मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्यः एक मृगचक्र!

निमिष सोनार ·

काकाकाकू 27/10/2014 - 18:48
भावना पोहोचल्या. परंतू या चक्रव्युहामधून जिवंतपणी बाहेर पडण्याचा मार्ग अजूनतरी कोणालाच कळलेला नाही. मग त्याचा त्रागा करण्यात शक्ति कशाला घालवा?

In reply to by जेपी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:31
तुम्हाला त्यातून जिलबीचा बोध होत असेल तर ते तसे नाही. माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.

In reply to by सतिश गावडे

@माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.>>> =))

विवेकपटाईत 27/10/2014 - 21:27
वर्तुळाचे दुसरे टोक सापडत नाही त्या प्रमाणेच आयुष्य आहे, केंव्हा काय होईल सांगता येत नाही. चार्वाकचा आदर्श समोर ठेऊन जागा. मस्त मजा येईल.

मदनबाण 29/10/2014 - 16:51
निमिषराव मी काय म्हणतो... कशाला उगाच टकुर्‍याला त्रास करुन घ्यावा ? निमिषा मधे जग बदलत ! कशा कशाचा इचार करुन राह्यचा ? सो चील माडी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

काकाकाकू 27/10/2014 - 18:48
भावना पोहोचल्या. परंतू या चक्रव्युहामधून जिवंतपणी बाहेर पडण्याचा मार्ग अजूनतरी कोणालाच कळलेला नाही. मग त्याचा त्रागा करण्यात शक्ति कशाला घालवा?

In reply to by जेपी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:31
तुम्हाला त्यातून जिलबीचा बोध होत असेल तर ते तसे नाही. माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.

In reply to by सतिश गावडे

@माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.>>> =))

विवेकपटाईत 27/10/2014 - 21:27
वर्तुळाचे दुसरे टोक सापडत नाही त्या प्रमाणेच आयुष्य आहे, केंव्हा काय होईल सांगता येत नाही. चार्वाकचा आदर्श समोर ठेऊन जागा. मस्त मजा येईल.

मदनबाण 29/10/2014 - 16:51
निमिषराव मी काय म्हणतो... कशाला उगाच टकुर्‍याला त्रास करुन घ्यावा ? निमिषा मधे जग बदलत ! कशा कशाचा इचार करुन राह्यचा ? सो चील माडी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय? जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग... त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो... आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही. आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही... जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही. निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.

अंधार क्षण भाग २ - प्रतिकार (लेख ५)

बोका-ए-आझम ·

एस 27/10/2014 - 13:10
वाचतोय. युद्ध म्हणजे मानवी मनाच्या व्यवहारांची कसोटी पाहणारा क्षण असतो. कित्येक न उलगडलेले पदर या प्रसंगी दिसतात. त्यादृष्टीने ही लेखमाला माहितीपूर्ण आहे.

एस 27/10/2014 - 13:10
वाचतोय. युद्ध म्हणजे मानवी मनाच्या व्यवहारांची कसोटी पाहणारा क्षण असतो. कित्येक न उलगडलेले पदर या प्रसंगी दिसतात. त्यादृष्टीने ही लेखमाला माहितीपूर्ण आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण भाग २ - प्रतिकार या भागातल्या कथा ह्या आक्रमकांच्या  अत्याचारांविरुद्ध उभ्या राहाणा-या आणि त्यांचा प्रतिकार करणा-यांच्या कथा आहेत. दुस-या महायुद्धातल्या प्रतिकार चळवळींचा इतिहास पाहिला तर आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतील - एक म्हणजे आपल्या तत्वांवर ठाम असलेले आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कुठलीही तडजोड न करणारे; आणि दुसरे कुंपणावर बसलेले आणि थोड्याफार स्वार्थी किंवा व्यक्तिगत हेतूंपायी प्रतिकार चळवळीत आलेले. माझा असा विश्वास आहे की पहिल्या प्रकारचे लोक दुर्मिळ होते. अशा चळवळी  मुख्यत्वेकरून दुस-या प्रकारच्या लोकांनीच भरलेल्या होत्या. फ्रान्सचंच उदाहरण घ्या.

दिवाळी - वैचारिक क्षणिका

विवेकपटाईत ·

सतिश गावडे 26/10/2014 - 17:43
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती. ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात. रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)

सतिश गावडे 26/10/2014 - 17:43
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती. ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात. रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)
लेखनविषय:
काव्यरस
चाईनीज बॉम्ब जोरात फुटला कानाचा परदा कुणाचा हो फाटला. फटाक्यांचा धूर आकाशी दाटला खोखलत-खोखलत कुणाचा प्राण गेला. आधी केली साफ -सफाई मग पसरविला कचरा दिवाळीचा सण मोठा असा साजरा केला.

पिंपळ (रहस्य कथा) - भाग २

खोंड ·

पैसा 02/11/2014 - 10:37
ग्रामीण ढंग आणि मोठ्ठा कॅनव्हास! मस्त चालू आहे कथा.

पैसा 02/11/2014 - 10:37
ग्रामीण ढंग आणि मोठ्ठा कॅनव्हास! मस्त चालू आहे कथा.
लेखनविषय:
pimpal मगिल भागः पिंपळ (रहस्य कथा) - भाग १ "कोण पाव्हणं म्हणायचा … " जड आवाजात पहिला प्रश्न पडला. "मी …. " एवढं बोलून तो थांबला. आलेल्या व्यक्ती कडे निरखून पाहू लागला ६ फुट उंच. वजनदार. पहिलवानाला साजेल अशी शरीरयष्टी. पिळदार मिशा. अंगात बंडी. गूढग्या पर्यंत धोतर. हातात काठी. "काय नाव … ?" यशवंत उर्फ येशा म्हणाला. ताम्भाखुचा बार भरला.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'

जयंत कुलकर्णी ·

दुसऱ्या महायुद्धातल एक महत्वाच प्रकरण . अतिशय आवडल . एक शंका . ब्लिझक्रिझ डावपेच जन्माला घालण्यामागे जनरल मान्स्टिन आणि गुडेरीन यांचा वाटा होता ना ?

नॉर्मॅडीच्या लढाईवर एक 'सेव्हींग प्रायव्हेट रायान' नावाचा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटातलं दोस्ट राष्ट्रांचं नॉर्मॅडीच्या किनार्‍यावर सैन्य उतरवण आणि तिथलं युद्ध अक्षरशः अंगावर काटा आणतं. चित्रपटात एवढा संहार दाखवलाय की प्रत्यक्ष युद्धात काय झाले असेल ह्याचा विचारचं करवत नाही. खालचा एक व्हीडीओ पाहिला तर खर्‍या युद्धाची भीषणता लक्षात येऊ शकेल. ज्यांना रक्तामांसाची आणि युद्धाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी कृपया व्हीडीओ पाहु नका. https://www.youtube.com/watch?v=_cytrCXTHno

प्रसाद१९७१ 27/10/2014 - 19:50
@जयंत साहेब - मला हा प्रश्न न नेहमी पडलेला आहे, कदाचित तुम्हीच नीट उत्तर देऊ शकाल. १९४४ च्या जुन मधे ब्रिटीश/अमेरिकन लोकांचे आफ्रिकेत पूर्ण वर्चस्व तयार झाले होते. नॉर्मेंडी वरुन सैन्य आत घुसवण्यासाठी प्रचंड मोठा खर्च आणी महत्वाचे म्हणजे प्रचंड प्राणहानी होणार होती. हे स्पष्ट होते. पहील्या दिवशी नॉर्मंडीवर उतरलेल्या आणि पॅरॅशुट नी उतरलेल्या बर्‍याच सैन्याला प्राण द्यावे लागतील हे माहीती होते. हे करण्या पेक्षा आफ्रीकेतुन युरोप मधे सैन्य घुसवणे सहज शक्य होते आणि प्राणहानी पण कमीच झाली असती. तसेच खूप मोठे प्लॅनिंग आणी तयारीची पण गरज लागली नसती. जिथुन युरोप सोडुन पळ काढावा लागला तिथुनच आत येण्या मागे इगो होता का अजुन दुसरे काही कारण?

