्या गोष्टी आहेत असे माझे मत आहे तरी मुक्त विहारी जी आपण ज्या प्रेमाने उमद्या मनाने एक न पटणारी का होइना पण तुमच्या कडुन कॉक्रीट रेसीपी पुरवली त्या विषयी तुमचा मनापासुन आभारी आहे थॅक्स अगेन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट

In reply to by मारवा

बादवे, मी कुठल्याही उत्तेजक पेया कडे बोट दाखवलेले नाही. कुणाला चहा आवडतो तर कुणाला कॉफी...पसंद अपनी-अपनी...

कंजूस 24/10/2014 - 20:49
मला चहा भरपूर लागतो, अंडे खात नाही परंतू तीर्थक्षेत्री शुचिर्भूत होऊन देवदर्शन करावे लागते अशावेळी हाफ-फ्राई करतो. दोनवर्षाँपूर्वी डिसेंबरात नर्मदातटी ओंकारेश्वरी जाणे झाले. सकाळचे साडेसात वाजलेले. थंडी खूप. अध्यात्म, आत्मा, परमात्मा, चहाची तलफ सर्व एकाचवेळी व्याकूळ झाले होते रेल्वेत ओळख झालेला एक तरूण डॉक्टर आणि त्याचा मामाजी बरोबरच नदीकिनारी आलो. आंघोळ कशी करायची या विवंचनेत. मी पटकन शर्ट काढला पोतडीतून एक प्लास्टिकचा दोन लिटरचा डबा. कमरेपासून पुढे वाकून डब्याने पाणी डोक्यावर, पाठीवर ओतले "हाफ-फ्राई !" मी. डॉक्टर यावर फारच खुश झाला. त्याने लगेच डबा मागून घेतला. त्यानेपण केले हाफ-फ्राई. आमची गट्टी जमली म्हणाला चलो अंकल हम साथ साथ देखेंगे मधप्रदेश {मध्य प्रदेश}. देवदर्शनानंतर एका टपरीवर घेतला आनंद कटिंग चा चा.

In reply to by कंजूस

मारवा 24/10/2014 - 21:58
मारामारी हा काय प्रकार असतो हो नेमका ? म्हणजे चहा च्या बाबतीत मुंबइत का कुठेतरी मिळतो हा प्रकार थोड उलगडुन सांगितल तर बर होइल

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:10
चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात. संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 02/11/2014 - 11:10
चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात. संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

In reply to by बोका-ए-आझम

मारामारी मधे आधी चहा बनवून त्यात वरुन कॉफी टाकून दिला जातो. जस्ट ट्राइ करायला ठीक आहे, पण मला नाही हा प्रकार आवडला.

आयुर्हित 24/10/2014 - 21:17
चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ? सन अँड सँड सारख्या ५ स्टार हॉटेलात जावे. प्रसन्न मुद्रा घेवून शक्यतो दुपारी ४ वाजता, निवांत वेळी गर्दी नसते. लॉबीत असलेल्या खुर्च्यांवर बसून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घ्यावा. जागा शोधतांना अशी भिंती जवळील जागा शोधावी, जेथून त्यांचे किचन जास्तीत जास्त लांब बाजूला असेल. ऑर्डर घ्यायला कोण येते आहे यावरून ऑर्डर काय द्यावी, हे ठरवावे. थंडगार पाणी प्यावे व सभोवार एक नजर टाकावी. एखादी सुंदर ललना असल्यास मेनूकार्डमधील ४ ते ५ प्रकार कसे करतात हे विचारावे. जमल्यास थोडा वेळ घेवून, विचार करून ठरवावे. त्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी हमखास परत बोलवावे. दार्जेलिंग चहाची ऑर्डर द्यावी. छान पैकी दोन घोट प्यावेत. शक्यतोवर हा चहा दुधाशिवाय घेतात. त्यामुळे जर दुध असलेला चहा हवा असल्यास आसाम चहा ऑर्डर करावा. छान पैकी दोन घोट प्यावेत. परत चहात थोडेसे दुध घालायला बोलवावे. येतांना/जातांना नीट निरखून पाहाण्याची मजा घ्यावी. हळू हळू चहा मजा घेत संपवावा. चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती नक्कीच होते! आणि यामुळे आपली काव्यप्रतिभा अधिक उन्मत्त झाल्याशिवाय राहणार नाही!! चहाच्या पाकृसाठी पहा: चहा नक्की कसा करावा ??

In reply to by आयुर्हित

मारवा 24/10/2014 - 21:55
आयुर्हीत जी ! तुम्ही पुरवलेल्या अभुतपुर्व लिंक साठी मी तुमचे धन्यवाअद कोणत्या शब्दात मानु तेच कळत नाही या लि़क चा काळजीपुर्वक अभ्यास करतो. मला दाट शंका होतीच की इथल्या बल्लवाचार्यांनी चहा हा विषय अगोदर नक्कीच हाताळलेला असेल पण माहीत नव्हत कुठे आहे ते पण तुम्ही सांगता तो ललना प्रकार विचलीत करुन चहानंदात अडथळा आणु शकतो असा माझा कयास आहे असो अनेक अनेक धन्यवाद या लिंक साठी

स्वप्नज 24/10/2014 - 21:28
अध्यात्मामध्ये वातावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळेच हिमालय, गुहा, मठ इ. स्थाने लौकिकप्राप्त आहेत. पण प्रत्येकाला अशा ठिकाणी जाणे जमेलच असे नाही. सदर कारणास्तव आपण जिथे आहोत तिथेच असे वातावरण निर्माण करणे गरजेचे बनते. अशावेळी मस्त आम्लेट व सोबत गरमागरम चहा घ्यावा. सोबत चवीनुसार पाऊस असावा. मस्त भट्टी जमते मग. आणि नंतर मस्त ताणून द्यावी.... अहाहा....परमानंद...अहाहा... आणि मग एक जीव जन्मण्याआधी आपल्या हातून मारला गेला याची भरपाई करण्यासाठी एक नवीन जीव जन्माला घालण्याची सुरेख स्वप्ने पहावीत.......शक्यतो एकट्याने.

ही रेसिपी / प्रकार मी churchgate स्टेशन बाहेर [West] Govt Law College च्या पुढे रस्ता no C वर एक तेलग मेमोरिअल हॉस्टेल आहे तिथे खाल्ला आहे. फार छान असायचा. माहित नाही आता ते हॉस्टेल तिथे कि नाही. साहित्य : २ अंडी २ ब्रेड स्लाईस १ कान्दा १ टोम्याटो हिरवी चटणी तेल मिट क्रुति: प्रथम ब्रेडला हिरवी चटणी लावावी, तव्यावर तेल टाकावे, चटणी लावलेला स्लाईस तव्यावर ठेवावा. मग त्यावर बारीक चिरलेला कान्दा व टोम्याटो घालावा मग २ अंडी फोडुन, फेटुन घालावीत. वर ब्रेडचा दुसरा स्लाईस ठेवावा. वरुन थोड तेल घालाव. मग पलटवुन घ्ञाव. [खालची बाजु वर करावी] गरम गरम टोम्याटो सॉस बरॉबर खायला द्ञाव.

In reply to by विजय पिंपळापुरे

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:31
सेंट झेविअर काॅलेजच्या कँटीनमध्ये मिळतो हा प्रकार अजूनही. पण तिथे त्याला एग बर्मीज असं नाव आहे. मस्तच लागतो.

In reply to by विजुभाऊ

अशाच एका शहरांत चिंचेची चटणी आणि श्रीखंडाचे पाणी पिणारे पण आहेत असे ऐकिवात आहे.... कुणाला कुठले पेय आवडेल ते काही सांगता येत नाही....

जेपी 25/10/2014 - 10:30
तव्यावर भरपुर तुप टाका.गरम झाल्यावर बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर ,हिरवी मिरची ,मिठ टाका.यामध्ये अंड टाकुन अलगद फिरवत राहा.भाजल्यावर यावर एक पोळी/चपाती टाकुन रोल करा.चालत फिरत येंन्ज्याय

दोन अंडी चार सेँडविच ब्रेडच्या स्लाईस तेल मिरपूड, मीठ टोमॅटो केचप बटर, तेल =============== दोन अंडी फोडून फेटा त्यात मीठ घाला. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाका. मग त्या स्लाईसचे त्रिकोणी (एकाचे दोन) असे तुकडे करून घ्या. तवा तापवून घ्या त्यावर थोडे तेल घाला. तेल तापले की त्या तेलात बट्रर घाला. मग केलेले ब्रेडचे तुकडे फेटलेल्या अंड्यात बुडवा फेटलेले अंडे ब्रेडमधे शोषले गेले की लगेच तव्यावर टाका ओले असतानाच मिरपूड भुरभुरा. दोन्ही बाजूने खरपूर शॅलो फ्राय करा. (तेल आणि बटरचा वापर पथ्य, प्रकृती, आवडी अनुसार कमीजास्त करू शकता. ) गरम गरम टॅमेटो कॅचप बरोबर सर्व करा.

पैसा 25/10/2014 - 20:08
भारी लिहिलंय! मिपा श्टैल प्रतिक्रिया: अंडं उकळत्या चहात टाका आणि कसं लागतं ते जरूर सांगा! आता आम्लेटची जरा वेगळी रेसिपी. २ अंडी फोडून फेटून घ्या. त्यात १ मोठा कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, १/२ हिरवी मिरची बारीक तुकडे करून (तिखट झेपेल तेवढे), कोथिंबीर बारीक चिरून आणि थोडं ओलं खोबरं टाकून, मीठ घालून मिक्स करून घ्या. तव्यावर खोबरेल तेल टाकून नेहमीप्रमाणे आम्लेट करून घ्या. ब्रेडच्या २ तुकड्यांमधे घालून हादडा. ब्रेड स्लाईस पण तव्यावर जरा गरम करून घेतल्यास उत्तम. सोबत गवती चहाची पात, आलं, आवडत असेल तर चहा मसाला घालून मस्त वाफाळता चहा घ्या. खातापिताना मिपाकरांच्या नावाने एक घास कावळ्याला टाकायला विसरू नका!

मारवा 25/10/2014 - 21:44
अजाबात नाय सनातन्यांची धुलाइ करतांना सावरकर म्हणाले होते माझी सुंदर आई आणि कावळ्याच्या रुपात येईल केवळ अशक्य. माझे सुंदर गोड गोंडस मिपाकर त्यांच्या नावाने घास कावळ्याला कधीच नाही. त्यांच्या नावाने घास मी राजहंसाला खाउ घालीन ( पुरुष मिपाकरांच्या नावाने ) चिउ ला खाउ घालीन (स्त्री मिपाकरांच्या नावाने ) किंवा मोर ऑर लांडोर अ‍ॅज पर पब्लीक ओपिनीयन

कवितानागेश 25/10/2014 - 23:15
एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध, ब्रॅन्डी, साखर- नंतरचे ३ आयटम १-१ चमचा फक्त. मिक्सरमध्ये एकत्र करुन घ्यायचं. आवडत असल्यास बटर्स्कॉच इसेन्स टाका.

In reply to by कवितानागेश

आयुर्हित 26/10/2014 - 23:54
करून पाहायला हरकत नाही. आत्तापर्यंत फक्त दुधात एक अंडे फोडून टाकायचो व वरून एक चमचा साजूक तूप टाकून प्यायचो!

आणखी एक पाकृ अंडी फोडून घेणे.त्यात लाल तिखट, मिरे पुड, मीठ घालुन फेटुन घेणे. २ ब्रेड स्लाईसेस घेवुन त्याला चिझ स्प्रेड लावावे.आवडत असेल तर चिझ स्प्रेड वर ओरेग्यानो घ्यालावे. मग २ ब्रेड स्लाईसेस एका वर एक sandwitch सारखे ठेवावेत, त्याचे चार तुकडे करावेत, मग फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून पॅनवर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करुन घ्यावे. आणी गरम गरम खावेत. चिझ स्प्रेड च्ञा जागी चिझ स्लाईसेस पण वापरु शकता.

विटेकर 26/10/2014 - 21:06
इराणी हाटी लात चहात अंडे घालतात अशी वन्दता आहपूवी असा चा आय एम् डी आर च्या कंटिन ला मिळत असे.. लै वेळा पिलाय.... तेवढे एकच अब्रह्मन्यम झाले आहे आजपावेतो.... पण लै वेळा झाले आहे

In reply to by स्पंदना

मारवा 27/10/2014 - 10:35
हे उत्तर म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारायला जावे तर त्यांनी अगोदर इलियट काय लिहीतोय ते नीट वाचा म्हणण्यासारखे आहे. माझ्या भावशुन्य जीवनात मुळात भावाचा च अ भाव आहे तर तुम्ही जे म्हणताय ते कस कळेल ? तुम्हीच जर अजुन विस्तार केल्यास तो अधिक कृपाळुपणा च उदाहरण च नाही का ठरणार ? त्याने तुम्ही कीती समजुन घेता लहानसहानांना अस च नाही का म्हटल जाणार ?

In reply to by सुबोध खरे

मारवा 27/10/2014 - 10:28
सुबोध जी जर मला माहीत असते की मिसळपाव हा इतका मोठा आधार केंद्र आहे तर मी अगोदरच कीती तरी मदत येथुन मिळवु शकलो असतो. आता विचार करतोय की काय काय विचारायच राहुन गेल इथे याचा पुन्हा एकदा लिंक साठी अनेक आभार.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 27/10/2014 - 11:49
सुबोधजी, मनापासून धन्यवाद या लिंक साठी. मला सर्वात जास्त आवडलेली थाळी बडोदा येथीलच आहे, त्या आठवणी ताज्या झाल्या.

सतिश गावडे 27/10/2014 - 10:37
थोड मोकळ करुन बोला की गडे
अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ?
आजवर या गडे, जा गडे, अय्या वगैरे शब्दप्रयोग हे स्त्रीयांनीच करावेत असा एक समाजसंकेत होता. आपण हा संकेत मोडून काढत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुरोगामित्वाला सलाम !!!

In reply to by सतिश गावडे

मारवा 27/10/2014 - 10:46
तो एक शेर ऐकला आहेस का ? हम शम्मा है रहते है मगर परवानो मे म्हणजे हा शेर मानसिकते संदर्भात आहे बर का नाही तर अजुन काही वेगळा च विचार करशील. स्वगत "- (सांभाळुन रे बाबा मारवा कितीदा सांगितलय तुला जपुन बोल )

In reply to by मारवा

सतिश गावडे 27/10/2014 - 11:12
>> हम शम्मा है रहते है मगर परवानो मे ये हुई ना बात !!! मात्र मला राहून राहून वाटून र्हायलंय की तुम्ही अवतारधारी* आहात. *इथे पुरुष शब्द लिहू की नको या संभ्रमात पडलो. मग नाहीच लिहिला. अवतारधारी काय पुरुषच असतो होय, स्त्रीही असू शकते.

मारवा 27/10/2014 - 11:46
माझी भीती खरी ठरली सतिश चुकीची च वाट धरलीस रे बाबा शेवटी. परत फिर पांथस्था परत फिर ईश्वर तुला सत्याच्या राजमार्गावर त्वरीत परत खेचुन आणो. लहरो से लडती हुइ नाव को जैसे मिल ना रह हो किनारा ईश्वर तुझ्या होडीला तात्काळ कीनारा दाखवो.