In reply to by प्रसाद१९७१

माझ्या मते नॉर्मंडीच्या युद्धामधे सर्वात मोठी केलेली चुक म्हणजे "आर्मर सपोर्ट" शिवाय सैन्य उतरवणे. नॉर्मंडीमधे जर्मन्स च्या बाजुनी असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे समुद्राला लागुन असणारे उंचवटे, अधिक त्यांनी तिथे बंकर्स उभे केलेले होते ज्यामधे मध्यम पल्ल्याच्या मशिन गन्स बसवण्यात आलेल्या होत्या. शिवाय किनार्यावरती सुरुंगही पेरलेले होते. अमेरिकन्स किंवा ब्रिटिशांनी लांब पल्ल्याच्या तोफा वापरुन आधी बंकर्स उध्वस्त केले असते तर शेकडो लोकं मरणापासुन किंवा अपंग होण्यापासुन वाचली असती. "हॉनेट्स नेस्ट" नावाचं प्रकरणं इथे स्कॅन करुन अपलोड करीन जसं जमेल तसं. खुप जबरदस्त लिहिलं आहे. लेखकाचं नावं विसरलो, पण एका वर्तमानपत्रातलं कात्रणं आहे जपुन ठेवलेलं.

प्रसाद१९७१ 27/10/2014 - 19:58
@जयंत साहेब - पहील्या महायुद्धा च्या गॅलिपोली च्या लढाई बद्दल पण लिहा. तेंव्हा चर्चिल आरमार मंत्री होता आणी त्याचा निर्णय चुकला होता, ब्रिटीश सैन्य गॅलिपोलीच्या किनार्‍यावर उतरले आणि प्रचंड सैनीक एका दिवसात मारले गेले होते टर्की कडुन. त्याच चर्चिल वर ३० वर्षा नंतर तशाच प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली. तरी तो त्याने खंबीर पणे घेतला हे महत्वाचे.

दुसऱ्या महायुद्धातल एक महत्वाच प्रकरण . अतिशय आवडल . एक शंका . ब्लिझक्रिझ डावपेच जन्माला घालण्यामागे जनरल मान्स्टिन आणि गुडेरीन यांचा वाटा होता ना ?

नॉर्मॅडीच्या लढाईवर एक 'सेव्हींग प्रायव्हेट रायान' नावाचा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटातलं दोस्ट राष्ट्रांचं नॉर्मॅडीच्या किनार्‍यावर सैन्य उतरवण आणि तिथलं युद्ध अक्षरशः अंगावर काटा आणतं. चित्रपटात एवढा संहार दाखवलाय की प्रत्यक्ष युद्धात काय झाले असेल ह्याचा विचारचं करवत नाही. खालचा एक व्हीडीओ पाहिला तर खर्‍या युद्धाची भीषणता लक्षात येऊ शकेल. ज्यांना रक्तामांसाची आणि युद्धाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी कृपया व्हीडीओ पाहु नका. https://www.youtube.com/watch?v=_cytrCXTHno

प्रसाद१९७१ 27/10/2014 - 19:50
@जयंत साहेब - मला हा प्रश्न न नेहमी पडलेला आहे, कदाचित तुम्हीच नीट उत्तर देऊ शकाल. १९४४ च्या जुन मधे ब्रिटीश/अमेरिकन लोकांचे आफ्रिकेत पूर्ण वर्चस्व तयार झाले होते. नॉर्मेंडी वरुन सैन्य आत घुसवण्यासाठी प्रचंड मोठा खर्च आणी महत्वाचे म्हणजे प्रचंड प्राणहानी होणार होती. हे स्पष्ट होते. पहील्या दिवशी नॉर्मंडीवर उतरलेल्या आणि पॅरॅशुट नी उतरलेल्या बर्‍याच सैन्याला प्राण द्यावे लागतील हे माहीती होते. हे करण्या पेक्षा आफ्रीकेतुन युरोप मधे सैन्य घुसवणे सहज शक्य होते आणि प्राणहानी पण कमीच झाली असती. तसेच खूप मोठे प्लॅनिंग आणी तयारीची पण गरज लागली नसती. जिथुन युरोप सोडुन पळ काढावा लागला तिथुनच आत येण्या मागे इगो होता का अजुन दुसरे काही कारण?

In reply to by प्रसाद१९७१

माझ्या मते नॉर्मंडीच्या युद्धामधे सर्वात मोठी केलेली चुक म्हणजे "आर्मर सपोर्ट" शिवाय सैन्य उतरवणे. नॉर्मंडीमधे जर्मन्स च्या बाजुनी असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे समुद्राला लागुन असणारे उंचवटे, अधिक त्यांनी तिथे बंकर्स उभे केलेले होते ज्यामधे मध्यम पल्ल्याच्या मशिन गन्स बसवण्यात आलेल्या होत्या. शिवाय किनार्यावरती सुरुंगही पेरलेले होते. अमेरिकन्स किंवा ब्रिटिशांनी लांब पल्ल्याच्या तोफा वापरुन आधी बंकर्स उध्वस्त केले असते तर शेकडो लोकं मरणापासुन किंवा अपंग होण्यापासुन वाचली असती. "हॉनेट्स नेस्ट" नावाचं प्रकरणं इथे स्कॅन करुन अपलोड करीन जसं जमेल तसं. खुप जबरदस्त लिहिलं आहे. लेखकाचं नावं विसरलो, पण एका वर्तमानपत्रातलं कात्रणं आहे जपुन ठेवलेलं.

प्रसाद१९७१ 27/10/2014 - 19:58
@जयंत साहेब - पहील्या महायुद्धा च्या गॅलिपोली च्या लढाई बद्दल पण लिहा. तेंव्हा चर्चिल आरमार मंत्री होता आणी त्याचा निर्णय चुकला होता, ब्रिटीश सैन्य गॅलिपोलीच्या किनार्‍यावर उतरले आणि प्रचंड सैनीक एका दिवसात मारले गेले होते टर्की कडुन. त्याच चर्चिल वर ३० वर्षा नंतर तशाच प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली. तरी तो त्याने खंबीर पणे घेतला हे महत्वाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही काळापूर्वी अर्धवट सोडलेली ही युद्धकथा दिवाळीत पूर्ण केली आहे.

रन राहुल रन...!!

तुमचा अभिषेक ·

In reply to by बहुगुणी

हो, दुसर्‍या एका संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली. जुनीच कथा आहे. वर नमूद केलेय, लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातील आहे. तेव्हा मिपावर मी नव्हतो. :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

मला वाटले काहीत्॑री राजकीय फार्सिकल/विडंबन असं काहीतरी असंल... असो! आता वाचून पाहतो.

योगी९०० 29/10/2014 - 17:19
मस्त कथा..मलाही पहित्यांदा रा.गा. च्या संदर्भात लिहीली असावी असे वाटले. तुमची लेखनशैली सुद्धा आवडली. पु.ले.शु.

In reply to by बहुगुणी

हो, दुसर्‍या एका संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली. जुनीच कथा आहे. वर नमूद केलेय, लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातील आहे. तेव्हा मिपावर मी नव्हतो. :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

मला वाटले काहीत्॑री राजकीय फार्सिकल/विडंबन असं काहीतरी असंल... असो! आता वाचून पाहतो.

योगी९०० 29/10/2014 - 17:19
मस्त कथा..मलाही पहित्यांदा रा.गा. च्या संदर्भात लिहीली असावी असे वाटले. तुमची लेखनशैली सुद्धा आवडली. पु.ले.शु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.................................................................. सुरुवातीच्या काळातील लिखाण, थोडेफार सत्यघटनेवर आधारीत. .................................................................. रन राहुल रन...!! धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते.

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

बोका-ए-आझम ·

कवितानागेश 25/10/2014 - 22:16
मला एकदा वाचायला नक्की आवडली त्याची पुस्तके. पण परत मुद्दम वाचेन असे नाही. पण हे इतरही पुष्कळ पुस्तकान्चे होते. त्यात चेतन भगतला दोष द्यायला नकोय.