In reply to by विजुभाऊ

सतिश गावडे 27/10/2014 - 15:04
ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?
ते मला माहिती नाही. तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by सतिश गावडे

विजुभाऊ 28/10/2014 - 17:16
तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.
माझा खरेतर प्रश्न होता की इश्वराला तेवढे एकच काम असते का? की इतर आणखीही कामे असतात. उदा प्रत्येक मंदीरात अंघोळ करवून घेणे , नैवेद्य चाखणे , भक्तांचे नमस्कार स्वीकारणे , झालेच तर स्पेश्यल दर्शन तिकीट काढून आलेल्या भक्ताना स्पेश्यल दर्शन देणे , भक्तानी तयार केलेल्या कॅसेटी ऐकणे , प्रत्येकाच्या हाकेला ओ देणे , विटेवर उभे रहाणे , भक्ताना बोलावणे , लोकांच्या अंगात जाणे , मंत्र / जप ऐकून शाम्त होणे , वहीत लिहीलेले श्री राम जयराम जयजयराम वाचणे वगैरे.

एस 27/10/2014 - 15:20
चहा आपण प्यावा आणि अंडे कोंबडीला उबवायला द्यावे. त्यातून पिल्लू बाहेर आले की त्याला आनंदा असे नाव द्यावे. आनंदीपण चालेल. अशीच प्रोसेस दोनदा केल्यास अधिक आनंदाची निर्मिती आपसूकच होत राहील. कोंबड्यांना मराठी कळत नसल्याने सगळ्याच पिल्लांना एकच नाव दिले तरी ती आक्षेप घेणार नाहीत. शुभेच्छा!

असंका 28/10/2014 - 11:54
याला बहुतेक 'एग बास्केट' की 'एग इन बास्केट' असे नाव आहे. नक्की काय नाव आहे ते माहित नाही कारण हा प्रकार कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सातारा, कोपरगाव, कु़काणा (ताल. नेवासा, जिल्हा अहमदनगर), आणि भोपाळ, इत्यादी शहरातील/खेड्यातील गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या हॉटेलात मिळत नाही. वरच्या वर्गांना परवडत असणार्‍या हॉटेलात मिळत असल्यास मला कल्पना नाही. सर्वप्रथम मी हा पदार्थ पाहिला तो एका सिनेमात, त्याचे नाव 'V For Vendetta'. हे फार पूर्वी झाले. तो सिनेमा पाहिला, तेव्हा "नेट" च्या सर्वसमावेशकतेची मला एवढी कल्पना नव्हती. ती कल्पना आली सुमारे तीन वर्षांपूर्वी आणि मग मी सिनेमाचे नाव टाकून पाककृती शोधून पाहिली. पहिल्याच प्रयत्नात यश आले. साहित्यः एक ब्रेडचा जाडसर स्लाइस, एक लहान वाटी, आणि एक गावठी अंडे (लहान असते म्हणून घ्यायचे, चवीत मला काहीही फरक वाटलेला नाही.), थोडे तेल, चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले. कृती: लहान वाटीने स्लाइसच्या मधोमध एक चकती कापून घ्यावी. चकतीचा एरवी काही उपयोग नाही, काही इतर प्रयोग करायचे असतील तर ठेवा नाहीतर टाकून द्या/लगेच खाउन टाका. मग मंद आचेवर एक तवा ठेवून त्यावर थोडे तेल घेऊन हा शिल्लक राहिलेला स्लाइस ठेवा. त्यावर एक अंडे फोडून हळूच ओता. थोडेफार बाहेर जातेच ते जाऊ द्या. मग पटकन मीठ, तिखट आणि मसाले घाला. खालून सेट व्हायला लागल्यावर उलटा. आजपर्यंत मला हे न सांडता उलटता आलेले नाहिये. त्यामुळे जाणकारांचे सल्ले येतायत का बघा... दोन्ही बाजूंनी सेट झाल्यावर गरम गरम खायला घ्या....

मारवा 30/10/2014 - 19:49
मुनिवर धन्यवाद ! जो पुरवत नाही केवळ पाककृती जोडतो सोबत चित्र तोच खरा मित्र धन्यवाद मुनिमित्रा

In reply to by काकाकाकू

कपिलमुनी 31/10/2014 - 13:08
हीच ऑम्लेट पॅन मधे केली आणि न हलवता तसाच शिजू दिला तर केक सारखा दिसता . खालच्या थराला परतलेला कांदा आणि मसाला आणि वरती अम्ड्याचा आवरण .. मस्त लागता.
चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे.

डोंबिवली कट्टा पंचनामा

माम्लेदारचा पन्खा ·

हरकाम्या 23/10/2014 - 17:57
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.

बहुगुणी 23/10/2014 - 18:07
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!

भाते 23/10/2014 - 19:55
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :) मुक्तविहारी, नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन. नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)

सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा. स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !

कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे. मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?

लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok* प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*

नंदन 23/10/2014 - 23:23
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)

पैसा 23/10/2014 - 23:35
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून ! -दिलीप बिरुटे (मंडल निरीक्षक)

पाषाणभेद 24/10/2014 - 08:57
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप. इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?

ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा.... आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच... एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...

भाते 24/10/2014 - 20:03
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? :( सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :) फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

टवाळ कार्टा 24/10/2014 - 23:05
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? Sad सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! Smile फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)

ट्का म्हणे झालो पावन स्पाडुरंग तो प्रकटला , सतेज कांती अंगी तरतरी नंदी पॅलेस तो उजळला, स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका अन पक्षीतीर्था समावेत अजब तो चैतन्य सोहळा रंगला अजब तो चैतन्य सोहळा रंगला

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 20:42
कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता? बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.

In reply to by मुक्त विहारि

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.

In reply to by सतिश गावडे

सूड 24/10/2014 - 21:02
>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते. हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 21:11
इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा? तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले.
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर! पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.

खटपट्या 24/10/2014 - 22:49
अन्गाशी!! आता कसं फोटु बगून गार्गार झालो. माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.

चौकटराजा 25/10/2014 - 05:30
मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 25/10/2014 - 13:49
चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 26/10/2014 - 14:22
केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 26/10/2014 - 16:02
ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे. "चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)

विवेकपटाईत 25/10/2014 - 18:23
बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:25
कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.

हरकाम्या 23/10/2014 - 17:57
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.

बहुगुणी 23/10/2014 - 18:07
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!

भाते 23/10/2014 - 19:55
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :) मुक्तविहारी, नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन. नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)

सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा. स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !

कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे. मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?

लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok* प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*

नंदन 23/10/2014 - 23:23
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)

पैसा 23/10/2014 - 23:35
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून ! -दिलीप बिरुटे (मंडल निरीक्षक)

पाषाणभेद 24/10/2014 - 08:57
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप. इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?

ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा.... आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच... एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...

भाते 24/10/2014 - 20:03
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? :( सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :) फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

टवाळ कार्टा 24/10/2014 - 23:05
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? Sad सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! Smile फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)

ट्का म्हणे झालो पावन स्पाडुरंग तो प्रकटला , सतेज कांती अंगी तरतरी नंदी पॅलेस तो उजळला, स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका अन पक्षीतीर्था समावेत अजब तो चैतन्य सोहळा रंगला अजब तो चैतन्य सोहळा रंगला

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 20:42
कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता? बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.

In reply to by मुक्त विहारि

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.

In reply to by सतिश गावडे

सूड 24/10/2014 - 21:02
>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते. हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 21:11
इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा? तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले.
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर! पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.

खटपट्या 24/10/2014 - 22:49
अन्गाशी!! आता कसं फोटु बगून गार्गार झालो. माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.

चौकटराजा 25/10/2014 - 05:30
मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 25/10/2014 - 13:49
चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 26/10/2014 - 14:22
केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 26/10/2014 - 16:02
ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे. "चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)

विवेकपटाईत 25/10/2014 - 18:23
बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:25
कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

मित्रा

तुषार जोशी ·

बहुगुणी 24/10/2014 - 09:16
मी या लिखाणाला काव्य न म्हणता कदाचित मुक्तक म्हणेन, पण भावना ज्या सहजतेने मांडल्या आहेत ती सहजता खूप आवडली. जसा देह मिळतो तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला हे खासच!

बहुगुणी 24/10/2014 - 09:16
मी या लिखाणाला काव्य न म्हणता कदाचित मुक्तक म्हणेन, पण भावना ज्या सहजतेने मांडल्या आहेत ती सहजता खूप आवडली. जसा देह मिळतो तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला हे खासच!
लेखनविषय:
मित्रा मी पहिला श्वास घेतला तेच महानगरात आणि.. तू पहिला श्वास घेतलास गावात...

पत्रकार ब्रॅडली...

विकास ·

पाषाणभेद 23/10/2014 - 11:05
एखाद्या स्थानिक किंवा भारतीय पत्रकाराची महती वाचायला मिळाली असती तर बरे झाले असते. सुरूवातीच्या ओळी वाचून पुर्ण लेख अर्थातच वाचला नाही.

In reply to by पाषाणभेद

विकास 23/10/2014 - 18:22
तेच तर शेवटच्या वाक्यात विचारले होते ना! अर्थात शेवटपर्यंत वाचले असते तर समजले असते. :) नाहीतर तसे काय नावावरूनच भारतीय नसावा हे कळायला हरकत नव्हती! ;) आज ब्रॅडलींच्या निमित्ताने असे काही माहिती असलेले किस्से येथे अवश्य सांगावेत! अंतुल्यांचे उदाहरण दिले होतेच पण त्याहूनही अधिक असतील पण माहीत नाहीत. दुर्दैवाने सध्याच्या पत्रकारीतेत बर्‍याचदा "paid" पत्रकारीता दिसते तर कधी कधी टोकाची तात्विक बाजू घेऊन लिहीलेले अथवा वाहीन्यांवर दिसते. हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर अमेरीकेत देखील लागू आहे.

सव्यसाची 23/10/2014 - 11:07
ब्रॅडली यांच्याबद्दल तशी कमीच माहिती आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. All the president's men हा चित्रपट पाहिला आहे. या सर्व घटनेनंतर काही वर्षामध्येच हा चित्रपट आला आणि एवढ्या कमी कालावधी मधेही घटनांची सुसंगती लावून जी पटकथा बनवली आहे ती सुंदर आहे. एक कलाकृती म्हणूनही हा चित्रपट उत्कृष्ट आहे. आपण निक्सन यांच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या मुलाखतीवर असलेला Frost/Nixon हा चित्रपट पाहिला आहे का? जिथे All the president's men संपतो साधारणपणे तिथूनच Frost/Nixon सुरु होतो. पत्रकारिता, TRP आणि माध्यमे यावर त्याच काळात आलेला अजून एक सुंदर चित्रपट म्हणजे Network. आपण पाहिला नसेल तर जरूर पाहा. धन्यवाद.

In reply to by सव्यसाची

विकास 23/10/2014 - 18:23
नेटवर्क चित्रपट पाहीलेला नाही. अवश्य पाहीन. माहितीबद्दल धन्यवाद! तसाच अजून एक आठवलेला चित्रपट म्हणजे मला वाटते डस्टीन हॉफमन होता त्यात, "वॅग द डॉग".

बोका-ए-आझम 23/10/2014 - 14:42
त्यामुळे आणि अशा अनेक घटनांमुळे मानाचे पुलित्झर पारीतोषिक पोस्टला १८ वेळेस मिळाले. १९ व्यांदा मिळताना त्यातील पत्रकार खोटे बोलली होती हे नंतर लक्षात येता क्षणी ब्रॅडलींनी ते पारीतोषिक परत करून टाकले आणि राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली. अर्थात ती मानली गेली नाही. ही पत्रकार होती जॅनेट कुक. तिने ' जिमीज वर्ल्ड ' या नावाने जिमी नावाच्या एका हेराॅईनचं व्यसन असलेल्या मुलाची कहाणी छापली होती. त्या कथेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि जॅनेट कुक व वाॅशिंग्टन पोस्ट यांना पुलिट्झरही मिळालं. पण नंतर अनेक पत्रकारांनी या कथेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातल्या विसंगती पुढे यायला लागल्या. शेवटी जॅनेट कुकने आपण पुलिट्झर पारितोषिक मिळावं म्हणून अशी कथा रचल्याचं कबूल केलं. त्यामुळे जॅनेट कुक किंवा वाॅशिंग्टन पोस्ट यांच्यापेक्षा पुलिट्झर पारितोषिकाची बदनामी झाली.

सस्नेह 23/10/2014 - 15:26
ब्रॅडली यांच्याबद्दल प्रथमच माहिती मिळाली. एक सामाजिक अन नैतिक जाणीव असलेला पत्रकार म्हणून त्यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. ब्रॅडली यांना श्रद्धांजली.

रुकू 23/10/2014 - 22:57
ब्रॅडली यांनी उघडकीस आणलेले प्रकरण वॉटरगेट म्हणून प्रसिद्ध झाले होते. ज्या हॉटेल मध्ये घडले होते त्याचे नाव वॉटरगेट होते. म्हणून आपल्या येथील माध्यमे कुठलाही घोटाळा उघडकीस आला की त्याच्यापुढे गेट शब्द जोडतात(उदा. कोलगेट, स्नूपगेट, राडियागेट, कॉफिनगेट). कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता.

In reply to by रुकू

विकास 24/10/2014 - 00:26
कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता. खरे आहे पण... वॉटरगेट मधील गेट हे सफिक्स इतके लोकप्रिय झाले की ते सर्वत्रच कुठल्याही गैरकारभारासाठी वापरले जाऊ लागले. विकी वर तुम्हाला गेट वापरून उजेडात आलेल्या गैरव्यवहारांची वर्गवारी केलेली सुची बघता येईल! सरते शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरीने ते सफिक्स म्हणून जाहीर केले (जसे आता google हे क्रियापद म्हणून जाहीर केले तसे). तुम्ही म्हणत असलेल्या मुद्द्यावरून ब्रिटीश सिटकॉममधे केलेला विनोद (वॉटरगेटगेट) खाली पहाता येईल!

बोका-ए-आझम 24/10/2014 - 00:01
भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा १९९१ मध्ये सुरू झाल्या आणि सर्वात प्रथम झालेली नकारात्मक गोष्ट म्हणजे हर्षद मेहताचा शेअरबाजार घोटाळा. त्यावेळी ' इका‌ॅनाॅमिक टाइम्स ' मध्ये असलेल्या सुचेता दलाल यांनी हा घोटाळा उघडकीस आणला.

ब्रॅडली यांना श्रद्धांजली. पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रॅडली यांचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे. या लेखनाबद्दल धन्यवाद. चर्चेतही चांगली माहिती मिळत आहे. 'गेट' हे सफिक्स अतिवापराने आपली तीव्रता गमावून बसत आहे असे वाटू लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत आपल्याकडे शोधपत्रकारितेच्या नावाखाली सनसनीखेज बातम्या घडवणे व प्रसारित करणे हा प्रकार रूढ झालेला आहे.

विनोद१८ 24/10/2014 - 01:34
एका खर्‍या व हाडाच्या पत्रकाराचा थोडक्यात पण उत्तम तर्‍हेने परीचय करुन देल्याबद्दल धन्यवाद.
पण एकंदरीत आजचे पत्रकार आणि त्यांना पोसणारी माध्यमे / मालक यांचा विचार केल्यास पत्रकारीता सध्या लोकशाही आणि सामाजीक कर्तव्य या साठी नक्की काय करते हा उत्तर मिळू न शकणारा प्रश्न पडतो. वर्तमानपत्रे ही अनेकदा मुखपत्रांसारखीच भासतात...
हे पटले, या संदर्भात भारतीय पत्रकारीतेने अंतर्मुख होउन विचार करावा व हा लोकशाहीचा चौथा खांब मजबुतीने राखावा. मला वाटते आपल्याकडेही त्यांच्या तोलामोलाचे पत्रकार झाले असावेत वा असतीलही, जाणकारांनी याविषयावर अधिक प्रकाश टाकावा असे वाटते. या निमित्ताने एका चांगल्या विषयावर उत्तम चर्चा व्हावी.