मारवा 25/10/2014 - 22:17
चेतन भगत ची पुस्तक छान असतात. त्याची भाषा प्रवाही असते विषय समकालीन व सेन्सीबीलीटीज शहरी असतात. मजा येते सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे त्याचा. आटोपशीर लिहीतो मस्त पाल्हाळ लावत नाही. पण पण मित्रा चेतन भगत हा दिर्घ वाचन प्रवासातलं सुरुवातीच्या स्टेशन्स पैकी एक आहे. तिथेच उतरलास तरी हरकत नाही आवडल तेच स्टेशन तिथली वेटींग रुम तिथला चहा एकंदरीत वातावरण आवडल पुढच्या प्रवासाला जायचच नाही म्हणालास तर तरी काय नाही पण मग मोठे मोठे स्टेशन्स आहेत रे पुढे तुलना नाही करतोय फक्त मजा मग राहुन जाइल इतकच म्हणतोय. प्रवास कसा सतत चालु रहावा नाही का त्याच्यात मजा है जॉय लाइज इन जर्नी नॉट इन डेस्टीनेशन चलते रहो बोका तुम्हे तुम्हारी माउ जरुर मिलेगी

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:04
हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची पुस्तकं कुतूहल म्हणूनच वाचली. इन फॅक्ट मी वाचलेला पहिला इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स होता. पण मला चेतन भगत पण आवडला आणि तो ज्यांना आवडत नाही त्यांनी दिलेली कारणं अनाकलनीय आणि तर्कदुष्ट वाटली.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 07:06
१- तु बाबा आझम के जमाने का बोका है म्हणजे तु पहीला बोका आहेस. (आद्य पुरुष अ‍ॅडम/बाबा आझम सारखा आद्य बोका ) २- तु म्हणतोस तु वाचलेला पहीला लेखक चार्ल्स डीकन्स होता" व्हॉट ग्रेटर गिफ्ट दॅन द लव्ह ऑफ कॅट" म्हणणारा डिक्न्स च तु निवडलेला पहीला इंग्रजी लेखक ज्याने आपल्या प्रिय माउ च्या निधनानंतर तिचा टॅक्सीडर्मीस्ट कडुन लेटर ओपनर बनवुन घेतला होता. http://www.slate.com/blogs/the_vault/2012/12/18/charles_dickens_cat_the_author_kept_the_pet_alive_through_taxidermy.html ३- मी हे सर्व निव्वळ योगायोग समजुन ही विसरुन गेलो असतो मात्र तुझ्या लेखावर पहीला प्रतिसाद यावा तो ही एका माउ चा च धिस इज टु मच हं

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 10:23
आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला मांजरं आवडत असत एवढं माहीत होतं पण ही taxidermy बद्दल माहिती नव्याने कळली. त्याबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे 25/10/2014 - 23:13
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 28/10/2014 - 18:05
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. >> +१ एकच वाचलं, त्यानंतर हात जोडले !! ज्यांना तो आवडतो वगैरै, त्यांनी महेन्द्र राव ही वाचावेत हि विनंती :)

In reply to by सतिश गावडे

मृत्युन्जय 06/11/2014 - 17:22
सेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. चेतन भगत?? छ्या.. आम्ही असले काही वाचत नाही. असा म्हणणारा एक उच्चभ्रू इंग्रजी वाचक वर्गही आहेच की. ;)

टवाळ कार्टा 25/10/2014 - 23:49
five point someone भन्नाट आहे...विंजिनेर लोकांच्या डोस्क्यातून मनात लगेच उतरते...विंजिनेर नसलेल्या लोकांना ते नाही तितके जवळचे वाटणार....

भृशुंडी 26/10/2014 - 00:13
भगतावरचे दोन मुख्य आक्षेप : १. पुस्तकं - मला तो डॅन ब्राउनसारखा लेखक वाटतो. त्याच्या कथेतील विषय खरंच उत्तम असतात. चित्रपटाची पटकथा म्हणून हे नक्कीच १००% हिट आहेत. पण लेखक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर मला भगत वाचनीय वाटला नाही. शैली: माझ्या दृष्टीने तरी शून्य मार्क. वाचनीयता : खूप गोष्टींची पुनरावृत्ती होते. ३ मित्र, त्यांची जवळपास तशीच व्यक्तिचित्रं, तोंडी लावायला थोडा रोमान्स वगैरे. (पहिली ३ पुस्तकं) नंतर पुन्हा मुलगा-मुलगी ह्या टायपात तशीच पुनरावृत्ती. २ भगतगिरी- ह्यात त्याचा लेखक म्हणून काहीही दोष नाही. पण एकूणच कारण नसताना ज्यात त्यात तोंड घालून, किंवा उपदेशपर सुभाषितं बरळून वात आणलेला आहे.

आदूबाळ 26/10/2014 - 02:10
साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ द्या, पण निव्वळ कथावस्तु आणि शैली या दोन्हीसाठी भगत डोक्यात जातो. तो ओढूनताणून गोष्ट "उबवतो". (याबद्दल मिपावरच एक प्रतिसाद दिला होता. सापडला तर डकवतो.) उदा. टू स्टेट्स मध्ये नायिकेच्या तमिळ आईबापांना पटवण्यासाठी कंपनीच्या कार्यक्रमात गायची संधी देतो. नायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी आपोआप, योगायोगाने दूर होतात. हे म्हणजे आधी भिंतीवर बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं, आणि "कसा नेम मारला" म्हणून 'जितं मया' म्हणून नाचायचं - याला अर्थच नाही. कथेतला तिढा सोडवण्यासाठी "देवाने केलेला फोन" असला निर्बुद्ध plot device वापरणे हेही त्यातलंच. तरीही - फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.

In reply to by आदूबाळ

कवितानागेश 26/10/2014 - 10:16
फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.- सहमत मला सिनेमापेक्षा पुस्तक आवडले. वास्तवाच्य जवळ जाणारे वाटले. सिनेमा स्वप्नाळू आहे.

अजया 26/10/2014 - 10:29
चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही वाचली आहेत.तो एक टाईमपास लेखकु आहे हे निर्विवाद सत्य आहेच.पण तो ज्या अाॅड्यंससाठी लिहितो,ते त्याची पुस्तक वाचतात,मनोरंजन करुन घेतात.तो पुस्तकाची राॅयल्टी आणि सिनेमाचे हक्क विकुन पैसे कमावतो.थोडक्यात त्याचे जिलब्यांचे दुकान आहे.आवडत असतील तर खा नाहीतर वाङमयिन मूल्यवाल्या जिलब्या इंग्रजीतही कमी नाहीतच! फाइव पाॅइंट,२स्टेट्सने मात्र मनोरंजन केलेलं.त्यातले काही पंचेस मस्त होते.रिवाॅल्युशन २०२०बकवास!नवी जिलबी वाचुन मग सांगु कशी आहे ती!

वयाच्या एका टप्प्यावर चेतन भगत आवडला होता . आता नाही आवडत . बाय द वे चेतन भगत ला विंग्रजी साहित्याचा व . पु. काळे म्हाणावे का ? बरीच साधर्म्य आढळतात . अगदी गोड मिट्ट शैलीपासून ते फेबु वर दोघांची पण सुभाषित फिरू लागली आहेत तिथपर्यंत .

मित्रहो 26/10/2014 - 11:34
मी एकदा चेनैला गेलो असताना तिथल्या एका मॉलमधे हे पुस्तक विकत घेतले. भन्नाट आवडले. दुपारी दोन अडीचला घेतलेले पुस्तक संध्याकाळी साडेसहाला फ्लाइट पकडेपर्यंत संपले होते. घरी आल्यावर बायकोला सांगितले मग तिनेही ते संपविले. त्यातला रायन ओबेरॉय जास्तच आवडला आणि आजही तो रँच्योपेक्षा अधिक वास्तवातला आणि जवळचा वाटतो. मग थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स वाचले आणि हळूहळू भगतामधला इंटरेस्ट संपला. त्याची पुढची पुस्तके मी वाचली नाही. त्याचा दोनही पुस्तकातला सेंस ऑफ हु्युमर जबरदस्त आहे. "तो एचआरचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होते की त्याने आयुष्यात कुठलाही निर्णय घेतलेला नाही." त्याच्या पुस्तकात एक प्रेडीक्ट्याबेलेटी वााटायला लागली. आता काय घडनार याची उत्सुकात संपत गेली. तोचतोचपण जाणवायला लागला. थ्री मिस्टेक्सचा शेवट तर सिनेमाला लाजवेल असा होता. FPS मधे काही तरी वेगळे होते. कुठेतरी शिक्षण पद्धतीविषयी चीड होती, त्यावर हलकीफुलकी का असेना रास्त अशी टिका होती. रायन ओबेरेयला पडनारे प्रश्न आम्हालाही पडले होते. त्यामुळे तो जवळचा वाटत होता. नंतरच्या पुस्तकात असे काहीच नव्हते. दू स्टेटसमधे तामीळ विरद्ध पंजाबी हा संघर्ष अजूनही चांगला फुलवता आला असता. कदाचित ते त्याचे पहीले पुस्तक असते तर त्याने वेगळे लिहीले असते.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/10/2014 - 13:13
विंजिनेर आहेस ना...
कधी कुणी असा प्रश्न विचारेल असे वाटले नव्हते. :( असो. नियमाला अपवाद करुन पुस्तक वाचल्या गेल्या जाईल. कुणाकडून वाचण्यापुरते मिळाल्यास उत्तम. :)

In reply to by सतिश गावडे

नको वाचूस. तू स्मरणरंजनात्मक लिहितानाही चांगलं लिहितोस म्हणून मुद्दाम सांगावंसं वाटलं, चेतन भगत वाचू नकोस. अगदीच इंग्लिश सुधारण्याची इच्छा असेल (ज्याची गरज असेल असं वाटत नाही पण तरीही) तर एकवेळ बिन्डोक, हॉलिवूडी मारधाड सिनेमे बघितलेस तरी चालेल, पण चेतन भगत नको.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 29/10/2014 - 08:22
चे. भ. माहिती नाही. मात्र मी पुर्वी खुप चारोळ्या पाडत असे. पण मग माझा चं. गो. होईल या भीतीने मी चारोळ्या पाडणे बंद केले. पुण्यातील एक भटजी चंगो स्टाईलने मात्र गमतीदार चारोळ्या पाडतात असे ऐकून आहे. त्यांचा "मी माझा... तर माझा कुणाचा" नावाचा चारोळीसंग्रह वाचनात आला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो, तू जरुर वाच आणि स्वत: मत बनव. पहिल्या ५० पानांत नाही आवडले तर सोडून दे. हाय काय आणि नाय काय.

चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं .. बाकी तोच तोच पणा वाटला.. वर लिहिलं आहे तसा व पु काळे टाईप लेखन वाटलं.. गोष्ट छोटी पण मोठा उपदेश दिल्याचा भाव वाटतो लिखाणात...

काळाच्या कसोटीवर उतरणं, सर्वव्यापकता, मानवी स्वभावाचे विविध रंग, नैतिक मूल्यांबद्दल भाष्य, नवनिर्मितीचं वैशिष्ट्य आणि सुंदर भाषेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत भिडणं असे उत्तम साहित्याचे मुख्य निकष मानले जातात. लोकप्रियता हा निकष फार काळ टिकत नाही. असंच चित्रपटाचंही होतं. एखादा चित्रपट लोक डोक्यावर घेतात, एकदोन वर्षांनतर तो कुणाला आठवत नाही की पुन्हा बघावासा वाटत नाही. चेतन भगत हा उत्तम कारागीर आहे, पण कारागिरी हा एक भाग झाला, एकमेव नव्हे. त्याच्या लेखनात तोचतोचपणा दिसतोय, originality नाही.

मारवा 26/10/2014 - 19:03
काळाची कसोटी सर्वव्यापकता मानवी स्वभावरंग नैतिक मुल्यांबंद्दल भाष्य नवनिर्मीतीच वैशिष्ट्य सुंदर भाषेतुन भिडण वरील सर्व ६ गुण असलेली एखादी कलाकृती च उदाहरण दिल व त्यात वरील घटक कसे समाविष्ट आहेत हे सोदाहरण दाखविल्यास आनंद वाटेल. त्यातही सर्वव्यापकता म्हणजे नक्की काय व नवनिर्मीतीच वैशिष्ट्य म्हणजे नेमक काय या दोन उदाहरणांसंदर्भात विस्ताराने उलगडुन दाखवल्यास आवडेल

In reply to by मारवा

खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहायला फार आवडले असते... पण वेळ फार कमी पडतो... आणि अशा कलाक्रुतींचा आस्वाद व्यक्तीप्रमाणे बदलतो.... त्यामुळे मला हे पुस्तक आवडले त्यामुळे तुम्हाला ते आवडलेच पहिजे असे थोडीच आहे. (जोकर इन द पॅक मुळे , माझ्या मुलाचा इंजिनियरिंगचा प्रवेश प्रश्र्न बर्‍याच प्रमाणात सुटला, हे सत्य.) बादवे.... व्य.नि. करतो...

In reply to by मारवा

आदूबाळ 26/10/2014 - 20:17
To kill a mockingbird - Harper Lee ही या सर्व कसोट्यांवर उतरते. हे एक उदाहरण. अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात घडणारी ही कादंबरी जगभर कुठेही तितकीच relevant आहे. (सर्वव्यापकता) मिपाकर नंदन यांनी फार छान रसग्रहण केलं आहे.

In reply to by मारवा

नवनिर्मिती म्हणजे जुन्याच गोष्टींना नव्या पध्दतीने सादर करण, जीवनाचा वेगळा अर्थ दाखवणं. उदाहरणार्थ शेक्सपिअरची नाटके. त्याच्या नाटकांमध्ये जुन्याच कथांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. सर्वव्यापकता म्हणजे universality. स्थळ आणि काळ ह्यांच्या पलीकडे जाणारं साहित्य. अशा अगदी महाभारत, सोफोक्लीसची नाटकं इथपासून अनेक कलाकृती आहेत. वर Dickensचा उल्लेख आलाच आहे तर David Copperfield चं उदाहरण बघू या. खाली महाभारतावर तुम्हीच उत्तम लिहिलंय :) विस्तारभयास्तव थोडक्यात मांडते. त्यातल्या Davidची कथा व्हिक्टोरिअन काळातली. पण ती त्या काळाचा पट दाखवत असली तरी आजच्या काळातही तेवढीच ताजी आहे. हा David कुठल्याही समाजातल्या अशा धडपडणाऱ्या, टक्केटोणपे खाणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यातली इतर पात्रही तशीच universal आहेत, मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवणारी आहेत. कादंबरी समाजातले दोष दाखवताना नैतिक मूल्यांबद्दल भाष्यही करते. अशी कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरते. ही वैशिष्ट्ये चेतन भगतच्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात का? हा खरा प्रश्न आहे :)

फाइव्ह पॉइंट समवन, जास्त आवडले. "थ्री इडियटस" आणि "फाइव्ह पॉइंट" जवळ-जवळ सारखेच असून देखील आधी बोंबाबोंब करुन मग, "चेतन भगत" मागे का हटला? हे पण कोडेच आहे. पण.... थ्री मिस्टेक आणि वन नाईट अजिबात आवडले नाही.... विशेषतः "गोध्रा हत्याकांडा" मागची पार्श्वभूमी विचारात न घेता, त्या घटनेचा सवंगपणे वापर केलेला आहे असे वाटते. "वन नाईट" चा कथाबिंदू मस्त होता आणि तो अजून फुलवता पण आला असता.पण एक लेखक म्हणून "चेतन भगत" इथे कमी पडला, असे माझे मत आहे. "चेतन भगत" आणि "जॉन ग्रिशॅम" ह्यांची नकळत तुलना होते आणि "जॉन ग्रिशॅम" जसा उत्तरोत्तर अधिकाधिक खुलत जात आहे, तसा "चेतन भगत" नाही असे मला वाटते. असो, पसंद अपनी-अपनी.....

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात चित्रपटांच्या होणार्या सिल्वर्/गोल्डन ज्युबिल्या ( चुकुन जिलेब्या लिहिणार होतो :) ) जश्या कालबाह्य झाल्या आहेत तोच प्रकार साहीत्याच्या बाबतीतही झालेला दिसतो.रोज रोज थोडा थोडा भाग वाचुन व डोक्यात एक किडा सोडणार्या कादंबर्या वाचायचा वेळ आजकाल खरेच आपल्याकडे आहे का? चेतन भगत सोबतच दुर्जोय दत्ता/ रविंदर सिंग वगैरेंच्या कादंबर्यावरचे अभिप्राय वाचले तर एक गोष्ट सर्रास आढळते कि बर्याच वाचकांनी ते एअरपोर्ट लाऊंज मध्ये वा अश्याच अन्य प्रवासात तीन-चार तासात वाचुन संपवलेले असते.त्यांचा तेवढा वेळ सत्कारणी लागला का नाही ह्यावरुन त्या त्या कादंबरीचे साहित्यिक मूल्य प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने ठरवतो. ( ती तारांकन देण्याची प्ध्दत वगैरे.)