बहुगुणी 24/10/2014 - 09:41
रेडिओवर हे कार्यक्रम ऐकले तेंव्हाच विकास यावर लिहीतील असं वाटलं होतं, चांगला लेख, धन्यवाद! १९९५ ची ब्रॅडलीची मुलाखतः २०१४ २२ ऑक्टोबरचा श्रद्धांजली कार्यक्रमः

पाषाणभेद 23/10/2014 - 11:05
एखाद्या स्थानिक किंवा भारतीय पत्रकाराची महती वाचायला मिळाली असती तर बरे झाले असते. सुरूवातीच्या ओळी वाचून पुर्ण लेख अर्थातच वाचला नाही.

In reply to by पाषाणभेद

विकास 23/10/2014 - 18:22
तेच तर शेवटच्या वाक्यात विचारले होते ना! अर्थात शेवटपर्यंत वाचले असते तर समजले असते. :) नाहीतर तसे काय नावावरूनच भारतीय नसावा हे कळायला हरकत नव्हती! ;) आज ब्रॅडलींच्या निमित्ताने असे काही माहिती असलेले किस्से येथे अवश्य सांगावेत! अंतुल्यांचे उदाहरण दिले होतेच पण त्याहूनही अधिक असतील पण माहीत नाहीत. दुर्दैवाने सध्याच्या पत्रकारीतेत बर्‍याचदा "paid" पत्रकारीता दिसते तर कधी कधी टोकाची तात्विक बाजू घेऊन लिहीलेले अथवा वाहीन्यांवर दिसते. हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर अमेरीकेत देखील लागू आहे.

सव्यसाची 23/10/2014 - 11:07
ब्रॅडली यांच्याबद्दल तशी कमीच माहिती आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. All the president's men हा चित्रपट पाहिला आहे. या सर्व घटनेनंतर काही वर्षामध्येच हा चित्रपट आला आणि एवढ्या कमी कालावधी मधेही घटनांची सुसंगती लावून जी पटकथा बनवली आहे ती सुंदर आहे. एक कलाकृती म्हणूनही हा चित्रपट उत्कृष्ट आहे. आपण निक्सन यांच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या मुलाखतीवर असलेला Frost/Nixon हा चित्रपट पाहिला आहे का? जिथे All the president's men संपतो साधारणपणे तिथूनच Frost/Nixon सुरु होतो. पत्रकारिता, TRP आणि माध्यमे यावर त्याच काळात आलेला अजून एक सुंदर चित्रपट म्हणजे Network. आपण पाहिला नसेल तर जरूर पाहा. धन्यवाद.

In reply to by सव्यसाची

विकास 23/10/2014 - 18:23
नेटवर्क चित्रपट पाहीलेला नाही. अवश्य पाहीन. माहितीबद्दल धन्यवाद! तसाच अजून एक आठवलेला चित्रपट म्हणजे मला वाटते डस्टीन हॉफमन होता त्यात, "वॅग द डॉग".

बोका-ए-आझम 23/10/2014 - 14:42
त्यामुळे आणि अशा अनेक घटनांमुळे मानाचे पुलित्झर पारीतोषिक पोस्टला १८ वेळेस मिळाले. १९ व्यांदा मिळताना त्यातील पत्रकार खोटे बोलली होती हे नंतर लक्षात येता क्षणी ब्रॅडलींनी ते पारीतोषिक परत करून टाकले आणि राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली. अर्थात ती मानली गेली नाही. ही पत्रकार होती जॅनेट कुक. तिने ' जिमीज वर्ल्ड ' या नावाने जिमी नावाच्या एका हेराॅईनचं व्यसन असलेल्या मुलाची कहाणी छापली होती. त्या कथेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि जॅनेट कुक व वाॅशिंग्टन पोस्ट यांना पुलिट्झरही मिळालं. पण नंतर अनेक पत्रकारांनी या कथेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातल्या विसंगती पुढे यायला लागल्या. शेवटी जॅनेट कुकने आपण पुलिट्झर पारितोषिक मिळावं म्हणून अशी कथा रचल्याचं कबूल केलं. त्यामुळे जॅनेट कुक किंवा वाॅशिंग्टन पोस्ट यांच्यापेक्षा पुलिट्झर पारितोषिकाची बदनामी झाली.

सस्नेह 23/10/2014 - 15:26
ब्रॅडली यांच्याबद्दल प्रथमच माहिती मिळाली. एक सामाजिक अन नैतिक जाणीव असलेला पत्रकार म्हणून त्यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. ब्रॅडली यांना श्रद्धांजली.

रुकू 23/10/2014 - 22:57
ब्रॅडली यांनी उघडकीस आणलेले प्रकरण वॉटरगेट म्हणून प्रसिद्ध झाले होते. ज्या हॉटेल मध्ये घडले होते त्याचे नाव वॉटरगेट होते. म्हणून आपल्या येथील माध्यमे कुठलाही घोटाळा उघडकीस आला की त्याच्यापुढे गेट शब्द जोडतात(उदा. कोलगेट, स्नूपगेट, राडियागेट, कॉफिनगेट). कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता.

In reply to by रुकू

विकास 24/10/2014 - 00:26
कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता. खरे आहे पण... वॉटरगेट मधील गेट हे सफिक्स इतके लोकप्रिय झाले की ते सर्वत्रच कुठल्याही गैरकारभारासाठी वापरले जाऊ लागले. विकी वर तुम्हाला गेट वापरून उजेडात आलेल्या गैरव्यवहारांची वर्गवारी केलेली सुची बघता येईल! सरते शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरीने ते सफिक्स म्हणून जाहीर केले (जसे आता google हे क्रियापद म्हणून जाहीर केले तसे). तुम्ही म्हणत असलेल्या मुद्द्यावरून ब्रिटीश सिटकॉममधे केलेला विनोद (वॉटरगेटगेट) खाली पहाता येईल!

बोका-ए-आझम 24/10/2014 - 00:01
भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा १९९१ मध्ये सुरू झाल्या आणि सर्वात प्रथम झालेली नकारात्मक गोष्ट म्हणजे हर्षद मेहताचा शेअरबाजार घोटाळा. त्यावेळी ' इका‌ॅनाॅमिक टाइम्स ' मध्ये असलेल्या सुचेता दलाल यांनी हा घोटाळा उघडकीस आणला.

ब्रॅडली यांना श्रद्धांजली. पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रॅडली यांचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे. या लेखनाबद्दल धन्यवाद. चर्चेतही चांगली माहिती मिळत आहे. 'गेट' हे सफिक्स अतिवापराने आपली तीव्रता गमावून बसत आहे असे वाटू लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत आपल्याकडे शोधपत्रकारितेच्या नावाखाली सनसनीखेज बातम्या घडवणे व प्रसारित करणे हा प्रकार रूढ झालेला आहे.

विनोद१८ 24/10/2014 - 01:34
एका खर्‍या व हाडाच्या पत्रकाराचा थोडक्यात पण उत्तम तर्‍हेने परीचय करुन देल्याबद्दल धन्यवाद.
पण एकंदरीत आजचे पत्रकार आणि त्यांना पोसणारी माध्यमे / मालक यांचा विचार केल्यास पत्रकारीता सध्या लोकशाही आणि सामाजीक कर्तव्य या साठी नक्की काय करते हा उत्तर मिळू न शकणारा प्रश्न पडतो. वर्तमानपत्रे ही अनेकदा मुखपत्रांसारखीच भासतात...
हे पटले, या संदर्भात भारतीय पत्रकारीतेने अंतर्मुख होउन विचार करावा व हा लोकशाहीचा चौथा खांब मजबुतीने राखावा. मला वाटते आपल्याकडेही त्यांच्या तोलामोलाचे पत्रकार झाले असावेत वा असतीलही, जाणकारांनी याविषयावर अधिक प्रकाश टाकावा असे वाटते. या निमित्ताने एका चांगल्या विषयावर उत्तम चर्चा व्हावी.

बहुगुणी 24/10/2014 - 09:41
रेडिओवर हे कार्यक्रम ऐकले तेंव्हाच विकास यावर लिहीतील असं वाटलं होतं, चांगला लेख, धन्यवाद! १९९५ ची ब्रॅडलीची मुलाखतः २०१४ २२ ऑक्टोबरचा श्रद्धांजली कार्यक्रमः
लेखनविषय:
लेखनप्रकार
वॉशिंग्टन पोस्टच्या एकेकाळच्या कार्यकारी संपादकाचे, बेन ब्रॅडलीचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या बायकोने मध्यंतरी गुपित फोडले त्यानुसार ब्रॅडलींना काही वर्षे अल्जायमर झालेला होता ज्यामुळे त्यांची स्मृती लयाला गेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०च्या सुरवातीस वॉशिंग्टन पोस्टने जे काही केले त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या स्मृती आजही अमेरीकन माध्यमात जाग्या असलेल्या दिसल्या. बेन ब्रॅडली हे मुळचे बॉस्टनचे.

उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखन पद्धतीच्या निमीत्ताने

माहितगार ·

सुनील 23/10/2014 - 09:41
{स्वतःचे नाव} + {वडिलांचे नाव} + {आडनाव} ही नाव लिहिण्याचे पद्धत बहुधा फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकीतील उत्तरेकडील भाग एवढ्यापुरतीच मर्यादित असावी. उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात. दक्षिणेत बहुधा वडीलांचे आणि गावाचे नावदेखिल वापरतात पण नेमके कसे याबद्दल ठाऊक नाही. खेरीज, दक्षिणेतील सर्व प्रांतात एकच एक पद्धतही नसावी.
एकाच नावाच्या दोन व्यक्ती काळाच्या ओघात प्रसिद्ध झाल्या त्यांच्या कार्याची वृत्तपत्रातून शोधून नोंद घ्यावयाची झाली तर संभ्रम आणि गोंधळ टाळून माहितीची वस्तुनिष्ठता कशी जपावी (माहितीचा नेमके पणा कसा जपावा) हा माझ्या पुढील एक मोठा यक्ष प्रश्न आहे
गोष्ट खरी. पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच! अवांतर १ - तुम्ही संभाजी महाराजांचे उदाहरण दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय इतिहासात चंद्रगुप्त नावाचेदेखिल दोन सम्राट (निरनिराळ्या काळात) होऊन गेले (चु भु द्या घ्या) अवांतर २ - ब्रिटिश राजघराण्यातील पुरुषांना जॉन, जॉर्ज, चार्ल्स, हेन्री आणि विल्यम याखेरीज अन्य नाव घेण्यास बहुधा बंदी असावी! त्यामुळे त्यांच्यात अनुक्रमांक देऊन भागवतात! अवांतर ३ - जॉर्ज डब्ल्यू बुश (थोरले) यांच्या मुलाचे नावदेखिल जॉर्ज डब्ल्यू बुश असेच होते. तेव्हा त्यांना ४१ आणि ४३ अशा अध्यक्षपदाच्या अनुक्रमांकानुसारे ओळखले जाते. अवांतर ४ - नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! ;)

In reply to by सुनील

माहितगार 23/10/2014 - 11:00
उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात.
हि त्यांची स्वतःची उपनाव त्यांनी स्वतः ठेवलेली असतात का पॅरेंट्स वगैरे पैकी कोणी ठेवते ? म्हणजे असे की शाळेत नाव घालतानाही ते उपनावा सोबतच असते का शालेय कालावधीत उपनाव घेतले जाते का नंतर, कि केव्हाही. विचारण्याचा मुख्य उद्देश ओरीजनल बर्थ सर्टीफिकेट शैक्षणीक दस्तएवजापासून हि उपनावे कंटीन्यू असतात आधे मध्ये केव्हातरी घेतली जातात आणि आधी मधी घेतली जात असतील तर कन्फ्यूजन कशी टाळतात
पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच!
एकाच नावाच्या व्यक्ती पुर्वी कदाचित कमी असतील एक तर प्रश्न वाढत्या लोकसंख्येमुळे आहे. आपण म्हणता तसे नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! हे मान्य केले की कै फरक पडत नाही. मराठी कवी होऊन गेले वामन पंडीत नावाचे. या वाक्याचा अर्थ एकवचन लावायच का बहुवचनी ते माहीत नाही कारण वामन पंडीत नावाची व्यक्ती एकच होती, दोन होत्या का पाच ते माहीत नाही. तुम्ही म्हणाल हे इतिहासात होऊन गेल टाकान सगळ एकाच्याच नावावर. तर एकविसाव्या शतकातही हे एक कवी वामन पंडीत झाले आहेत हे कदाचीत सहावे वामन पंडीत. मराठी विकिपीडियावर प्रकाश इनामदार या नावाचा लेख लिहिला जात होता. आपणही मदत करावी म्हणून प्रकाश इनामदार यांच्या नावाने बुकगंगा डॉटकॉमवर एक पर्सनालिटी डेव्हेलपमेंटवर पुस्तक आढळले. सर्वसामान्य पणे मीही ते अभिनेते प्रकाश विठ्ठल इनामदार यांच्या क्रेडीटवर नोंदवून मोकळा झालो असतो. "द येस फॅक्टर" पुस्तक लिहिणार्‍या प्रकाश इनामदारांच नशीब थोडक्यात बर असाव अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या सुकन्या मराठी विकिपीडियावरच भेटल्या आणि त्यांनी निश्चीतपणे सांगितल की "द येस फॅक्टर" हे पुस्तक त्यांच्या पिताश्रींच नव्हे नाहीतर नावात काय म्हणून जवळपास अभिनेते प्रकाश इनामदारांना पर्सनालिटी डेव्हेलपमेंटचे मार्गदर्शकही उपाधी दूर राहिली नसती. असो.

In reply to by सुनील

बोका-ए-आझम 23/10/2014 - 23:33
चंद्रगुप्तांपैकी पहिला हा चंद्रगुप्त मौर्य होता आणि दुसरा राजा समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त विक्रमादित्य हा होता. दोघांची नावे जरी सारखी असली तरी घराणी आणि कालखंड वेगळे होते. आणि मला वाटतं राजधान्याही वेगळ्या असाव्यात - पहिल्याची पाटलीपुत्र (आजचे पाटणा) आणि दुस-याची अवंती (आजचे इंदौर).

कंजूस 23/10/2014 - 10:07
मजेदार गोष्टी. व्ही गीता या नावाचा संभ्रम कळला. १)फारपूर्वी गावे, शहरे लहान होती आणि संपर्क क्षेत्रेही संकुचित होती. २)मालकी तत्वाचेसंबंधाने व्यक्तिपरत्वे फरक करण्याचा प्रश्न कमी वेळा निर्माण होत असावा. या दोन मुख्य कारणाने नावे अगदी स्पष्ट (discreet) वेगळी असण्याचा आग्रह नसावा. {जिलब्या पाडण्यालाच आक्षेप आहे का लहान मोठ्या आकाराला आहे का कोणत्या पिठाच्या कोणत्या तेलात वगैरे ते कळले तर बरं होईल -हलकेच घ्या.}

खटपट्या 23/10/2014 - 10:30
माझ्या मित्राचे नाव - संदीप केलोथविठेल त्याचा सख्खा भाऊ - प्रवीण नायर वडील - उन्नी कृष्णन आहे कि नाही मजा. नावावरून याचं नातं आहे हे अजिबात कळणार नाही. माझ्या उत्तर भारतीय मित्राचे नाव आहे रमेश कुमार शर्मा. यात रमेशकुमार हे त्याचे स्वत:चे नाव आहे. पण तो लिहिताना स्वत:चे नाव आर के शर्मा असे लिहितो. आपल्याला वाटेल के म्हणजे त्याच्या वडिलांचे आद्याक्षर असेल पण त्याच्या वडिलांचे नाव भवरलाल आहे. आणि ते बी एल शर्मा असे नाव लावतात. एक तास वाद घातला आणि विषय सोडून दिला. अशा लोकांचा पासपोर्ट ला हमखास प्रोब्लेम होतो. मग बसतात रडत.