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 26/10/2014 - 21:06
अगदी अगदी. अशा आयआयटीयन लेखकांचे पेव फुटलं आहे. या लेखकांची पुस्तकं Amazon आणि Flipkart वर शंभरच्या आत बाहेर मिळतात. एकदा वाचा आणि विसरून जा.

In reply to by सतिश गावडे

चिगो 30/10/2014 - 12:36
शंभरच्या आतबाहेर? अहो, फ्लिपकार्टवर १५० रुपयांत अशी १० इ-बुक्स घेतली मी.. त्यात अगदी २ रुपयांची पण होती.. ;-) पण त्याचवेळी दोस्तोवस्कीचं कलेक्शन आणि "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" पण स्वस्तातच मिळालं ह्याचाही आनंद होता.. :-)

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 28/10/2014 - 18:09
तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात >> योगेश, आहेत की बरेच जण !! लिस्ट देवु का ? ( लई दिवसांनी दर्शन _/\_ )

बोका-ए-आझम 26/10/2014 - 20:21
मारवा यांच्या कसोट्यांवर उतरणारी माझ्या मते एकच कलाकृती आहे - महाभारत. इतकी जबरदस्त कथा, इतका व्यापक अवकाश, इतकी कालातीतता, इतकं सर्वसमावेशकत्व आणि वाचकांच्या मनावर इतक्या पिढ्या गारुड हे फक्त महाभारताने केलेलं आहे. अशी एकही भावना नाही जी महाभारतात सापडत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठाम भूमिका आहे, एक आलेख आहे. महाभारताच्या जवळपास येईल असं जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असं वाटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 21:31
महाभारत प्रचंड सहमत अप्रतिम कलाकृती अद्वितीय व्यापकता मृत्यु च च उदाहरण घ्या कीती निरनिराळ्या रुपांत दाखवलेला आहे. कुंती ला आलेला जंगलातल्या वणव्यातला भिष्मा ला आलेला बाणांच्या शय्येवरील द्रौपदी च्या मुलांना झोपेत गाठणारा क्रुष्णा ने स्वतः सामोरा गेलेला तर काव्यात्मतेचा कळस च गाठतो. दुर्गा भागवत व्यासपर्व मध्ये भैरप्पा पर्व मध्ये इरावती कर्वेंनी युगान्त मध्ये उलगडुन दाखविल्यावर काय राहीले असेल महाभारतात बघण्यासारखे वाटत होते तर महाश्वेतादेवीं नी अजुन एक धक्का दिला लाक्षाग्रुहात जाळुन मारलेल्या आदिवासी स्त्री व तिच्या पाच मुलांच्या म्रुत्यु मागील आणखी एक क्रुर सत्य उलगडुन दाखवले

In reply to by मारवा

सतिश गावडे 26/10/2014 - 21:43
धागा "चेतन भगत आणि त्याची पुस्तकं" या विषायावर आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करावी. धाग्याचे महाभारत करु नये. तुम्ही चेतन भगत बाजूला ठेवून जर महाभारताची चर्चा केलीत तर आम्ही आमचा "अँटी चेतन भगत" हुच्चब्रूपणा कसा दाखवणार?

मारवा 26/10/2014 - 22:35
माझ्या काही आवडत्या कादंबरी व त्यातील एक एक उतारा शाम्पल म्हणुन देण्याचा मोह आवरत नाहीये १- one hundred years of solitude - gabriel garcia marquez मानवी प्रेमावर अनेक अप्रतिम उतारे यात आहेत त्यातील मला भावलेला हा एक अर्थात मुळ पुस्तक वाचण्याला उतारा हा पर्याय नाही च तरीही एक सहज सदर उतारा या ठिकाणी ( http://www.misalpav.com/node/25565#comment-626458 ) योग्य धाग्यावर हलवला आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 07:05
मला ही उतारा टाकल्यानंतर बोका-ए-आझम च्या धाग्यावर अतिक्रमण केल्यासारखे वाटत होते. ती गिल्ट दुर केल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार, हा धागा ही बघुन ठेवलाय आता अस काही असेल तर इथेच टाकतो व मग जिथे द्यावीशी वाटेल तिथे अशी लिंक देतो. म्हणजे मग मुळ धागा ही सडपातळ राहतो ( तीन स्मायल्या वाचाव्यात मला इनसर्ट करता येत नाही )

वेल्लाभट 27/10/2014 - 10:24
मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 27/10/2014 - 10:28
सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सतिश गावडे 28/10/2014 - 09:25
चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील? माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं. वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.

In reply to by सतिश गावडे

थॉर माणूस 28/10/2014 - 10:05
एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की... माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.

In reply to by यसवायजी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:16
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?

थॉर माणूस 28/10/2014 - 10:11
>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही. हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय. शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:08
यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

थॉर माणूस 28/10/2014 - 17:48
तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने? एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं. असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 23:10
कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.

चेतन भगत... अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक.. एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..) वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो.. नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा? (जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.) नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं... हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच... भाषा... सुमार... साहित्यमुल्य... रियली??? कथा.. फिल्मी... शेवट.. अतिफिल्मी... म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता... किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली... थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस 28/10/2014 - 14:03
चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:57
पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!

In reply to by बोका-ए-आझम

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय... फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...

In reply to by पिलीयन रायडर

नंदन 29/10/2014 - 04:47
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..
सुभाष घईकाका आठवले :)

बोका-ए-आझम 28/10/2014 - 15:07
त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर.. लेखकाचा प्रभावच... एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!

मोहनराव 28/10/2014 - 17:54
मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

In reply to by मोहनराव

चिनार 04/11/2014 - 17:39
तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!

मोदक 28/10/2014 - 20:03
पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत. अवांतर - मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला. बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा* *तळटीपा १) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते. २) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.

चिगो 30/10/2014 - 13:04
चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल.. मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

In reply to by चिगो

चिनार 04/11/2014 - 17:35
मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना.. पूर्ण सहमत !!!

श्रीगुरुजी 06/11/2014 - 14:44
चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.

कवितानागेश 25/10/2014 - 22:16
मला एकदा वाचायला नक्की आवडली त्याची पुस्तके. पण परत मुद्दम वाचेन असे नाही. पण हे इतरही पुष्कळ पुस्तकान्चे होते. त्यात चेतन भगतला दोष द्यायला नकोय.

मारवा 25/10/2014 - 22:17
चेतन भगत ची पुस्तक छान असतात. त्याची भाषा प्रवाही असते विषय समकालीन व सेन्सीबीलीटीज शहरी असतात. मजा येते सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे त्याचा. आटोपशीर लिहीतो मस्त पाल्हाळ लावत नाही. पण पण मित्रा चेतन भगत हा दिर्घ वाचन प्रवासातलं सुरुवातीच्या स्टेशन्स पैकी एक आहे. तिथेच उतरलास तरी हरकत नाही आवडल तेच स्टेशन तिथली वेटींग रुम तिथला चहा एकंदरीत वातावरण आवडल पुढच्या प्रवासाला जायचच नाही म्हणालास तर तरी काय नाही पण मग मोठे मोठे स्टेशन्स आहेत रे पुढे तुलना नाही करतोय फक्त मजा मग राहुन जाइल इतकच म्हणतोय. प्रवास कसा सतत चालु रहावा नाही का त्याच्यात मजा है जॉय लाइज इन जर्नी नॉट इन डेस्टीनेशन चलते रहो बोका तुम्हे तुम्हारी माउ जरुर मिलेगी

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:04
हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची पुस्तकं कुतूहल म्हणूनच वाचली. इन फॅक्ट मी वाचलेला पहिला इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स होता. पण मला चेतन भगत पण आवडला आणि तो ज्यांना आवडत नाही त्यांनी दिलेली कारणं अनाकलनीय आणि तर्कदुष्ट वाटली.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 07:06
१- तु बाबा आझम के जमाने का बोका है म्हणजे तु पहीला बोका आहेस. (आद्य पुरुष अ‍ॅडम/बाबा आझम सारखा आद्य बोका ) २- तु म्हणतोस तु वाचलेला पहीला लेखक चार्ल्स डीकन्स होता" व्हॉट ग्रेटर गिफ्ट दॅन द लव्ह ऑफ कॅट" म्हणणारा डिक्न्स च तु निवडलेला पहीला इंग्रजी लेखक ज्याने आपल्या प्रिय माउ च्या निधनानंतर तिचा टॅक्सीडर्मीस्ट कडुन लेटर ओपनर बनवुन घेतला होता. http://www.slate.com/blogs/the_vault/2012/12/18/charles_dickens_cat_the_author_kept_the_pet_alive_through_taxidermy.html ३- मी हे सर्व निव्वळ योगायोग समजुन ही विसरुन गेलो असतो मात्र तुझ्या लेखावर पहीला प्रतिसाद यावा तो ही एका माउ चा च धिस इज टु मच हं

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 10:23
आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला मांजरं आवडत असत एवढं माहीत होतं पण ही taxidermy बद्दल माहिती नव्याने कळली. त्याबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे 25/10/2014 - 23:13
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 28/10/2014 - 18:05
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. >> +१ एकच वाचलं, त्यानंतर हात जोडले !! ज्यांना तो आवडतो वगैरै, त्यांनी महेन्द्र राव ही वाचावेत हि विनंती :)

In reply to by सतिश गावडे

मृत्युन्जय 06/11/2014 - 17:22
सेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. चेतन भगत?? छ्या.. आम्ही असले काही वाचत नाही. असा म्हणणारा एक उच्चभ्रू इंग्रजी वाचक वर्गही आहेच की. ;)

टवाळ कार्टा 25/10/2014 - 23:49
five point someone भन्नाट आहे...विंजिनेर लोकांच्या डोस्क्यातून मनात लगेच उतरते...विंजिनेर नसलेल्या लोकांना ते नाही तितके जवळचे वाटणार....

भृशुंडी 26/10/2014 - 00:13
भगतावरचे दोन मुख्य आक्षेप : १. पुस्तकं - मला तो डॅन ब्राउनसारखा लेखक वाटतो. त्याच्या कथेतील विषय खरंच उत्तम असतात. चित्रपटाची पटकथा म्हणून हे नक्कीच १००% हिट आहेत. पण लेखक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर मला भगत वाचनीय वाटला नाही. शैली: माझ्या दृष्टीने तरी शून्य मार्क. वाचनीयता : खूप गोष्टींची पुनरावृत्ती होते. ३ मित्र, त्यांची जवळपास तशीच व्यक्तिचित्रं, तोंडी लावायला थोडा रोमान्स वगैरे. (पहिली ३ पुस्तकं) नंतर पुन्हा मुलगा-मुलगी ह्या टायपात तशीच पुनरावृत्ती. २ भगतगिरी- ह्यात त्याचा लेखक म्हणून काहीही दोष नाही. पण एकूणच कारण नसताना ज्यात त्यात तोंड घालून, किंवा उपदेशपर सुभाषितं बरळून वात आणलेला आहे.

आदूबाळ 26/10/2014 - 02:10
साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ द्या, पण निव्वळ कथावस्तु आणि शैली या दोन्हीसाठी भगत डोक्यात जातो. तो ओढूनताणून गोष्ट "उबवतो". (याबद्दल मिपावरच एक प्रतिसाद दिला होता. सापडला तर डकवतो.) उदा. टू स्टेट्स मध्ये नायिकेच्या तमिळ आईबापांना पटवण्यासाठी कंपनीच्या कार्यक्रमात गायची संधी देतो. नायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी आपोआप, योगायोगाने दूर होतात. हे म्हणजे आधी भिंतीवर बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं, आणि "कसा नेम मारला" म्हणून 'जितं मया' म्हणून नाचायचं - याला अर्थच नाही. कथेतला तिढा सोडवण्यासाठी "देवाने केलेला फोन" असला निर्बुद्ध plot device वापरणे हेही त्यातलंच. तरीही - फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.

In reply to by आदूबाळ

कवितानागेश 26/10/2014 - 10:16
फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.- सहमत मला सिनेमापेक्षा पुस्तक आवडले. वास्तवाच्य जवळ जाणारे वाटले. सिनेमा स्वप्नाळू आहे.

अजया 26/10/2014 - 10:29
चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही वाचली आहेत.तो एक टाईमपास लेखकु आहे हे निर्विवाद सत्य आहेच.पण तो ज्या अाॅड्यंससाठी लिहितो,ते त्याची पुस्तक वाचतात,मनोरंजन करुन घेतात.तो पुस्तकाची राॅयल्टी आणि सिनेमाचे हक्क विकुन पैसे कमावतो.थोडक्यात त्याचे जिलब्यांचे दुकान आहे.आवडत असतील तर खा नाहीतर वाङमयिन मूल्यवाल्या जिलब्या इंग्रजीतही कमी नाहीतच! फाइव पाॅइंट,२स्टेट्सने मात्र मनोरंजन केलेलं.त्यातले काही पंचेस मस्त होते.रिवाॅल्युशन २०२०बकवास!नवी जिलबी वाचुन मग सांगु कशी आहे ती!

वयाच्या एका टप्प्यावर चेतन भगत आवडला होता . आता नाही आवडत . बाय द वे चेतन भगत ला विंग्रजी साहित्याचा व . पु. काळे म्हाणावे का ? बरीच साधर्म्य आढळतात . अगदी गोड मिट्ट शैलीपासून ते फेबु वर दोघांची पण सुभाषित फिरू लागली आहेत तिथपर्यंत .

मित्रहो 26/10/2014 - 11:34
मी एकदा चेनैला गेलो असताना तिथल्या एका मॉलमधे हे पुस्तक विकत घेतले. भन्नाट आवडले. दुपारी दोन अडीचला घेतलेले पुस्तक संध्याकाळी साडेसहाला फ्लाइट पकडेपर्यंत संपले होते. घरी आल्यावर बायकोला सांगितले मग तिनेही ते संपविले. त्यातला रायन ओबेरॉय जास्तच आवडला आणि आजही तो रँच्योपेक्षा अधिक वास्तवातला आणि जवळचा वाटतो. मग थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स वाचले आणि हळूहळू भगतामधला इंटरेस्ट संपला. त्याची पुढची पुस्तके मी वाचली नाही. त्याचा दोनही पुस्तकातला सेंस ऑफ हु्युमर जबरदस्त आहे. "तो एचआरचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होते की त्याने आयुष्यात कुठलाही निर्णय घेतलेला नाही." त्याच्या पुस्तकात एक प्रेडीक्ट्याबेलेटी वााटायला लागली. आता काय घडनार याची उत्सुकात संपत गेली. तोचतोचपण जाणवायला लागला. थ्री मिस्टेक्सचा शेवट तर सिनेमाला लाजवेल असा होता. FPS मधे काही तरी वेगळे होते. कुठेतरी शिक्षण पद्धतीविषयी चीड होती, त्यावर हलकीफुलकी का असेना रास्त अशी टिका होती. रायन ओबेरेयला पडनारे प्रश्न आम्हालाही पडले होते. त्यामुळे तो जवळचा वाटत होता. नंतरच्या पुस्तकात असे काहीच नव्हते. दू स्टेटसमधे तामीळ विरद्ध पंजाबी हा संघर्ष अजूनही चांगला फुलवता आला असता. कदाचित ते त्याचे पहीले पुस्तक असते तर त्याने वेगळे लिहीले असते.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/10/2014 - 13:13
विंजिनेर आहेस ना...
कधी कुणी असा प्रश्न विचारेल असे वाटले नव्हते. :( असो. नियमाला अपवाद करुन पुस्तक वाचल्या गेल्या जाईल. कुणाकडून वाचण्यापुरते मिळाल्यास उत्तम. :)

In reply to by सतिश गावडे

नको वाचूस. तू स्मरणरंजनात्मक लिहितानाही चांगलं लिहितोस म्हणून मुद्दाम सांगावंसं वाटलं, चेतन भगत वाचू नकोस. अगदीच इंग्लिश सुधारण्याची इच्छा असेल (ज्याची गरज असेल असं वाटत नाही पण तरीही) तर एकवेळ बिन्डोक, हॉलिवूडी मारधाड सिनेमे बघितलेस तरी चालेल, पण चेतन भगत नको.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 29/10/2014 - 08:22
चे. भ. माहिती नाही. मात्र मी पुर्वी खुप चारोळ्या पाडत असे. पण मग माझा चं. गो. होईल या भीतीने मी चारोळ्या पाडणे बंद केले. पुण्यातील एक भटजी चंगो स्टाईलने मात्र गमतीदार चारोळ्या पाडतात असे ऐकून आहे. त्यांचा "मी माझा... तर माझा कुणाचा" नावाचा चारोळीसंग्रह वाचनात आला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो, तू जरुर वाच आणि स्वत: मत बनव. पहिल्या ५० पानांत नाही आवडले तर सोडून दे. हाय काय आणि नाय काय.

चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं .. बाकी तोच तोच पणा वाटला.. वर लिहिलं आहे तसा व पु काळे टाईप लेखन वाटलं.. गोष्ट छोटी पण मोठा उपदेश दिल्याचा भाव वाटतो लिखाणात...

काळाच्या कसोटीवर उतरणं, सर्वव्यापकता, मानवी स्वभावाचे विविध रंग, नैतिक मूल्यांबद्दल भाष्य, नवनिर्मितीचं वैशिष्ट्य आणि सुंदर भाषेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत भिडणं असे उत्तम साहित्याचे मुख्य निकष मानले जातात. लोकप्रियता हा निकष फार काळ टिकत नाही. असंच चित्रपटाचंही होतं. एखादा चित्रपट लोक डोक्यावर घेतात, एकदोन वर्षांनतर तो कुणाला आठवत नाही की पुन्हा बघावासा वाटत नाही. चेतन भगत हा उत्तम कारागीर आहे, पण कारागिरी हा एक भाग झाला, एकमेव नव्हे. त्याच्या लेखनात तोचतोचपणा दिसतोय, originality नाही.

मारवा 26/10/2014 - 19:03
काळाची कसोटी सर्वव्यापकता मानवी स्वभावरंग नैतिक मुल्यांबंद्दल भाष्य नवनिर्मीतीच वैशिष्ट्य सुंदर भाषेतुन भिडण वरील सर्व ६ गुण असलेली एखादी कलाकृती च उदाहरण दिल व त्यात वरील घटक कसे समाविष्ट आहेत हे सोदाहरण दाखविल्यास आनंद वाटेल. त्यातही सर्वव्यापकता म्हणजे नक्की काय व नवनिर्मीतीच वैशिष्ट्य म्हणजे नेमक काय या दोन उदाहरणांसंदर्भात विस्ताराने उलगडुन दाखवल्यास आवडेल

In reply to by मारवा

खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहायला फार आवडले असते... पण वेळ फार कमी पडतो... आणि अशा कलाक्रुतींचा आस्वाद व्यक्तीप्रमाणे बदलतो.... त्यामुळे मला हे पुस्तक आवडले त्यामुळे तुम्हाला ते आवडलेच पहिजे असे थोडीच आहे. (जोकर इन द पॅक मुळे , माझ्या मुलाचा इंजिनियरिंगचा प्रवेश प्रश्र्न बर्‍याच प्रमाणात सुटला, हे सत्य.) बादवे.... व्य.नि. करतो...

In reply to by मारवा

आदूबाळ 26/10/2014 - 20:17
To kill a mockingbird - Harper Lee ही या सर्व कसोट्यांवर उतरते. हे एक उदाहरण. अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात घडणारी ही कादंबरी जगभर कुठेही तितकीच relevant आहे. (सर्वव्यापकता) मिपाकर नंदन यांनी फार छान रसग्रहण केलं आहे.

In reply to by मारवा

नवनिर्मिती म्हणजे जुन्याच गोष्टींना नव्या पध्दतीने सादर करण, जीवनाचा वेगळा अर्थ दाखवणं. उदाहरणार्थ शेक्सपिअरची नाटके. त्याच्या नाटकांमध्ये जुन्याच कथांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. सर्वव्यापकता म्हणजे universality. स्थळ आणि काळ ह्यांच्या पलीकडे जाणारं साहित्य. अशा अगदी महाभारत, सोफोक्लीसची नाटकं इथपासून अनेक कलाकृती आहेत. वर Dickensचा उल्लेख आलाच आहे तर David Copperfield चं उदाहरण बघू या. खाली महाभारतावर तुम्हीच उत्तम लिहिलंय :) विस्तारभयास्तव थोडक्यात मांडते. त्यातल्या Davidची कथा व्हिक्टोरिअन काळातली. पण ती त्या काळाचा पट दाखवत असली तरी आजच्या काळातही तेवढीच ताजी आहे. हा David कुठल्याही समाजातल्या अशा धडपडणाऱ्या, टक्केटोणपे खाणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यातली इतर पात्रही तशीच universal आहेत, मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवणारी आहेत. कादंबरी समाजातले दोष दाखवताना नैतिक मूल्यांबद्दल भाष्यही करते. अशी कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरते. ही वैशिष्ट्ये चेतन भगतच्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात का? हा खरा प्रश्न आहे :)

फाइव्ह पॉइंट समवन, जास्त आवडले. "थ्री इडियटस" आणि "फाइव्ह पॉइंट" जवळ-जवळ सारखेच असून देखील आधी बोंबाबोंब करुन मग, "चेतन भगत" मागे का हटला? हे पण कोडेच आहे. पण.... थ्री मिस्टेक आणि वन नाईट अजिबात आवडले नाही.... विशेषतः "गोध्रा हत्याकांडा" मागची पार्श्वभूमी विचारात न घेता, त्या घटनेचा सवंगपणे वापर केलेला आहे असे वाटते. "वन नाईट" चा कथाबिंदू मस्त होता आणि तो अजून फुलवता पण आला असता.पण एक लेखक म्हणून "चेतन भगत" इथे कमी पडला, असे माझे मत आहे. "चेतन भगत" आणि "जॉन ग्रिशॅम" ह्यांची नकळत तुलना होते आणि "जॉन ग्रिशॅम" जसा उत्तरोत्तर अधिकाधिक खुलत जात आहे, तसा "चेतन भगत" नाही असे मला वाटते. असो, पसंद अपनी-अपनी.....

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात चित्रपटांच्या होणार्या सिल्वर्/गोल्डन ज्युबिल्या ( चुकुन जिलेब्या लिहिणार होतो :) ) जश्या कालबाह्य झाल्या आहेत तोच प्रकार साहीत्याच्या बाबतीतही झालेला दिसतो.रोज रोज थोडा थोडा भाग वाचुन व डोक्यात एक किडा सोडणार्या कादंबर्या वाचायचा वेळ आजकाल खरेच आपल्याकडे आहे का? चेतन भगत सोबतच दुर्जोय दत्ता/ रविंदर सिंग वगैरेंच्या कादंबर्यावरचे अभिप्राय वाचले तर एक गोष्ट सर्रास आढळते कि बर्याच वाचकांनी ते एअरपोर्ट लाऊंज मध्ये वा अश्याच अन्य प्रवासात तीन-चार तासात वाचुन संपवलेले असते.त्यांचा तेवढा वेळ सत्कारणी लागला का नाही ह्यावरुन त्या त्या कादंबरीचे साहित्यिक मूल्य प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने ठरवतो. ( ती तारांकन देण्याची प्ध्दत वगैरे.)

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 26/10/2014 - 21:06
अगदी अगदी. अशा आयआयटीयन लेखकांचे पेव फुटलं आहे. या लेखकांची पुस्तकं Amazon आणि Flipkart वर शंभरच्या आत बाहेर मिळतात. एकदा वाचा आणि विसरून जा.