जेपी 23/10/2014 - 10:58
माझ्या एका दाक्षिणात्य मित्राचे नाव' के एन लोकेश (K N LOKESH)' यातील लोकेश(LOKESH) त्याचे नाव.एन(N) हे नटराजन आडनावासाठी. के (K) वडिलांसाठी नायतर तर तो जिथे जन्मला त्या कडप्पा गावाच्या नावातील के (K).

बाबा पाटील 23/10/2014 - 12:20
माझ्याकडे साधारण साडेसहा ते सात हजार पेशंटचा डाटा आहे,त्यात २०% हे आण्णा / आप्पा आहेत्,यांच्या नावांच्या घोळामुळे लय कुटाणा होतो राव.

पाषाणभेद 23/10/2014 - 14:46
नाव अन पुढे किंवा मागे पॅन/टॅन/ आधार आणखी एखादा नंबर या पैकी एक जोडावा म्हणजे गोंधळ होणार नाही. >>>> उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. अशी प्रथा कधीपासून अन का अस्तिवात आली काही अंदाज करताय का मंडळी????

माझ्या माहितीप्रमाणे विंध्य पर्वताच्या उत्तरेला वडिलांचे नाव न लावण्याची परंपरा पाळली जाते अन विंध्य पर्वताच्या दक्षिणेला वडिलांचे किंवा पतीचे (स्त्रियांच्या बाबततीत) नाव मध्य नाव म्हणून वापरण्याची परंपरा पाळली जाते. अपवाद दोन्हीकडेही आहेतच. द्रविडी परंपरा तर खूपच वेगळ्या आहेत. उत्तर भारतात पुरूषांसाठी कुमार हे मध्यनाव म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे.

कंजूस 23/10/2014 - 23:35
उ०भा०लोक वडिलांचे नाव का लावत नाहीत स्वतःचे नाव अधिक आडनाव का लिहितात? उदा० अमुक मिश्रा ,तमुक यादव इत्यादी तर कधी नावापुढे लिहिलेले लाल, कुमार, चंद्र, शरण हेच आडनाव अथवा वडिलांचे नाव होते. उदा० भवरलाल मिश्र{मिश्रा} या नावाचे भवर हे नाव, लाल हे मधले नाव अथवा वडिलांचे नाव आणि मिश्र आडनाव समजले जाते तर कधी भवर हे नाव आणि लाल हे आडनाव होते.याचे उत्तर अथवा संदर्भ हवा आहे ? उत्तरभारतात कोण कोणत्या वंशात जन्मला हे फार महत्त्वाचे वाटत असावे नंतर त्याचे नाव. उदा०चंद्रवंशिय राजा चंद्रसेन, सूर्यवंशिय सूर्यसेन, यदुवंशिय यादव, कुरूवंशिय कौरव इत्यादी. काही जातिवाचक सूतपुत्र, नदीकाठचे गौतम, गांगेय इ०.एकाच राजाचे वेगळ्या राण्यांकडून कौंतेय, माद्र, सौमित्र इ०.ऋषिंची वंशावळ काश्यप, अत्रेय, वसिष्ठ इ०. वंश, जात नंतर नाव एवढे झाल्यावर कोणाचे (बापाचे) संतान हे नाव गौण झाले असेल. आर्याँनी वंश,जात आणली आणि आर्य गांधार प्रांतातून उ०भारतातल्या गंगा- यमुना नद्यांच्या खोऱ्यांत येऊन राहिले या संदर्भाने उ०भारतीयांच्या नावांचा प्राधान्य क्रम अपेक्षित वाटतो.(द०भारतातली नावे नंतर.)

विजुभाऊ 27/10/2014 - 11:05
या पेक्षाही येडपटपणा म्हणजे बरेचसे उत्तरभारतीय लोक त्यांच्या नावापुढे कुमार असे लिहीतात. ते त्यांचे नाव आहे की आडनाव हेच कळत नाही. उदा: नितीशकुमार. माझ्या ओळखीचा एक रवी दत्त आहे त्याच्या वडिलांचे आडनाव कौशीकदत्त असे आहे. तो इसम म्हणे की वडिलांच्या आडनावातील कौशीक हे आडनाव मोठा भाउ लावतो आनि तो स्वतःफक्त दत्त असे आडनाव लावतो. हे उत्तर भारतीय स्वतः येडे असतात आणि दुसर्‍यांचे कन्फ्युजन करुन ठेवतात

यसवायजी 27/10/2014 - 22:21
'कुवेंपु' या कन्नड कवीचे नाव आहे- "कुप्पळ्ळी वेंकटप्प पुट्टप्पा" याचा अर्थ असा होतो- कुप्पळ्ळी(य) वेंकटप्प(इवर मगा) पुट्टप्पा. म्हणजेच- कुप्पळ्ळी(च्या) वेंकटप्प (यांंचा मुलगा) पुट्टप्पा.

आशु जोग 27/10/2014 - 23:05
माहीतराव बहुधा मिपावर येऊन स्वत: स्वतःशी संवाद साधत असतात

बाळ सप्रे 04/11/2014 - 12:13
वडिलांचे आडनाव आणि मुलाचे आडनाव एकच असावे असेही नसते म्हणे.. माझा एक मध्यप्रदेशातील मित्र 'महेश्वरी' असे आडनाव लावतो तर त्याच्या वडीलांचे आडनाव 'चांडक' असे आहे. तसेच आडनाव लावणेही वैकल्पिक असते.. एक मित्र नारंग असे आडनाव असताना सगळीकडे फक्त 'नवीन कुमार' एवढेच लिहितो.. एकजण तर मधले नाव आणि शेवटचे नाव कधीच लावत नसे त्याचे बँक स्टेटमेंट 'Venkaiah unknown unknown' अशा नावाने घरी आले ..

माझ्या एका आंध्रप्रदेशातील मित्राचे नाव :- नकुल सत्य सुर्य वेंकट विवेकानंद राव असे आहे. आम्ही त्याला विवेक म्हणुनच ओळखतो आणि हापिसातील नोंदी प्रमाणे त्याचे नाव एन.एस.एस. व्ही. राव असे आहे. बाहेरुन कुणाचा फोन आला की लै कन्फुजन होते राव. पैजारबुवा,

आर्य 05/11/2014 - 12:12
भारतात केवळ स्वत:चे आणि वडीलांचे नाव सांगण्याची / लीहण्याची प्रथा होती असे दिसते. त्या वेळी केवळ गोत्रे / कुळातील प्रसिद्ध व्यक्तीचे नाव सांगायचे/ देवाचे नाव हिच आडनावे होती, हेच आजही उत्तर आणि दक्षिण भारतात आधळते. सिंह / सिंग / राव / चंद्र / लाल / हे प्रेमाने वा आदराने लावले जाते. मान्य पद्धत - आडनाव / गोत्र प्रथम + स्वत:चे नाव [ + वडीलांचे नाव / पतिचे नाव असे लावण्याची पद्धत आहे अथवा गावचे नाव ] महारष्ट्र, गुजरात, कर्णाटक प्रांतात आडनाव लावण्याची प्रथा अगदी ४००-५०० वर्षा पुर्वीचीच असावी वाढती लोकसंख्या, आंतरजाल (इंटरनेट), संपर्कसाधने यामुळे हे घोटाळे होत आहेत, पुर्वी फ़ार थोडे लोक पंचक्रॊशीतुन बाहेर पडत, काशी यात्रेला वगैरे.... बहुतांश मराठी आडनावे कामावरुन /पद /गाव/ उपाधी /हुद्द्यारुन रुढ आहेत्. हुद्दा- देशपाडे, देशमूख, देसाई, खोत, कुलकर्णी, फ़डणवीस, चिटनीस, प्रधान, गडकरी, किल्लेदार पाटील /पटेल, धर्माधिकारी इ. गाव - वाईकर, सातारकर, नागपुरकर, सांगलीकर, इंदूरकर, कोल्हापुरकर पाटणकर इ. काम - सोनार, गवळी, कुंभार, शिंपी, लोहार, सुतार, गवंडी, उपाध्ये, वेदपाठक, गुरव, मंत्री, पंतप्रतिनिधी, पेशवे, प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ. उपाधी - पंडीत, राव, वीर इ. आता नाव सांगायचे नाही - इमेल / आधार नंबर वगैरे सांगावा लगणाय जसेकी ००७ मला वाटतय आडनाव हि पद्धत आद्याप सुसुत्र नाही काहि वेळ द्यावा लागणार......

In reply to by आर्य

यसवायजी 05/11/2014 - 15:54
प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ. यावरुन कशी आडनावे आली? पाळणारे?/ खाणारे?/ त्याच वंशातले? ;) / त्याच गल्लीतले? / का अजुन काही?

दुश्यन्त 05/11/2014 - 14:56
आपल्याकडे बायकांनी आधी आपले नाव आणि नंतर नवऱ्याचे नाव / नवऱ्याचे आडनाव लावणे हि पद्धत ब्रिटीशांपासून उचलली असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते. बाकी कुणी काय नाव/आडनाव लिहावे हे हे आता ऐच्छिक आहे. त्यामुळे एकाच घरात पती/पत्नी किंवा सख्खी भावंडे यांचे आडनाव किंवा मधले नाव पण वेगवेगळे असू शकण्याचे स्वातंत्र्य आहे.वडलांचे आणि मुलांचे आडनाव वेगवगळे अशी बरीच उदाहरणे मी उत्तर भारतीयांत पाहिली आहेत तर १-२ उदाहरणे मराठी कुटुंबात पण पाहिली आहेत. (मराठी कुटुंबातील एका मुलाने स्वतःचे आडनाव लगेच जात उघडी होते म्हणून सरकार दफ्तरी बदलून घेतले मात्र त्याचे आई- वडील आणि इतर भावंडे जुनेच आडनाव वापरतात.) आता कायद्याने हा सगळा ऐच्छिक मामला आहे ते बरेच आहे.एकदा सज्ञान झाल्यावर माझे नाव काय असावे हे मलाच ठरवू द्यावे हे अत्यंत योग्य आहे.

माहितगार 11/11/2014 - 09:44
मोदी सरकार मधी भाजपाचे मंत्री "रवी शंकर प्रसाद" यांच्या नावाकडे लक्ष गेले. मराठी विकिपीडियावर त्यांच्या "रवी" नावातील "वी" दीर्घ आहे, हिंदी विकिपीडियात "वि" र्‍हस्व दिसतो आहे. आणि ते स्वतः हिंदी लेखन कसे करतात ते ऑनलाईन पहाण्यास मिळाले नाही. ऑनलाईन मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडीलांचे नाव "ठाकूर प्रसाद" असे दिलेले दिसते. त्यांच्या पत्नीचे नाव डॉ. (श्रीमती) माया शंकर असे लिहिलेले दिसते. आईचे नाव श्रीमती बिमला प्रसाद असे दिसते आहे. संदर्भ , , , मला पडलेल्या नावलेखन विषयक शंका "ठाकूर प्रसाद" मध्ये पहिल नाव कोणत आणि आडनाव कोणत. प्रसाद हेच निश्चितपणे आडनाव आहे का ठाकूर हे आडनाव आहे. बिमला प्रसाद मध्ये व चे लेखन ब ने होते मग रवी शंकर प्रसाद स्वतःच्या नावाचे हिंदी लेखन व च्या एवजी ब ने करत असण्याची शक्यता आहे का ? आणि त्यांच्या पत्नी रवी शंकर यांच्या माया शंकर नावात पहिले नाव माया आहे दुसरे नाव शंकर आहे, हे जरासे गोंधळात टाकते शंकर हे श्रीमती माया यांचे उपनाव आहे का पतीच्या नावाचा भाग म्हणून येते आहे का माहेरच्या नावातील भाग आहे हे जरासे गोंधळात टाकते..

In reply to by माहितगार

जेपी 11/11/2014 - 10:18
शी. सा. न. सुनील - Tue, 11/11/2014 - 09:52 नवीन शी. सा. न. उत्तर द्या ? नेमके समजले नाही . माहितगार - Tue, 11/11/2014 - 09:56 नवीन ? नेमके समजले नाही . तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.

In reply to by जेपी

माहितगार 11/11/2014 - 10:47
तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.
अहो इंग्रजी विकिपीडियावर कुणीतरी "रवी शंकर प्रसाद" यांचे वडील Thakur Prasad यांच्या नावाने हे शीर्षक असलेला लेख बनवला आहे. तो लेख बनवणार्‍या व्यक्तीने त्या नावाची एकच प्रसिद्ध व्यक्ती असेल ह्या हिशेबाने लेख बनवला असेल. हिंदीत बरेच वेग वेगळे पण वृत्तपत्रात नाव/संदर्भ येऊ शकेल ठा(कु|कू)र प्रसाद केवळ ठा(कु|कू)र प्रसाद एवढेच नाव लावतात. त्या शिवाय अजून आडनाव वापरुन ठा(कु|कू)र प्रसाद अमुकतमूक बरेच आहेत. विकिपीडियात चुकीची माहिती दिसली की आक्षेप घेणे सोपे असते. माहिती शोधताना आणि भरताना होऊ शकणार्‍या गफलती कुणी लक्षात घेत नाही म्हणून चिकाटीने मागे पडलो आहे. मुस्लीम अरेबीक नाम लेखन शैलीचेही काहीसे वेगळे प्रकार आहेत त्यातही आमच्या अनभिज्ञतेने गोंधळ होतात त्याची चर्चा करण्यासाठी तो धागा वेगळा सवडीने काढणार आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:14
"ठाकूर प्रसाद" वर गूगल केल्या नंतर असे नाव असलेली बरीच मंडळी दिसताहेत. ठाकूर हे पहिले नाव असेल प्रसाद हे उपनाव असेल तर विशीष्ट पहिल्या नावा सोबतचे उपनावही विशीष्ट स्वरुपाचेच असते असे काही असते का ? ठाकूर प्रसाद ठाकूर प्रसाद सिह ठाकूर प्रसाद यादव ठाकूर प्रसाद मुर्मु- अद्भुत प्रयास ठाकूर प्रसाद वसंत ठाकूर प्रसाद त्यागी ठाकूर प्रसाद मंडल ठाकूर प्रसाद पान्डे ठाकूर प्रसाद न्यौपा ठाकूर प्रसाद शर्मा

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:28
ठाकुर प्रसाद थारू ठाकुर प्रसाद काफ्ले ठाकुर प्रसाद ज्ञवाली ठाकुर प्रसाद गंगवार ठाकुर प्रसाद मिश्र ठाकुर प्रसाद सक्‍सेना ठाकुर प्रसाद अग्रवाल ठाकुर प्रसाद चौबे ठाकुर प्रसाद धर ठाकुर प्रसाद वैद ठाकुर प्रसाद तिवारी ठाकुर प्रसाद साव ठाकुर प्रसाद श्रीवास्तव ठाकुर प्रसाद राही

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:34
झी न्यूजवर रविशंकर प्रसाद यांची ओळख "उंची जाति के कश्यप परिवार में 30 अगस्त 1954 को जन्मे रविशंकर ने पटना विश्वविद्यालय से स्नातक, स्नातकोत्तर और फिर कानून की पढ़ाई की।" अशी दिली आहे. यात कश्यप परिवार म्हणजे आडनाव असेल का गोत्र वगैरे का हा व्यक्ती ओळखीच्या बिहार मधील अजून काही वेगळा प्रघात आहे.

सुबोध खरे 11/11/2014 - 10:40
उत्तर भारतीय नवे आणी आडनावे यात भयानक घोळ आहेत. ठाकूर हे बर्याच वेळेस जातीवाचक नाव (राजपूत लोकांमध्ये) म्हणून सुरुवातीला लावले जात आसे . आमचे एक प्राध्यापक अजय प्रताप सिंग होते यात अजय प्रताप हे त्यांचे नाव आहे सिंघ हे आडनाव आहे ( तशा त्या आडनावाला काही अर्थ नाही कारण प्रत्येक उच्च जातीतील माणूस आपल्या नावाच्या पुढे सिंग लावत असतो.) त्यांच्या वडिलांचे नाव महेंद्र प्रताप सिंग होते. यात ते स्वताला आणी लोक त्यांना आदराने ठाकूर अजय प्रताप सिंग म्हणवत असत. आपले एक माजी पंतप्रधान ठाकूर विश्वनाथ प्रताप सिंग होते. राजपूत लोक लावतात हे पाहून यादव लोकांनी सुद्धा स्वतःला मध्ये सिंग नाव धारण करण्यास सुरुवात केली. उदा मुलायम सिंग यादव. ब्राम्हण जातीमध्ये सहसा सिंग हि उपाधी लावत नाहीत तेथे कुमार लावले जाते उदा अवधेश कुमार मिश्र. बर्याच वेळेस आडनाव हे जातीदर्शक असते उदा अगरवाल, गुप्ता हि बनिया लोकांची आडनावे आहेत म्हणून हे लोक आपली आडनावे टाकून देतात आणी आपल्या नावाच्या पुढे फक्त कुमार लावतात. उदा. अनुराग कुमार (अगरवाल) राजीव कुमार (गुप्ता) काही लोक ठाकूर हे नाव म्हणून पण वापरायला लागले जसे वर वर्णन केले आहे. पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे तसेच संतोष परमजीत करमजीत सुरिंदर(सुरेंद्र चा अपभ्रंश) महिंदर(महेंद्र) आणी असे अनेक शिवाय शक्ती(कपूर) कीर्ती(आझाद) अश्वनी(गुजराल) हि स्त्रियांची नावे पुरुषांना दिलेली आढळतात. पंजाबी लोकांचे मुलीला सुद्धा पुत्तर(पुत्र) म्हणून हाक मारणे तर डोक्यातच जाते. करण हे नाव खर तर कर्ण असं आहे. मुळात गुरमुखी मध्ये जोडाक्षर नाहीच त्यामुळे ते लोक स्टार आणी स्टाईल ला सटार आणी सटाईल म्हणतात (आणी ऊ. प्रदेशातील भय्ये इस्टार आणी इस्टाईल म्हणतात) हिंदी भाषेची जितकी वाट पंजाब्यानी आणी हरियाणवी जाटानि लावली आहे तितकी कुणीही लावली नसेल. असे असंख्य किस्से आहेत. यावर दोन चार पी एच डी होतील इतके साहित्य उपलब्ध आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 11/11/2014 - 10:57
या धाग्यास प्रतिसादातून बरिच माहिती मिळते आहे, आपले आणि इतरही प्रतिसाद देत असलेल्या मिपाकरांचा आभारी आहे.

In reply to by सुबोध खरे

सुनील 11/11/2014 - 11:44
पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे
हे विधान सरसकट सर्व पंजाब्यांबाबत करणे योग्य ठरणार नाही. शिख धर्मियांबाबतीत मात्र हे खरे आहे. त्यांच्यात नावामध्ये स्त्री-पुरुष भेद नसतो. पुरुष नावानंतर 'सिंग' हे उपनाव लावतात तर स्त्रीया 'कौर'. म्हणून जगजीत सिंग जसा असतो तशीच जगजीत कौरदेखिल!

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 11/11/2014 - 13:25
एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क, च्च, ट्ट, इ. द्वित्तवाली जोडाक्षरे दाखवता येतात, पण क्र, च्य, इ. वाली नाही. उदा. दिल्ली हा शब्द गुरमुखीत ਦਿੱਲੀ असा लिहितात. तो चंद्र म्हणजे द्वित्त झाल्याची खूण आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 11/11/2014 - 13:29
त्यातही एक करेक्शन. द्वित्त सोडूनही जोडाक्षरे दाखवता येतात, पण ती फक्त तीन प्रकारची. कुठले ते खालील लिंकेत दिलेले आहे. http://en.wikipedia.org/wiki/Gurmukh%C4%AB_alphabet#.22Subjoined.22_letters

माहितगार 11/11/2014 - 11:25
विकिपीडिया वाचकाचा होऊ शकणारा घोळ अधीक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी विकिपीडियावर एक अभारतीय वाचक आहे समजा त्याने आधी लेख उघडला "अशोक शंकर(राव) चव्हाण" हा त्याला मधल नाव वडलांच असत असा समजा अंदाजा आला आणि त्याने नंतर "रवि शंकर प्रसाद" हा लेख उघडला तर सहाजिक त्याला या नावातही दुसरे नाव वडलांचे असल्याचा चुकीचा भ्रम होऊ शकतो. दुसर्‍या बाजूला दुसरा परकीय व्यक्ती आहे त्याने "रवि शंकर प्रसाद" हे नाव आधी पाहील यात शंकर हे उपनाव असल्याची माहिती मिळण्याची विकिपीडियावर सध्यातरी काही व्यवस्था नाही पण समजा त्याने कुणाला विचारल त्या शंकर हे उपनाव आहे हे लक्षात आल नंतर त्याने अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव पाहील तर तो शंकर(राव) हे अशोकरावांचे उपनाव असल्याचा चुकीचा भ्रम तयार होतो. आधी मी परकिय लोकांच म्हणून उदाहरण दिल पण अशा प्रकारची चर्चा न वाचलेल्या बहुसंख्य मराठी लोक जे रवि शंकर प्रसाद हे नाव वृत्तपत्रादी ठिकाणाहून वाचत असतील ते शंकर हे त्यांच्या वडलांचे नाव असल्याच्या भ्रमात असतील. दुसर्‍या बाजूला जे हिंदी लोक केवळ अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव वाचतील आणि त्यांना शंकरराव चव्हाण माहित नसलेला नवीन पिढीतील हिंदी माणूस असेल तर त्याच्यासाठी शंकरराव हे अशोकरावांचे उपनाव असेल. आता हे अशी अर्धी कच्ची माहिती असलेली मंडळी वेगवेगळ्या नावाच्या व्यक्ती नावांच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी विकिपीडियातील लेखात शोधून माहिती लिहितील लेखनवांचे दुवे एक दुसर्‍या व्यक्तीस जोडले जात असतील तेव्हा काय काय घोळ होत असणार याची कल्पनाच केलेली बरी. अण्णा हजारेंच नाव दिल्लीतील आंदोलनात पुढे आल तेव्हा इंग्रजी विकिपीडियातील त्यांच्या गावाच्या नावाचा दुवा विदर्भातील एका गावाच्या नावावर उघडत असे. हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा कुणा आमेरीकन (नृत्यांगना) स्त्रीच्या नावावर जात असे आमेरीकन अंजनीचे (पंखे)भक्त मराठी आणि इतर भाषी विकिपीडियात आमेरीकन अंजनीची छायाचित्रे लावत असत हा घोळ पुन्हा पुन्हा होत असे (हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा चुकीच्या ठिकाणी उघडू नये व छायाचित्र लावणार्‍या पंख्यांचा घोळ होऊ नये दुसरीकडे भारतात गैरसमज होऊ नयेत म्हणून इंग्रजी विकिपीडियावर मला बर्‍या पैकी डोकेफोड करावी लागली होती). असो

कंजूस 12/11/2014 - 16:50
माहितगार ,एखाद्या नावाचा शोध विकिवर घेतला की त्याचे पर्याय लगेच येतात. उदा॰डकवर्थ शोधणाऱ्यास १)या नावाच्या माणसाची माहिती /२)क्रिकेटमध्ये पावसाने खेळ अर्धवट सोडल्यावर घेण्याचा निर्णय हवा असेल. तुम्हाला रवी शंकर प्रसाद यांचे जितके पर्याय मिळतील तितके टाका. आपण काही त्यांना आधारकार्ड नंबर मागू शकत नाही अथवा त्यांचे नाव बदलण्यास भाग पाडू शकत नाही.

माहितगार 12/12/2014 - 14:50
'कैलाश' या केवळ पहिल्या नावावर अवलंबून राहून, मध्यप्रदेशच्या विधानसभा आमदारांनी नोबेल प्राईज मिळाल्याचे अभिनंदन आणि टिका चक्क चुकीच्या व्यक्तीला उद्देशून केल्याची बातमी येते आहे. हा बातमी दुवा

सुनील 23/10/2014 - 09:41
{स्वतःचे नाव} + {वडिलांचे नाव} + {आडनाव} ही नाव लिहिण्याचे पद्धत बहुधा फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकीतील उत्तरेकडील भाग एवढ्यापुरतीच मर्यादित असावी. उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात. दक्षिणेत बहुधा वडीलांचे आणि गावाचे नावदेखिल वापरतात पण नेमके कसे याबद्दल ठाऊक नाही. खेरीज, दक्षिणेतील सर्व प्रांतात एकच एक पद्धतही नसावी.
एकाच नावाच्या दोन व्यक्ती काळाच्या ओघात प्रसिद्ध झाल्या त्यांच्या कार्याची वृत्तपत्रातून शोधून नोंद घ्यावयाची झाली तर संभ्रम आणि गोंधळ टाळून माहितीची वस्तुनिष्ठता कशी जपावी (माहितीचा नेमके पणा कसा जपावा) हा माझ्या पुढील एक मोठा यक्ष प्रश्न आहे
गोष्ट खरी. पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच! अवांतर १ - तुम्ही संभाजी महाराजांचे उदाहरण दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय इतिहासात चंद्रगुप्त नावाचेदेखिल दोन सम्राट (निरनिराळ्या काळात) होऊन गेले (चु भु द्या घ्या) अवांतर २ - ब्रिटिश राजघराण्यातील पुरुषांना जॉन, जॉर्ज, चार्ल्स, हेन्री आणि विल्यम याखेरीज अन्य नाव घेण्यास बहुधा बंदी असावी! त्यामुळे त्यांच्यात अनुक्रमांक देऊन भागवतात! अवांतर ३ - जॉर्ज डब्ल्यू बुश (थोरले) यांच्या मुलाचे नावदेखिल जॉर्ज डब्ल्यू बुश असेच होते. तेव्हा त्यांना ४१ आणि ४३ अशा अध्यक्षपदाच्या अनुक्रमांकानुसारे ओळखले जाते. अवांतर ४ - नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! ;)

In reply to by सुनील

माहितगार 23/10/2014 - 11:00
उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात.
हि त्यांची स्वतःची उपनाव त्यांनी स्वतः ठेवलेली असतात का पॅरेंट्स वगैरे पैकी कोणी ठेवते ? म्हणजे असे की शाळेत नाव घालतानाही ते उपनावा सोबतच असते का शालेय कालावधीत उपनाव घेतले जाते का नंतर, कि केव्हाही. विचारण्याचा मुख्य उद्देश ओरीजनल बर्थ सर्टीफिकेट शैक्षणीक दस्तएवजापासून हि उपनावे कंटीन्यू असतात आधे मध्ये केव्हातरी घेतली जातात आणि आधी मधी घेतली जात असतील तर कन्फ्यूजन कशी टाळतात
पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच!
एकाच नावाच्या व्यक्ती पुर्वी कदाचित कमी असतील एक तर प्रश्न वाढत्या लोकसंख्येमुळे आहे. आपण म्हणता तसे नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! हे मान्य केले की कै फरक पडत नाही. मराठी कवी होऊन गेले वामन पंडीत नावाचे. या वाक्याचा अर्थ एकवचन लावायच का बहुवचनी ते माहीत नाही कारण वामन पंडीत नावाची व्यक्ती एकच होती, दोन होत्या का पाच ते माहीत नाही. तुम्ही म्हणाल हे इतिहासात होऊन गेल टाकान सगळ एकाच्याच नावावर. तर एकविसाव्या शतकातही हे एक कवी वामन पंडीत झाले आहेत हे कदाचीत सहावे वामन पंडीत. मराठी विकिपीडियावर प्रकाश इनामदार या नावाचा लेख लिहिला जात होता. आपणही मदत करावी म्हणून प्रकाश इनामदार यांच्या नावाने बुकगंगा डॉटकॉमवर एक पर्सनालिटी डेव्हेलपमेंटवर पुस्तक आढळले. सर्वसामान्य पणे मीही ते अभिनेते प्रकाश विठ्ठल इनामदार यांच्या क्रेडीटवर नोंदवून मोकळा झालो असतो. "द येस फॅक्टर" पुस्तक लिहिणार्‍या प्रकाश इनामदारांच नशीब थोडक्यात बर असाव अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या सुकन्या मराठी विकिपीडियावरच भेटल्या आणि त्यांनी निश्चीतपणे सांगितल की "द येस फॅक्टर" हे पुस्तक त्यांच्या पिताश्रींच नव्हे नाहीतर नावात काय म्हणून जवळपास अभिनेते प्रकाश इनामदारांना पर्सनालिटी डेव्हेलपमेंटचे मार्गदर्शकही उपाधी दूर राहिली नसती. असो.

In reply to by सुनील

बोका-ए-आझम 23/10/2014 - 23:33
चंद्रगुप्तांपैकी पहिला हा चंद्रगुप्त मौर्य होता आणि दुसरा राजा समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त विक्रमादित्य हा होता. दोघांची नावे जरी सारखी असली तरी घराणी आणि कालखंड वेगळे होते. आणि मला वाटतं राजधान्याही वेगळ्या असाव्यात - पहिल्याची पाटलीपुत्र (आजचे पाटणा) आणि दुस-याची अवंती (आजचे इंदौर).

कंजूस 23/10/2014 - 10:07
मजेदार गोष्टी. व्ही गीता या नावाचा संभ्रम कळला. १)फारपूर्वी गावे, शहरे लहान होती आणि संपर्क क्षेत्रेही संकुचित होती. २)मालकी तत्वाचेसंबंधाने व्यक्तिपरत्वे फरक करण्याचा प्रश्न कमी वेळा निर्माण होत असावा. या दोन मुख्य कारणाने नावे अगदी स्पष्ट (discreet) वेगळी असण्याचा आग्रह नसावा. {जिलब्या पाडण्यालाच आक्षेप आहे का लहान मोठ्या आकाराला आहे का कोणत्या पिठाच्या कोणत्या तेलात वगैरे ते कळले तर बरं होईल -हलकेच घ्या.}

खटपट्या 23/10/2014 - 10:30
माझ्या मित्राचे नाव - संदीप केलोथविठेल त्याचा सख्खा भाऊ - प्रवीण नायर वडील - उन्नी कृष्णन आहे कि नाही मजा. नावावरून याचं नातं आहे हे अजिबात कळणार नाही. माझ्या उत्तर भारतीय मित्राचे नाव आहे रमेश कुमार शर्मा. यात रमेशकुमार हे त्याचे स्वत:चे नाव आहे. पण तो लिहिताना स्वत:चे नाव आर के शर्मा असे लिहितो. आपल्याला वाटेल के म्हणजे त्याच्या वडिलांचे आद्याक्षर असेल पण त्याच्या वडिलांचे नाव भवरलाल आहे. आणि ते बी एल शर्मा असे नाव लावतात. एक तास वाद घातला आणि विषय सोडून दिला. अशा लोकांचा पासपोर्ट ला हमखास प्रोब्लेम होतो. मग बसतात रडत.

जेपी 23/10/2014 - 10:58
माझ्या एका दाक्षिणात्य मित्राचे नाव' के एन लोकेश (K N LOKESH)' यातील लोकेश(LOKESH) त्याचे नाव.एन(N) हे नटराजन आडनावासाठी. के (K) वडिलांसाठी नायतर तर तो जिथे जन्मला त्या कडप्पा गावाच्या नावातील के (K).

बाबा पाटील 23/10/2014 - 12:20
माझ्याकडे साधारण साडेसहा ते सात हजार पेशंटचा डाटा आहे,त्यात २०% हे आण्णा / आप्पा आहेत्,यांच्या नावांच्या घोळामुळे लय कुटाणा होतो राव.

पाषाणभेद 23/10/2014 - 14:46
नाव अन पुढे किंवा मागे पॅन/टॅन/ आधार आणखी एखादा नंबर या पैकी एक जोडावा म्हणजे गोंधळ होणार नाही. >>>> उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. अशी प्रथा कधीपासून अन का अस्तिवात आली काही अंदाज करताय का मंडळी????

माझ्या माहितीप्रमाणे विंध्य पर्वताच्या उत्तरेला वडिलांचे नाव न लावण्याची परंपरा पाळली जाते अन विंध्य पर्वताच्या दक्षिणेला वडिलांचे किंवा पतीचे (स्त्रियांच्या बाबततीत) नाव मध्य नाव म्हणून वापरण्याची परंपरा पाळली जाते. अपवाद दोन्हीकडेही आहेतच. द्रविडी परंपरा तर खूपच वेगळ्या आहेत. उत्तर भारतात पुरूषांसाठी कुमार हे मध्यनाव म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे.

कंजूस 23/10/2014 - 23:35
उ०भा०लोक वडिलांचे नाव का लावत नाहीत स्वतःचे नाव अधिक आडनाव का लिहितात? उदा० अमुक मिश्रा ,तमुक यादव इत्यादी तर कधी नावापुढे लिहिलेले लाल, कुमार, चंद्र, शरण हेच आडनाव अथवा वडिलांचे नाव होते. उदा० भवरलाल मिश्र{मिश्रा} या नावाचे भवर हे नाव, लाल हे मधले नाव अथवा वडिलांचे नाव आणि मिश्र आडनाव समजले जाते तर कधी भवर हे नाव आणि लाल हे आडनाव होते.याचे उत्तर अथवा संदर्भ हवा आहे ? उत्तरभारतात कोण कोणत्या वंशात जन्मला हे फार महत्त्वाचे वाटत असावे नंतर त्याचे नाव. उदा०चंद्रवंशिय राजा चंद्रसेन, सूर्यवंशिय सूर्यसेन, यदुवंशिय यादव, कुरूवंशिय कौरव इत्यादी. काही जातिवाचक सूतपुत्र, नदीकाठचे गौतम, गांगेय इ०.एकाच राजाचे वेगळ्या राण्यांकडून कौंतेय, माद्र, सौमित्र इ०.ऋषिंची वंशावळ काश्यप, अत्रेय, वसिष्ठ इ०. वंश, जात नंतर नाव एवढे झाल्यावर कोणाचे (बापाचे) संतान हे नाव गौण झाले असेल. आर्याँनी वंश,जात आणली आणि आर्य गांधार प्रांतातून उ०भारतातल्या गंगा- यमुना नद्यांच्या खोऱ्यांत येऊन राहिले या संदर्भाने उ०भारतीयांच्या नावांचा प्राधान्य क्रम अपेक्षित वाटतो.(द०भारतातली नावे नंतर.)

विजुभाऊ 27/10/2014 - 11:05
या पेक्षाही येडपटपणा म्हणजे बरेचसे उत्तरभारतीय लोक त्यांच्या नावापुढे कुमार असे लिहीतात. ते त्यांचे नाव आहे की आडनाव हेच कळत नाही. उदा: नितीशकुमार. माझ्या ओळखीचा एक रवी दत्त आहे त्याच्या वडिलांचे आडनाव कौशीकदत्त असे आहे. तो इसम म्हणे की वडिलांच्या आडनावातील कौशीक हे आडनाव मोठा भाउ लावतो आनि तो स्वतःफक्त दत्त असे आडनाव लावतो. हे उत्तर भारतीय स्वतः येडे असतात आणि दुसर्‍यांचे कन्फ्युजन करुन ठेवतात

यसवायजी 27/10/2014 - 22:21
'कुवेंपु' या कन्नड कवीचे नाव आहे- "कुप्पळ्ळी वेंकटप्प पुट्टप्पा" याचा अर्थ असा होतो- कुप्पळ्ळी(य) वेंकटप्प(इवर मगा) पुट्टप्पा. म्हणजेच- कुप्पळ्ळी(च्या) वेंकटप्प (यांंचा मुलगा) पुट्टप्पा.

आशु जोग 27/10/2014 - 23:05
माहीतराव बहुधा मिपावर येऊन स्वत: स्वतःशी संवाद साधत असतात

बाळ सप्रे 04/11/2014 - 12:13
वडिलांचे आडनाव आणि मुलाचे आडनाव एकच असावे असेही नसते म्हणे.. माझा एक मध्यप्रदेशातील मित्र 'महेश्वरी' असे आडनाव लावतो तर त्याच्या वडीलांचे आडनाव 'चांडक' असे आहे. तसेच आडनाव लावणेही वैकल्पिक असते.. एक मित्र नारंग असे आडनाव असताना सगळीकडे फक्त 'नवीन कुमार' एवढेच लिहितो.. एकजण तर मधले नाव आणि शेवटचे नाव कधीच लावत नसे त्याचे बँक स्टेटमेंट 'Venkaiah unknown unknown' अशा नावाने घरी आले ..

माझ्या एका आंध्रप्रदेशातील मित्राचे नाव :- नकुल सत्य सुर्य वेंकट विवेकानंद राव असे आहे. आम्ही त्याला विवेक म्हणुनच ओळखतो आणि हापिसातील नोंदी प्रमाणे त्याचे नाव एन.एस.एस. व्ही. राव असे आहे. बाहेरुन कुणाचा फोन आला की लै कन्फुजन होते राव. पैजारबुवा,

आर्य 05/11/2014 - 12:12
भारतात केवळ स्वत:चे आणि वडीलांचे नाव सांगण्याची / लीहण्याची प्रथा होती असे दिसते. त्या वेळी केवळ गोत्रे / कुळातील प्रसिद्ध व्यक्तीचे नाव सांगायचे/ देवाचे नाव हिच आडनावे होती, हेच आजही उत्तर आणि दक्षिण भारतात आधळते. सिंह / सिंग / राव / चंद्र / लाल / हे प्रेमाने वा आदराने लावले जाते. मान्य पद्धत - आडनाव / गोत्र प्रथम + स्वत:चे नाव [ + वडीलांचे नाव / पतिचे नाव असे लावण्याची पद्धत आहे अथवा गावचे नाव ] महारष्ट्र, गुजरात, कर्णाटक प्रांतात आडनाव लावण्याची प्रथा अगदी ४००-५०० वर्षा पुर्वीचीच असावी वाढती लोकसंख्या, आंतरजाल (इंटरनेट), संपर्कसाधने यामुळे हे घोटाळे होत आहेत, पुर्वी फ़ार थोडे लोक पंचक्रॊशीतुन बाहेर पडत, काशी यात्रेला वगैरे.... बहुतांश मराठी आडनावे कामावरुन /पद /गाव/ उपाधी /हुद्द्यारुन रुढ आहेत्. हुद्दा- देशपाडे, देशमूख, देसाई, खोत, कुलकर्णी, फ़डणवीस, चिटनीस, प्रधान, गडकरी, किल्लेदार पाटील /पटेल, धर्माधिकारी इ. गाव - वाईकर, सातारकर, नागपुरकर, सांगलीकर, इंदूरकर, कोल्हापुरकर पाटणकर इ. काम - सोनार, गवळी, कुंभार, शिंपी, लोहार, सुतार, गवंडी, उपाध्ये, वेदपाठक, गुरव, मंत्री, पंतप्रतिनिधी, पेशवे, प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ. उपाधी - पंडीत, राव, वीर इ. आता नाव सांगायचे नाही - इमेल / आधार नंबर वगैरे सांगावा लगणाय जसेकी ००७ मला वाटतय आडनाव हि पद्धत आद्याप सुसुत्र नाही काहि वेळ द्यावा लागणार......

In reply to by आर्य

यसवायजी 05/11/2014 - 15:54
प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ. यावरुन कशी आडनावे आली? पाळणारे?/ खाणारे?/ त्याच वंशातले? ;) / त्याच गल्लीतले? / का अजुन काही?

दुश्यन्त 05/11/2014 - 14:56
आपल्याकडे बायकांनी आधी आपले नाव आणि नंतर नवऱ्याचे नाव / नवऱ्याचे आडनाव लावणे हि पद्धत ब्रिटीशांपासून उचलली असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते. बाकी कुणी काय नाव/आडनाव लिहावे हे हे आता ऐच्छिक आहे. त्यामुळे एकाच घरात पती/पत्नी किंवा सख्खी भावंडे यांचे आडनाव किंवा मधले नाव पण वेगवेगळे असू शकण्याचे स्वातंत्र्य आहे.वडलांचे आणि मुलांचे आडनाव वेगवगळे अशी बरीच उदाहरणे मी उत्तर भारतीयांत पाहिली आहेत तर १-२ उदाहरणे मराठी कुटुंबात पण पाहिली आहेत. (मराठी कुटुंबातील एका मुलाने स्वतःचे आडनाव लगेच जात उघडी होते म्हणून सरकार दफ्तरी बदलून घेतले मात्र त्याचे आई- वडील आणि इतर भावंडे जुनेच आडनाव वापरतात.) आता कायद्याने हा सगळा ऐच्छिक मामला आहे ते बरेच आहे.एकदा सज्ञान झाल्यावर माझे नाव काय असावे हे मलाच ठरवू द्यावे हे अत्यंत योग्य आहे.

माहितगार 11/11/2014 - 09:44
मोदी सरकार मधी भाजपाचे मंत्री "रवी शंकर प्रसाद" यांच्या नावाकडे लक्ष गेले. मराठी विकिपीडियावर त्यांच्या "रवी" नावातील "वी" दीर्घ आहे, हिंदी विकिपीडियात "वि" र्‍हस्व दिसतो आहे. आणि ते स्वतः हिंदी लेखन कसे करतात ते ऑनलाईन पहाण्यास मिळाले नाही. ऑनलाईन मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडीलांचे नाव "ठाकूर प्रसाद" असे दिलेले दिसते. त्यांच्या पत्नीचे नाव डॉ. (श्रीमती) माया शंकर असे लिहिलेले दिसते. आईचे नाव श्रीमती बिमला प्रसाद असे दिसते आहे. संदर्भ , , , मला पडलेल्या नावलेखन विषयक शंका "ठाकूर प्रसाद" मध्ये पहिल नाव कोणत आणि आडनाव कोणत. प्रसाद हेच निश्चितपणे आडनाव आहे का ठाकूर हे आडनाव आहे. बिमला प्रसाद मध्ये व चे लेखन ब ने होते मग रवी शंकर प्रसाद स्वतःच्या नावाचे हिंदी लेखन व च्या एवजी ब ने करत असण्याची शक्यता आहे का ? आणि त्यांच्या पत्नी रवी शंकर यांच्या माया शंकर नावात पहिले नाव माया आहे दुसरे नाव शंकर आहे, हे जरासे गोंधळात टाकते शंकर हे श्रीमती माया यांचे उपनाव आहे का पतीच्या नावाचा भाग म्हणून येते आहे का माहेरच्या नावातील भाग आहे हे जरासे गोंधळात टाकते..

In reply to by माहितगार

जेपी 11/11/2014 - 10:18
शी. सा. न. सुनील - Tue, 11/11/2014 - 09:52 नवीन शी. सा. न. उत्तर द्या ? नेमके समजले नाही . माहितगार - Tue, 11/11/2014 - 09:56 नवीन ? नेमके समजले नाही . तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.

In reply to by जेपी

माहितगार 11/11/2014 - 10:47
तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.
अहो इंग्रजी विकिपीडियावर कुणीतरी "रवी शंकर प्रसाद" यांचे वडील Thakur Prasad यांच्या नावाने हे शीर्षक असलेला लेख बनवला आहे. तो लेख बनवणार्‍या व्यक्तीने त्या नावाची एकच प्रसिद्ध व्यक्ती असेल ह्या हिशेबाने लेख बनवला असेल. हिंदीत बरेच वेग वेगळे पण वृत्तपत्रात नाव/संदर्भ येऊ शकेल ठा(कु|कू)र प्रसाद केवळ ठा(कु|कू)र प्रसाद एवढेच नाव लावतात. त्या शिवाय अजून आडनाव वापरुन ठा(कु|कू)र प्रसाद अमुकतमूक बरेच आहेत. विकिपीडियात चुकीची माहिती दिसली की आक्षेप घेणे सोपे असते. माहिती शोधताना आणि भरताना होऊ शकणार्‍या गफलती कुणी लक्षात घेत नाही म्हणून चिकाटीने मागे पडलो आहे. मुस्लीम अरेबीक नाम लेखन शैलीचेही काहीसे वेगळे प्रकार आहेत त्यातही आमच्या अनभिज्ञतेने गोंधळ होतात त्याची चर्चा करण्यासाठी तो धागा वेगळा सवडीने काढणार आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:14
"ठाकूर प्रसाद" वर गूगल केल्या नंतर असे नाव असलेली बरीच मंडळी दिसताहेत. ठाकूर हे पहिले नाव असेल प्रसाद हे उपनाव असेल तर विशीष्ट पहिल्या नावा सोबतचे उपनावही विशीष्ट स्वरुपाचेच असते असे काही असते का ? ठाकूर प्रसाद ठाकूर प्रसाद सिह ठाकूर प्रसाद यादव ठाकूर प्रसाद मुर्मु- अद्भुत प्रयास ठाकूर प्रसाद वसंत ठाकूर प्रसाद त्यागी ठाकूर प्रसाद मंडल ठाकूर प्रसाद पान्डे ठाकूर प्रसाद न्यौपा ठाकूर प्रसाद शर्मा

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:28
ठाकुर प्रसाद थारू ठाकुर प्रसाद काफ्ले ठाकुर प्रसाद ज्ञवाली ठाकुर प्रसाद गंगवार ठाकुर प्रसाद मिश्र ठाकुर प्रसाद सक्‍सेना ठाकुर प्रसाद अग्रवाल ठाकुर प्रसाद चौबे ठाकुर प्रसाद धर ठाकुर प्रसाद वैद ठाकुर प्रसाद तिवारी ठाकुर प्रसाद साव ठाकुर प्रसाद श्रीवास्तव ठाकुर प्रसाद राही

In reply to by माहितगार

माहितगार 11/11/2014 - 10:34
झी न्यूजवर रविशंकर प्रसाद यांची ओळख "उंची जाति के कश्यप परिवार में 30 अगस्त 1954 को जन्मे रविशंकर ने पटना विश्वविद्यालय से स्नातक, स्नातकोत्तर और फिर कानून की पढ़ाई की।" अशी दिली आहे. यात कश्यप परिवार म्हणजे आडनाव असेल का गोत्र वगैरे का हा व्यक्ती ओळखीच्या बिहार मधील अजून काही वेगळा प्रघात आहे.

सुबोध खरे 11/11/2014 - 10:40
उत्तर भारतीय नवे आणी आडनावे यात भयानक घोळ आहेत. ठाकूर हे बर्याच वेळेस जातीवाचक नाव (राजपूत लोकांमध्ये) म्हणून सुरुवातीला लावले जात आसे . आमचे एक प्राध्यापक अजय प्रताप सिंग होते यात अजय प्रताप हे त्यांचे नाव आहे सिंघ हे आडनाव आहे ( तशा त्या आडनावाला काही अर्थ नाही कारण प्रत्येक उच्च जातीतील माणूस आपल्या नावाच्या पुढे सिंग लावत असतो.) त्यांच्या वडिलांचे नाव महेंद्र प्रताप सिंग होते. यात ते स्वताला आणी लोक त्यांना आदराने ठाकूर अजय प्रताप सिंग म्हणवत असत. आपले एक माजी पंतप्रधान ठाकूर विश्वनाथ प्रताप सिंग होते. राजपूत लोक लावतात हे पाहून यादव लोकांनी सुद्धा स्वतःला मध्ये सिंग नाव धारण करण्यास सुरुवात केली. उदा मुलायम सिंग यादव. ब्राम्हण जातीमध्ये सहसा सिंग हि उपाधी लावत नाहीत तेथे कुमार लावले जाते उदा अवधेश कुमार मिश्र. बर्याच वेळेस आडनाव हे जातीदर्शक असते उदा अगरवाल, गुप्ता हि बनिया लोकांची आडनावे आहेत म्हणून हे लोक आपली आडनावे टाकून देतात आणी आपल्या नावाच्या पुढे फक्त कुमार लावतात. उदा. अनुराग कुमार (अगरवाल) राजीव कुमार (गुप्ता) काही लोक ठाकूर हे नाव म्हणून पण वापरायला लागले जसे वर वर्णन केले आहे. पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे तसेच संतोष परमजीत करमजीत सुरिंदर(सुरेंद्र चा अपभ्रंश) महिंदर(महेंद्र) आणी असे अनेक शिवाय शक्ती(कपूर) कीर्ती(आझाद) अश्वनी(गुजराल) हि स्त्रियांची नावे पुरुषांना दिलेली आढळतात. पंजाबी लोकांचे मुलीला सुद्धा पुत्तर(पुत्र) म्हणून हाक मारणे तर डोक्यातच जाते. करण हे नाव खर तर कर्ण असं आहे. मुळात गुरमुखी मध्ये जोडाक्षर नाहीच त्यामुळे ते लोक स्टार आणी स्टाईल ला सटार आणी सटाईल म्हणतात (आणी ऊ. प्रदेशातील भय्ये इस्टार आणी इस्टाईल म्हणतात) हिंदी भाषेची जितकी वाट पंजाब्यानी आणी हरियाणवी जाटानि लावली आहे तितकी कुणीही लावली नसेल. असे असंख्य किस्से आहेत. यावर दोन चार पी एच डी होतील इतके साहित्य उपलब्ध आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 11/11/2014 - 10:57
या धाग्यास प्रतिसादातून बरिच माहिती मिळते आहे, आपले आणि इतरही प्रतिसाद देत असलेल्या मिपाकरांचा आभारी आहे.

In reply to by सुबोध खरे

सुनील 11/11/2014 - 11:44
पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे
हे विधान सरसकट सर्व पंजाब्यांबाबत करणे योग्य ठरणार नाही. शिख धर्मियांबाबतीत मात्र हे खरे आहे. त्यांच्यात नावामध्ये स्त्री-पुरुष भेद नसतो. पुरुष नावानंतर 'सिंग' हे उपनाव लावतात तर स्त्रीया 'कौर'. म्हणून जगजीत सिंग जसा असतो तशीच जगजीत कौरदेखिल!

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 11/11/2014 - 13:25
एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क, च्च, ट्ट, इ. द्वित्तवाली जोडाक्षरे दाखवता येतात, पण क्र, च्य, इ. वाली नाही. उदा. दिल्ली हा शब्द गुरमुखीत ਦਿੱਲੀ असा लिहितात. तो चंद्र म्हणजे द्वित्त झाल्याची खूण आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 11/11/2014 - 13:29
त्यातही एक करेक्शन. द्वित्त सोडूनही जोडाक्षरे दाखवता येतात, पण ती फक्त तीन प्रकारची. कुठले ते खालील लिंकेत दिलेले आहे. http://en.wikipedia.org/wiki/Gurmukh%C4%AB_alphabet#.22Subjoined.22_letters

माहितगार 11/11/2014 - 11:25
विकिपीडिया वाचकाचा होऊ शकणारा घोळ अधीक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी विकिपीडियावर एक अभारतीय वाचक आहे समजा त्याने आधी लेख उघडला "अशोक शंकर(राव) चव्हाण" हा त्याला मधल नाव वडलांच असत असा समजा अंदाजा आला आणि त्याने नंतर "रवि शंकर प्रसाद" हा लेख उघडला तर सहाजिक त्याला या नावातही दुसरे नाव वडलांचे असल्याचा चुकीचा भ्रम होऊ शकतो. दुसर्‍या बाजूला दुसरा परकीय व्यक्ती आहे त्याने "रवि शंकर प्रसाद" हे नाव आधी पाहील यात शंकर हे उपनाव असल्याची माहिती मिळण्याची विकिपीडियावर सध्यातरी काही व्यवस्था नाही पण समजा त्याने कुणाला विचारल त्या शंकर हे उपनाव आहे हे लक्षात आल नंतर त्याने अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव पाहील तर तो शंकर(राव) हे अशोकरावांचे उपनाव असल्याचा चुकीचा भ्रम तयार होतो. आधी मी परकिय लोकांच म्हणून उदाहरण दिल पण अशा प्रकारची चर्चा न वाचलेल्या बहुसंख्य मराठी लोक जे रवि शंकर प्रसाद हे नाव वृत्तपत्रादी ठिकाणाहून वाचत असतील ते शंकर हे त्यांच्या वडलांचे नाव असल्याच्या भ्रमात असतील. दुसर्‍या बाजूला जे हिंदी लोक केवळ अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव वाचतील आणि त्यांना शंकरराव चव्हाण माहित नसलेला नवीन पिढीतील हिंदी माणूस असेल तर त्याच्यासाठी शंकरराव हे अशोकरावांचे उपनाव असेल. आता हे अशी अर्धी कच्ची माहिती असलेली मंडळी वेगवेगळ्या नावाच्या व्यक्ती नावांच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी विकिपीडियातील लेखात शोधून माहिती लिहितील लेखनवांचे दुवे एक दुसर्‍या व्यक्तीस जोडले जात असतील तेव्हा काय काय घोळ होत असणार याची कल्पनाच केलेली बरी. अण्णा हजारेंच नाव दिल्लीतील आंदोलनात पुढे आल तेव्हा इंग्रजी विकिपीडियातील त्यांच्या गावाच्या नावाचा दुवा विदर्भातील एका गावाच्या नावावर उघडत असे. हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा कुणा आमेरीकन (नृत्यांगना) स्त्रीच्या नावावर जात असे आमेरीकन अंजनीचे (पंखे)भक्त मराठी आणि इतर भाषी विकिपीडियात आमेरीकन अंजनीची छायाचित्रे लावत असत हा घोळ पुन्हा पुन्हा होत असे (हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा चुकीच्या ठिकाणी उघडू नये व छायाचित्र लावणार्‍या पंख्यांचा घोळ होऊ नये दुसरीकडे भारतात गैरसमज होऊ नयेत म्हणून इंग्रजी विकिपीडियावर मला बर्‍या पैकी डोकेफोड करावी लागली होती). असो

कंजूस 12/11/2014 - 16:50
माहितगार ,एखाद्या नावाचा शोध विकिवर घेतला की त्याचे पर्याय लगेच येतात. उदा॰डकवर्थ शोधणाऱ्यास १)या नावाच्या माणसाची माहिती /२)क्रिकेटमध्ये पावसाने खेळ अर्धवट सोडल्यावर घेण्याचा निर्णय हवा असेल. तुम्हाला रवी शंकर प्रसाद यांचे जितके पर्याय मिळतील तितके टाका. आपण काही त्यांना आधारकार्ड नंबर मागू शकत नाही अथवा त्यांचे नाव बदलण्यास भाग पाडू शकत नाही.

माहितगार 12/12/2014 - 14:50
'कैलाश' या केवळ पहिल्या नावावर अवलंबून राहून, मध्यप्रदेशच्या विधानसभा आमदारांनी नोबेल प्राईज मिळाल्याचे अभिनंदन आणि टिका चक्क चुकीच्या व्यक्तीला उद्देशून केल्याची बातमी येते आहे. हा बातमी दुवा
उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. एक उदाहरण म्हणून हरयाणाचे नवे मुख्यमंत्री त्यांचे नाव मनोहर लाल खट्टर असे लिहितात. संदर्भ त्यांचे संकेत स्थळ http://manoharlalkhattar.in/ मराठी/महाराष्ट्रीय लेखन परंपरेने मनोहरलाल असे एकत्र न लिहिता, मनोहर आणि लाल हे शब्द वेगवेगळे लिहून नंतर आडनाव लिहिलेले आढळले जसे की मनोहर लाल खट्टर असे लिहिले तर आपण सर्व साधारण पणे मनोहर हे त्यांचे स्वतःचे नाव लाल हे मध्ये आले म्हणून वडलांचे नाव आणि मग आडनाव असे आपण सर्व साधारणपणे समजतो. प्रत्यक्षात मनोहर लाल खट्टर यांच्या वडलांचे नाव हरबन्स लाल खट्टर असे आहे.

दिवाळीच्या फुलझड्या

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
चंचला कमळा ती हातातुनी निसटली दिव्यांच्या उजेडात कमळावर स्वार झाली. पीएम इन वेटिंग सारखा सीएम इन वेटिंग राहिला कोकणचा राजा आज ही उपाशी राहिला धनुष्य बाणाचा नेम कसा काय चुकला? शकुनी पास्यानी दगा का दिला? अंधार दूर झाला वनवास आज संपला आज वोट पाउलांनी सत्ता घरात आली.

काही आवाज.. हरवलेले....

विक्रान्त कुलकर्णी ·

In reply to by विजुभाऊ

एस 22/10/2014 - 13:47
अगदी अगदी! भन्नाट उतरलाय लेख. सगळे तसे आवाज कानात घुमायला लागले. त्यातला सगळ्यात आवडता आवाज असायचा 'ए ग्गारेऽऽऽग्गार वाला...'! :-)

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

प्रदीप 22/10/2014 - 21:24
अत्यंत सुंदर जमून आलेला आहे. छान, चित्रदर्शी लिखाणातून तुम्ही एके काळच्या मुंबईच्या उपनगरातील दिवसमान, त्यातील तपशीलांसकट आवाजांच्या धाग्यांतून सहज उभे केलेले आहे. असेच लिहीत रहावे.

बोबो 22/10/2014 - 20:39
लेख आवडला. माझी आधीची चुकून पडलेली comment काढून टाकल्याबद्दल admin ना धन्यवाद.

बोका-ए-आझम 22/10/2014 - 21:18
सुंदर! पु.लं.नी पण अशाच स्वरूपाचा ' आवाज आवाज 'असं शीर्षक असलेला एक लेख लिहिला आहे - त्याचं आधुनिक रुप वाटलं! त्याचा शेवट अजून आठवतो - शेवटी आयुष्य म्हणजे आवाज. तोच थांबला तर मग पुढे काय? शांतताच शांतता! काय करायची आहे ती?

इनिगोय 22/10/2014 - 21:26
मस्त गुंफला आहे नादगुच्छ! यावरून लहानपणी पांढ-या कांद्यांच्या माळा घेऊन एक मराठी गृहस्थ येत असे ते आठवलं. अमाप वजनाचे ते कांदे तो श्रावणबाळाप्रमाणे खांद्यावर लादून घेऊन येत असे. 'कांदेईssssss' असं त्याचं निमंत्रण यायचं.. तसाच अजून एक भय्याजी 'sssइsssक' अशी आरोळी देत येत असे. म्हणजे खरवसाचा चीक. ;-)

बहुगुणी 22/10/2014 - 23:40
लेख खूप आवडला. कधीकाळच्या आवाजांबरोबर कित्येक आठवणी रुतून बसलेल्या असतात. मिपावरच आलेल्या evergreen "झिंग थिंग !!" या धाग्यातही अशा काही आवाजांचा आढावा घेतला गेला होता ते आठवलं. आणि मी स्वतः कानसेन कोण या स्पर्धेच्या सुरूवातीला लिहिलेल्या लेखात अशा associative memory विषयी लिहिलं होतं तेही आठवलं.

पाषाणभेद 23/10/2014 - 15:07
कधी कधी हे रस्त्यावरील विक्रेते त्यांच्या भसड्या आवाजाने आपली शांतता, खाजगीपणा यांत अडथळा आणतात. तुम्ही कधी शिफ्ट ड्युटी केली आहे काय? केली असल्यास मी म्हणतो त्यात किती सत्य आहे ते समजेल. (आता "गरीब ते विक्रेते, त्यांनी काय घोडे मारलेय, ते कमाई करतात त्यांच्या कष्टाने" असले बोलू नका. दुसर्‍यांना त्रास होतो त्याचे परिमाण बघा.) आमच्याकडे दुधवाले सकाळी साडेपाचसहापासून त्यांच्या मो.सा. ला प्रेशर हॉर्न लावून त्यांच्या बंदीच्या घरांजवळ आले की जोरात वाजवतात. आजूबाजूला शाळेच्या मुलांना घेण्यासाठी येणारे रिक्षा काका जोराजोरात मुलांना हाका मारतात. एक रिक्षावाला तर एफ एम जोरात लावून पुर्ण गल्लीला ऐकवत जातो. त्यानंतर एक भाजीवाला. एक कुकर रिपेअर करणारा तर इतक्या घाण आवाजात ओरडतो की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही त्याकडून. एक भाजीवाली बाई एकदम किनर्‍या आवाजात ओरडते, मेथीये, पालके, शेपूये, गवारे, कोथंबीरेssssss. सकाळी ६ वाजता एक मटकीवाली बोलते, ए उस्स्स्स्स्स्ये...... एक पाववाला म्हणजे अगदी आपण साखरझोपेत असतांना 'ए पावे..' 'ए पावे..' असे ओरडत जातो. आवाज खुप मोठा अन त्यात अंतरही नाही. आवाज तर इतका मोठा की तो येण्याच्या दोन गल्ल्या अन गेल्यानंतर दोन गल्या आवाज येत राहतो. असे बरेच उदाहरणे देवू शकेल. असल्या आवाजांवर कायद्याने बंदी आणली पाहीजे हे नक्की. माझे म्हणणे इतकेच आहे की त्यांनी विक्री करू नये असे नाही पण ओरडण्यावर काहीतरी तारतम्य हवे हे नक्की.

In reply to by पाषाणभेद

रेवती 23/10/2014 - 18:25
की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही हा हा हा. काय रे बाबा! पूर्वी मलाही असेच वाटत असे, जेंव्हा खूप रात्री किंवा सकाळी लवकर हे आवाज ऐकू यायचे तेंव्हा! भारतातल्या आमच्या बिल्डिंगीखाली (त्यातला एकच फ्ल्याट आमचा आहे, आख्खी बिल्डींग नाही, गैरसमज नसावा) रोज सकाळी एक कॉलेजकुमार त्याची मो. सा. घेऊन येत असे व मित्राला जोरात हाक मारत असे. रोज "ए र्‍हौल (राहूल), .............र्‍हावल्या, हॉर्न हॉर्न......" असे चालू असे. नंतर एका मुलीची आई आमच्या इमारतीतून दुसर्या इमारतीत राहणार्या आपल्या मुलीच्या मैत्रिणीला हाक मारत असे. "ए प्रेर्णा, ए प्रेर्णा, " असे झाल्यावर प्रेरणाची आई प्रेरणाची अर्धी घातलेली वेणी हातात धरून ब्याल्कनीत येत. बरेच दिवस आईचे नाव प्रेरणा आहे असे मला वाटायचे. "ए, बघ ना हिने पाचवे गणित कसे अर्धे सोडवलेय, आता शाळेची रिक्षा येईल आणि मला आत्ता कळले.............." अशा तक्रारी रोज न चुकता असत.

In reply to by रेवती

पाषाणभेद 23/10/2014 - 19:55
माझी तक्रार घरगूती आवाजाविषयी नाहीचे. हे जे व्यावसायीक 'मोठे' आवाज आहेत त्या विषयी आहेत. माझ्याबद्दल गैरसमज नसावा. लेख छानच आह्रे. आजच पुलंचे पुस्तक काढले पुन्हा वाचायला हा लेख पाहून यातच सर्व काही आले.

पाषाणभेद 23/10/2014 - 15:20
त्यात आणखी म्हणजे अगदी पहाटे पाच वाजताच एक पेपरवाला पेपर (दुसर्‍यांकडे) टाकतो अन 'पेपर' ओरडतो. रात्री गुरखा शीटी तर मारतो त्याचे काही नाही, पण आजकाल ते लोक पाईप वापरतात काठी ऐवजी. अन तो पाईप रस्त्याने घासत चालतात. तो गुरखा तो पाईप रस्त्यावरच्या विजेच्या खांबावर आदळतो. किती मोठा आवाज होत असेल तुम्हीच विचार करा. बरे तो एवढ्यावरच थांबत नाही तर तो महाभाग तो ज्यांच्याकडून जास्त पैसे घेतो त्यांच्या घरांच्या लोखंडी गेटवर तो पाईप आदळतो. मी एकदोन वेळेस त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मै डूटी कर रहा हूं' अरे या गुरख्यांना कोण सांगतो की तुम्ही आमची काळजी करा म्हणून. बरे व्ह्यायच्या त्या चोर्‍या होतातच. मी एकदा असे पाहीले होते की झालेल्या घरफोडीत गुरखाच सामील होता. अन हे गुरखे म्हणजे नेपाळी नसतात तर ते बिहारी भैटे असतात. चारचाकी गाड्यांचे रिव्हर्स हॉर्नदेखील त्रास देतात. ते हॉर्न कायदेशीरही नाहीत. पाळलेले कुत्र्यांचे आवाज शेजार्‍यांना विनाकारण त्रास देतात. या आवाजांबद्दल बोलले की लोक आपल्यालाच दुषणं देतात. (येथेही कदाचीत तेच होईल.) असे किस्से आपल्याकडेही होत असतील. आपल्यालाही कदाचीत हा त्रास होत असावा. एक नॉस्टॅल्जीया म्हणून लेख चांगलाच आहे पण असल्या रस्त्यावरच्या आवाजाचे समर्थन करता येणार नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या 26/10/2014 - 03:07
पाषाणभेद, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. असा आवाज करणाऱ्यां गुरख्याला मी सुद्धा विचारले त्याने त्याची खालील कारणे सांगितली १. मी आवाज नाही केला तर लोक म्हणतात "कल रात तुमने दांडी मारा. आवाज नही आया तुम्हारा" २. मै भी आदमी है मुजको भी डर लगता है, अगर कोई चोरी करनेके लिये किधर आया होगा तो वो भाग जाता है. (म्हणजे थोडक्यात चोरांशी मुकाबला करण्याऐवजी ते पळाले तर बरे) ३. रात को साप और चुहे घुमते रहते है. जमीन पार दंडा रगडनेसे वो भाग जाते है.

In reply to by खटपट्या

पाषाणभेद 26/10/2014 - 17:59
त्याच्या पहिल्या बोलण्यात तत्थ आहे. लोकच इतके चावट झाले आहेत की तो तरी काय करणार? 'कल दांडी मारा था' असे बोलणारा त्या गुरख्याच्या आवाजाने झोपमोड झाली हा विचार का करत नाही? बाकी मुद्दे बाद. पोलिस गस्त् घालतात तेव्हा एका ठराविक घराच्या बाहेर डायरी ठेवतात व त्यात नोंद करतात. ह्या गुरख्यांचे काहीच काम नाही हेच् खरे. दारू पिलेले असतात रात्री ते. मी खुप अभ्यास केला आहे या म्ंडळींचा.

अवतार 26/10/2014 - 01:45
आमच्याकडे दोन-अडीचच्या सुमारास खारी-बिस्कीट, नानकटाईवाला यायचा. दुपारी तीन-साडेतीनच्या च्याबरोबर तसली नानकटाई परत खाल्ली नाही.

In reply to by विजुभाऊ

एस 22/10/2014 - 13:47
अगदी अगदी! भन्नाट उतरलाय लेख. सगळे तसे आवाज कानात घुमायला लागले. त्यातला सगळ्यात आवडता आवाज असायचा 'ए ग्गारेऽऽऽग्गार वाला...'! :-)

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

प्रदीप 22/10/2014 - 21:24
अत्यंत सुंदर जमून आलेला आहे. छान, चित्रदर्शी लिखाणातून तुम्ही एके काळच्या मुंबईच्या उपनगरातील दिवसमान, त्यातील तपशीलांसकट आवाजांच्या धाग्यांतून सहज उभे केलेले आहे. असेच लिहीत रहावे.

बोबो 22/10/2014 - 20:39
लेख आवडला. माझी आधीची चुकून पडलेली comment काढून टाकल्याबद्दल admin ना धन्यवाद.

बोका-ए-आझम 22/10/2014 - 21:18
सुंदर! पु.लं.नी पण अशाच स्वरूपाचा ' आवाज आवाज 'असं शीर्षक असलेला एक लेख लिहिला आहे - त्याचं आधुनिक रुप वाटलं! त्याचा शेवट अजून आठवतो - शेवटी आयुष्य म्हणजे आवाज. तोच थांबला तर मग पुढे काय? शांतताच शांतता! काय करायची आहे ती?

इनिगोय 22/10/2014 - 21:26
मस्त गुंफला आहे नादगुच्छ! यावरून लहानपणी पांढ-या कांद्यांच्या माळा घेऊन एक मराठी गृहस्थ येत असे ते आठवलं. अमाप वजनाचे ते कांदे तो श्रावणबाळाप्रमाणे खांद्यावर लादून घेऊन येत असे. 'कांदेईssssss' असं त्याचं निमंत्रण यायचं.. तसाच अजून एक भय्याजी 'sssइsssक' अशी आरोळी देत येत असे. म्हणजे खरवसाचा चीक. ;-)

बहुगुणी 22/10/2014 - 23:40
लेख खूप आवडला. कधीकाळच्या आवाजांबरोबर कित्येक आठवणी रुतून बसलेल्या असतात. मिपावरच आलेल्या evergreen "झिंग थिंग !!" या धाग्यातही अशा काही आवाजांचा आढावा घेतला गेला होता ते आठवलं. आणि मी स्वतः कानसेन कोण या स्पर्धेच्या सुरूवातीला लिहिलेल्या लेखात अशा associative memory विषयी लिहिलं होतं तेही आठवलं.

पाषाणभेद 23/10/2014 - 15:07
कधी कधी हे रस्त्यावरील विक्रेते त्यांच्या भसड्या आवाजाने आपली शांतता, खाजगीपणा यांत अडथळा आणतात. तुम्ही कधी शिफ्ट ड्युटी केली आहे काय? केली असल्यास मी म्हणतो त्यात किती सत्य आहे ते समजेल. (आता "गरीब ते विक्रेते, त्यांनी काय घोडे मारलेय, ते कमाई करतात त्यांच्या कष्टाने" असले बोलू नका. दुसर्‍यांना त्रास होतो त्याचे परिमाण बघा.) आमच्याकडे दुधवाले सकाळी साडेपाचसहापासून त्यांच्या मो.सा. ला प्रेशर हॉर्न लावून त्यांच्या बंदीच्या घरांजवळ आले की जोरात वाजवतात. आजूबाजूला शाळेच्या मुलांना घेण्यासाठी येणारे रिक्षा काका जोराजोरात मुलांना हाका मारतात. एक रिक्षावाला तर एफ एम जोरात लावून पुर्ण गल्लीला ऐकवत जातो. त्यानंतर एक भाजीवाला. एक कुकर रिपेअर करणारा तर इतक्या घाण आवाजात ओरडतो की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही त्याकडून. एक भाजीवाली बाई एकदम किनर्‍या आवाजात ओरडते, मेथीये, पालके, शेपूये, गवारे, कोथंबीरेssssss. सकाळी ६ वाजता एक मटकीवाली बोलते, ए उस्स्स्स्स्स्ये...... एक पाववाला म्हणजे अगदी आपण साखरझोपेत असतांना 'ए पावे..' 'ए पावे..' असे ओरडत जातो. आवाज खुप मोठा अन त्यात अंतरही नाही. आवाज तर इतका मोठा की तो येण्याच्या दोन गल्ल्या अन गेल्यानंतर दोन गल्या आवाज येत राहतो. असे बरेच उदाहरणे देवू शकेल. असल्या आवाजांवर कायद्याने बंदी आणली पाहीजे हे नक्की. माझे म्हणणे इतकेच आहे की त्यांनी विक्री करू नये असे नाही पण ओरडण्यावर काहीतरी तारतम्य हवे हे नक्की.

In reply to by पाषाणभेद

रेवती 23/10/2014 - 18:25
की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही हा हा हा. काय रे बाबा! पूर्वी मलाही असेच वाटत असे, जेंव्हा खूप रात्री किंवा सकाळी लवकर हे आवाज ऐकू यायचे तेंव्हा! भारतातल्या आमच्या बिल्डिंगीखाली (त्यातला एकच फ्ल्याट आमचा आहे, आख्खी बिल्डींग नाही, गैरसमज नसावा) रोज सकाळी एक कॉलेजकुमार त्याची मो. सा. घेऊन येत असे व मित्राला जोरात हाक मारत असे. रोज "ए र्‍हौल (राहूल), .............र्‍हावल्या, हॉर्न हॉर्न......" असे चालू असे. नंतर एका मुलीची आई आमच्या इमारतीतून दुसर्या इमारतीत राहणार्या आपल्या मुलीच्या मैत्रिणीला हाक मारत असे. "ए प्रेर्णा, ए प्रेर्णा, " असे झाल्यावर प्रेरणाची आई प्रेरणाची अर्धी घातलेली वेणी हातात धरून ब्याल्कनीत येत. बरेच दिवस आईचे नाव प्रेरणा आहे असे मला वाटायचे. "ए, बघ ना हिने पाचवे गणित कसे अर्धे सोडवलेय, आता शाळेची रिक्षा येईल आणि मला आत्ता कळले.............." अशा तक्रारी रोज न चुकता असत.

In reply to by रेवती

पाषाणभेद 23/10/2014 - 19:55
माझी तक्रार घरगूती आवाजाविषयी नाहीचे. हे जे व्यावसायीक 'मोठे' आवाज आहेत त्या विषयी आहेत. माझ्याबद्दल गैरसमज नसावा. लेख छानच आह्रे. आजच पुलंचे पुस्तक काढले पुन्हा वाचायला हा लेख पाहून यातच सर्व काही आले.

पाषाणभेद 23/10/2014 - 15:20
त्यात आणखी म्हणजे अगदी पहाटे पाच वाजताच एक पेपरवाला पेपर (दुसर्‍यांकडे) टाकतो अन 'पेपर' ओरडतो. रात्री गुरखा शीटी तर मारतो त्याचे काही नाही, पण आजकाल ते लोक पाईप वापरतात काठी ऐवजी. अन तो पाईप रस्त्याने घासत चालतात. तो गुरखा तो पाईप रस्त्यावरच्या विजेच्या खांबावर आदळतो. किती मोठा आवाज होत असेल तुम्हीच विचार करा. बरे तो एवढ्यावरच थांबत नाही तर तो महाभाग तो ज्यांच्याकडून जास्त पैसे घेतो त्यांच्या घरांच्या लोखंडी गेटवर तो पाईप आदळतो. मी एकदोन वेळेस त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मै डूटी कर रहा हूं' अरे या गुरख्यांना कोण सांगतो की तुम्ही आमची काळजी करा म्हणून. बरे व्ह्यायच्या त्या चोर्‍या होतातच. मी एकदा असे पाहीले होते की झालेल्या घरफोडीत गुरखाच सामील होता. अन हे गुरखे म्हणजे नेपाळी नसतात तर ते बिहारी भैटे असतात. चारचाकी गाड्यांचे रिव्हर्स हॉर्नदेखील त्रास देतात. ते हॉर्न कायदेशीरही नाहीत. पाळलेले कुत्र्यांचे आवाज शेजार्‍यांना विनाकारण त्रास देतात. या आवाजांबद्दल बोलले की लोक आपल्यालाच दुषणं देतात. (येथेही कदाचीत तेच होईल.) असे किस्से आपल्याकडेही होत असतील. आपल्यालाही कदाचीत हा त्रास होत असावा. एक नॉस्टॅल्जीया म्हणून लेख चांगलाच आहे पण असल्या रस्त्यावरच्या आवाजाचे समर्थन करता येणार नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या 26/10/2014 - 03:07
पाषाणभेद, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. असा आवाज करणाऱ्यां गुरख्याला मी सुद्धा विचारले त्याने त्याची खालील कारणे सांगितली १. मी आवाज नाही केला तर लोक म्हणतात "कल रात तुमने दांडी मारा. आवाज नही आया तुम्हारा" २. मै भी आदमी है मुजको भी डर लगता है, अगर कोई चोरी करनेके लिये किधर आया होगा तो वो भाग जाता है. (म्हणजे थोडक्यात चोरांशी मुकाबला करण्याऐवजी ते पळाले तर बरे) ३. रात को साप और चुहे घुमते रहते है. जमीन पार दंडा रगडनेसे वो भाग जाते है.

In reply to by खटपट्या

पाषाणभेद 26/10/2014 - 17:59
त्याच्या पहिल्या बोलण्यात तत्थ आहे. लोकच इतके चावट झाले आहेत की तो तरी काय करणार? 'कल दांडी मारा था' असे बोलणारा त्या गुरख्याच्या आवाजाने झोपमोड झाली हा विचार का करत नाही? बाकी मुद्दे बाद. पोलिस गस्त् घालतात तेव्हा एका ठराविक घराच्या बाहेर डायरी ठेवतात व त्यात नोंद करतात. ह्या गुरख्यांचे काहीच काम नाही हेच् खरे. दारू पिलेले असतात रात्री ते. मी खुप अभ्यास केला आहे या म्ंडळींचा.

अवतार 26/10/2014 - 01:45
आमच्याकडे दोन-अडीचच्या सुमारास खारी-बिस्कीट, नानकटाईवाला यायचा. दुपारी तीन-साडेतीनच्या च्याबरोबर तसली नानकटाई परत खाल्ली नाही.
लेखनविषय:
वैज्ञानिक संकल्पनेनुसार आवाज म्हणजे कंपनलहरी असतात व आपल्या कर्णपटलावर आदळल्यावर मेंदू त्याचा अर्थ लावतो व आपल्याला नादाचा बोध होतो. मात्र काही आवाज हे आपल्या मन:पटलावर नाद म्हणून टेपरेकॉर्डरच्या टेप सारखे कायमचे कोरलेले असतात, जे आपण केव्हाही रीवैंड करून ऐकू शकतो. त्यालाच आपण आठवणी म्हणतो. अशाच कांही हरवलेल्या आवाजाच्या आठवणी. माझे लहानपण मुंबईतील विक्रोळी या कामगार बहुल उपनगरात गेले. दिवसाच्या ठराविक वेळी ठराविक येणारे आवाज ऐकतच आमचा दिवस उजाडत असे व संपत असे. ते आवाज व ती ठरलेली वेळ इतकी मनात पक्की बसली आहे कि आजही तसा एकादा आवाज ऐकला कि बरोब्बर ती वेळ डोळ्यासमोर उभी राहते.