In reply to by सतिश गावडे

चिगो 30/10/2014 - 12:36
शंभरच्या आतबाहेर? अहो, फ्लिपकार्टवर १५० रुपयांत अशी १० इ-बुक्स घेतली मी.. त्यात अगदी २ रुपयांची पण होती.. ;-) पण त्याचवेळी दोस्तोवस्कीचं कलेक्शन आणि "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" पण स्वस्तातच मिळालं ह्याचाही आनंद होता.. :-)

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 28/10/2014 - 18:09
तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात >> योगेश, आहेत की बरेच जण !! लिस्ट देवु का ? ( लई दिवसांनी दर्शन _/\_ )

बोका-ए-आझम 26/10/2014 - 20:21
मारवा यांच्या कसोट्यांवर उतरणारी माझ्या मते एकच कलाकृती आहे - महाभारत. इतकी जबरदस्त कथा, इतका व्यापक अवकाश, इतकी कालातीतता, इतकं सर्वसमावेशकत्व आणि वाचकांच्या मनावर इतक्या पिढ्या गारुड हे फक्त महाभारताने केलेलं आहे. अशी एकही भावना नाही जी महाभारतात सापडत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठाम भूमिका आहे, एक आलेख आहे. महाभारताच्या जवळपास येईल असं जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असं वाटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 21:31
महाभारत प्रचंड सहमत अप्रतिम कलाकृती अद्वितीय व्यापकता मृत्यु च च उदाहरण घ्या कीती निरनिराळ्या रुपांत दाखवलेला आहे. कुंती ला आलेला जंगलातल्या वणव्यातला भिष्मा ला आलेला बाणांच्या शय्येवरील द्रौपदी च्या मुलांना झोपेत गाठणारा क्रुष्णा ने स्वतः सामोरा गेलेला तर काव्यात्मतेचा कळस च गाठतो. दुर्गा भागवत व्यासपर्व मध्ये भैरप्पा पर्व मध्ये इरावती कर्वेंनी युगान्त मध्ये उलगडुन दाखविल्यावर काय राहीले असेल महाभारतात बघण्यासारखे वाटत होते तर महाश्वेतादेवीं नी अजुन एक धक्का दिला लाक्षाग्रुहात जाळुन मारलेल्या आदिवासी स्त्री व तिच्या पाच मुलांच्या म्रुत्यु मागील आणखी एक क्रुर सत्य उलगडुन दाखवले

In reply to by मारवा

सतिश गावडे 26/10/2014 - 21:43
धागा "चेतन भगत आणि त्याची पुस्तकं" या विषायावर आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करावी. धाग्याचे महाभारत करु नये. तुम्ही चेतन भगत बाजूला ठेवून जर महाभारताची चर्चा केलीत तर आम्ही आमचा "अँटी चेतन भगत" हुच्चब्रूपणा कसा दाखवणार?

मारवा 26/10/2014 - 22:35
माझ्या काही आवडत्या कादंबरी व त्यातील एक एक उतारा शाम्पल म्हणुन देण्याचा मोह आवरत नाहीये १- one hundred years of solitude - gabriel garcia marquez मानवी प्रेमावर अनेक अप्रतिम उतारे यात आहेत त्यातील मला भावलेला हा एक अर्थात मुळ पुस्तक वाचण्याला उतारा हा पर्याय नाही च तरीही एक सहज सदर उतारा या ठिकाणी ( http://www.misalpav.com/node/25565#comment-626458 ) योग्य धाग्यावर हलवला आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 07:05
मला ही उतारा टाकल्यानंतर बोका-ए-आझम च्या धाग्यावर अतिक्रमण केल्यासारखे वाटत होते. ती गिल्ट दुर केल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार, हा धागा ही बघुन ठेवलाय आता अस काही असेल तर इथेच टाकतो व मग जिथे द्यावीशी वाटेल तिथे अशी लिंक देतो. म्हणजे मग मुळ धागा ही सडपातळ राहतो ( तीन स्मायल्या वाचाव्यात मला इनसर्ट करता येत नाही )

वेल्लाभट 27/10/2014 - 10:24
मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 27/10/2014 - 10:28
सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सतिश गावडे 28/10/2014 - 09:25
चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील? माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं. वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.

In reply to by सतिश गावडे

थॉर माणूस 28/10/2014 - 10:05
एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की... माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.

In reply to by यसवायजी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:16
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?

थॉर माणूस 28/10/2014 - 10:11
>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही. हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय. शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:08
यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

थॉर माणूस 28/10/2014 - 17:48
तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने? एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं. असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 23:10
कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.

चेतन भगत... अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक.. एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..) वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो.. नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा? (जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.) नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं... हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच... भाषा... सुमार... साहित्यमुल्य... रियली??? कथा.. फिल्मी... शेवट.. अतिफिल्मी... म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता... किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली... थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस 28/10/2014 - 14:03
चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:57
पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!

In reply to by बोका-ए-आझम

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय... फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...

In reply to by पिलीयन रायडर

नंदन 29/10/2014 - 04:47
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..
सुभाष घईकाका आठवले :)

बोका-ए-आझम 28/10/2014 - 15:07
त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर.. लेखकाचा प्रभावच... एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!

मोहनराव 28/10/2014 - 17:54
मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

In reply to by मोहनराव

चिनार 04/11/2014 - 17:39
तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!

मोदक 28/10/2014 - 20:03
पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत. अवांतर - मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला. बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा* *तळटीपा १) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते. २) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.

चिगो 30/10/2014 - 13:04
चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल.. मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

In reply to by चिगो

चिनार 04/11/2014 - 17:35
मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना.. पूर्ण सहमत !!!

श्रीगुरुजी 06/11/2014 - 14:44
चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं.

पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

खोंड ·

जेपी 25/10/2014 - 19:32
लै लहान टाकला भाग. किमान तंबाकु तरी मळु द्याची की *wink* पुभाप्र.

जेपी 25/10/2014 - 19:32
लै लहान टाकला भाग. किमान तंबाकु तरी मळु द्याची की *wink* पुभाप्र.
लेखनविषय:
लेखनप्रकार
करकर आवाज करीत आणि कच्च्या रसत्यावरील पांढरा धुरळा उडवीत एस टी थांबली. रसत्याच्या कडला बसलेले दोघं तिघं उठून एस टी च्या मागच्या बाजू जवळ आली. "आली बाबा शेवटली बस " ९.३० झाले म्हणलं आता काय येत नाय वाटतं " एक म्हातारा बाबा खाट करून खटक्याचा आवाज झाला आणि एखाद्या पुराणी हवेलीचा दरवाजा उघडावा तसा आवाज करीत वाहकान दरवाजा ढकलला. २ बाया उतरल्या त्यांच्या पाठोपाठ एक इसम उतरला. हातातली हिरव्या रंगाची लोखंडी ट्रंक सांभाळत तो उतरला. काखेत एक कवी लोक वागवतात तशी पिशवी. गाडीन यु टर्न घेतला. ३-४ जन एस टी मध्ये चढले आणि गाडी परत धुराळा उडवीत करकर आवाज करीत निघाली. तो इसम तसाच रसत्या च्या बाजूला थबकला.

फटाक्याचा आनंद (लघु कथा)

विवेकपटाईत ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

विवेकपटाईत 25/10/2014 - 11:36
तळपदे कोण आहेत, हे मला माहित नाही. मी त्यांचे कुठले साहित्य ही वाचले नाही. माहिती मिळाली तर निश्चित त्यांचे साहित्य वाचेल. मला फक्त एकच श्रेयस तळपदे, फिल्मी कलाकार बाबत मला माहिती आहे, सिनेमा टीवी बर बघितले म्हणून.

असंका 30/10/2014 - 18:08
गोष्ट मनात घर करणारी आहे खरी! पण कुठल्याही मुलाला, अगदी श्रीमंतांची जरी झाली तरी , इतरांनी उडवलेल्या फटाक्यांनी समाधान वाटेल हे पटायला जड जातंय.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

विवेकपटाईत 25/10/2014 - 11:36
तळपदे कोण आहेत, हे मला माहित नाही. मी त्यांचे कुठले साहित्य ही वाचले नाही. माहिती मिळाली तर निश्चित त्यांचे साहित्य वाचेल. मला फक्त एकच श्रेयस तळपदे, फिल्मी कलाकार बाबत मला माहिती आहे, सिनेमा टीवी बर बघितले म्हणून.

असंका 30/10/2014 - 18:08
गोष्ट मनात घर करणारी आहे खरी! पण कुठल्याही मुलाला, अगदी श्रीमंतांची जरी झाली तरी , इतरांनी उडवलेल्या फटाक्यांनी समाधान वाटेल हे पटायला जड जातंय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी, महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडीत राहत होता. एका लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात ही राकेट, अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी एक छोटे से पिस्तुल दिवाळी निमित्त त्याला आणून दिले होते. दिवस भर टिकली सारख्या गोळ्या उडवून तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी आणू शकत नाही, आपण गरीब आहोत, ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला.

कारुण्य टंकन

निराकार गाढव ·

In reply to by एस

कवितानागेश 25/10/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया 25/10/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस 25/10/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा 25/10/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे 30/10/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 01/11/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा 01/11/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा 29/10/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ 03/11/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.

In reply to by एस

कवितानागेश 25/10/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया 25/10/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस 25/10/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा 25/10/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे 30/10/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 01/11/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा 01/11/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा 29/10/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ 03/11/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.
व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु