मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संभाषण

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by मदनबाण

मदनबाण 23/09/2020 - 16:52
धनंजय माने इथेच राहतात का ? आज या अमर संवादाला आणि चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्या मध्ये हा संवाद आहे, त्या चित्रपटाला ३२ वर्ष पूर्ण झाली ! २३ सप्टेंबर १९८८ साली ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. ‘अशी ही बनवाबनवी’चे ‘हे’ दहा संवाद आजही खदखदून हसवतात

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'

योगी९०० 29/10/2014 - 17:16
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. त्यांना Filler असे म्हणतात. बर्‍याच वेळेला फिलर शब्द वा वाक्य बोलताना आपण विचार करत असतो की पुढे काय बोलावे ते.

बॅटमॅन 29/10/2014 - 17:45
यालाच पादपूरके म्हणतात. संस्कृतातले पादपूरक 'तु, हि, च, स्म, ह, वै' हे होत. त्यातही चवैतुहि जास्त वापरतात. संस्कृत शिक्षणाचा प्रभाव असलेले जुन्या काळातले लोक पादपूरकांनाच चवैतुहि असेही म्हणत. या संबंधाने एक श्लोक आठवला. उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः | प्रभाते कूजते कुक्कु चवैतुहि चवैतुहि || यामागील कथा येणेप्रमाणे: कोणे एके काळी एका राजाश्रित कवीने एक श्लोक रचला, 'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद' च्या थाटात. गोविंदचे झाले राजेंद्र. तो त्याला सांगतोय, हे राजेंद्रा, ऊठ. बरं, उठून करायचं काय? 'मुखं प्रक्षालयस्व', तोंड धू. पण 'मुखं प्रक्षालयस्व' मध्ये ७ अक्षरे आहेत अन वृत्तात बसायला टोटल ८ म्हणजे अजून एक अक्षर पाहिजे. कवी चांगला जिलबीपाडू होता, त्याने एक 'ट' जोडला उगीच. पुढे मग 'प्रभाते कूजते कुक्कु', सकाळी कोकिळा कूजन करते. काय कूजन करते? तर 'चवैतुहि चवैतुहि'. उगा जागा भरायची म्हणून पादपूरणासाठी (पाद = कवितेतला श्लोकाचा पाव भाग, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे.) कायपण! अकुंच्या धाग्याच्या निमित्ताने हा श्लोकही आठवला, धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

मारवा 29/10/2014 - 18:48
बॅटु हे आपली असामान्य प्रतिभा केवळ केवळ प्रतिसादात व्यर्थ घालविता त्यासाठी त्यांचा तीव्र निषेध त्रिवार निषेध ! त्यांनी तत्काळ एक दमदार लेख संस्कृत भाषे वर लिहावा ही अत्यंत आग्रहाची मागणी तारस्वरात करत आहे. स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!! बंधु आपले संस्कृत चे ज्ञानकण कुठे कुठे विखुरलेले आहेत कृपया लिंका पुरवाव्यात. आपली वचने वेचण्यास उत्सुक मारवा

In reply to by मारवा

स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र बाहेरुन शरदचन्द्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!!

In reply to by बॅटमॅन

पुष्कर 27/01/2015 - 15:51
मी ह्या श्लोकाची जी दोन व्हर्जन्स ऐकली आहेत, त्यात 'प्रभाते रटते कुक्कु' आणि 'एष आह्वयते कुक्कु' असे होते. ते असो. कुक्कुटः चा अर्थ कोंबडा असा होतो ना? पिक म्हणजे कोकिळ असा माझा समज आहे.

सुनील 30/10/2014 - 08:44
बॅटमन यांनी दिलेली माहिती रोचक! पूर्वीचे मराठी कवीदेखिल 'अन्' इत्यादी शब्दांचा असाच उपयोग करीत. संस्कृत काय किंवा मराठी कवी काय, दोहोंना आपल्या रचना वृतात बसवण्यासाठी अशा फिलर्सची आवश्यकता वाटत असावी. परंतु, अकु म्हणताहेत ते थोडे वेगळे आहे. ते विविध लोकांच्या बोलण्याच्या लकबींविषयी विचारताहेत. अशा लकबी सहसा दुसर्‍यांकडून उचलल्या जात असतात. आमचा एक जुना साहेब असाच कुठलाश्या आम्रविकावारीत 'डाउन द लाईन' हा शब्दसम्मुच्चय शिकून आला आणि अक्षरशः कुठेही वापरू लागला!

In reply to by सुनील

आउट ऑफ द बॉक्स , इट्स नॉट रॉकेट सायन्स हे शब्दसमुच्चय अधून मधून ऐकू येतात.तुमचे ते आय टी वाले बोलताना डीझाईन्,लॉजिक्,पॅटर्न हे शब्द पर्त्येक वाक्यात घुसवतात असे हे म्हणतात.

In reply to by खटपट्या

तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी बरोबर, करेक्ट, अ‍ॅक्च्युअली, द्याट्सइट्, आय शप्पथ, मी कधीच खोटं बोलत नै, लिगल मत, राग येईल पण बोलतो. असंय तर ते, आयसी, वाट्स रॉंग यार,

समीरसूर 30/10/2014 - 11:14
आमची एक सहकारी नेहमी 'पर्कोलेट' हा शब्द वापरायची. कुठून तरी ओढून ताणून संदर्भ आणायची आणि 'इट वुईल पर्कोलेट टू अ लार्जर ऑडियन्स...' सुरू व्हायची. आजकाल 'इंप्रूव्ह' साठी भारी शब्दपर्याय म्हणून बरेच लोकं 'इंम्प्रोवाईज' वापरतात. :-) माझा एक मित्र हाच शब्द वापरायचा मग मी त्याला 'इम्प्रूव्ह' आणि 'इम्प्रोवाईज' मधला फरक समजावून सांगीतला...

गवि 30/10/2014 - 11:53
हा लेख वाचून यू नो.. आय वॉज लाईक.. आय वॉज लाईक ..वाऊ..आय मीन ..आय मीन इट्स लाईक वॉव.. आय वॉज लाईक..इज धिस अकु? आय मीन धिस इज ऑस्सम मॅन..

आला आला अकुंचा धागा आला , पण अकु गेले गावाला ह्या अकुंचे असेच असते ते कधी परत धाग्यावर हजेरी लावतच नाहीत. आता लेखन विषयी .... आमच्या ऑफिसमधले नग आहेत त्यांना अशा सवई आहेत एकजण म्हणत असतो " यु नो " " यु नो " तर दुसरा म्हणत असतो "बेसिकली आय थिन्क / बेसिकली व्हॉट हाप्पन्ड यु नो "

सिरुसेरि 30/10/2014 - 15:20
तरुण तूर्क म्हातारे अर्क नाटका मध्ये प्राध्यापक बारटक्के हे पात्र ( मधुकर तोरडमल ) असेच बोलते - ह्याच्य ह्याच्यामध्ये हेच नाहि .

In reply to by मदनबाण

मदनबाण 23/09/2020 - 16:52
धनंजय माने इथेच राहतात का ? आज या अमर संवादाला आणि चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्या मध्ये हा संवाद आहे, त्या चित्रपटाला ३२ वर्ष पूर्ण झाली ! २३ सप्टेंबर १९८८ साली ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. ‘अशी ही बनवाबनवी’चे ‘हे’ दहा संवाद आजही खदखदून हसवतात

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'

योगी९०० 29/10/2014 - 17:16
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. त्यांना Filler असे म्हणतात. बर्‍याच वेळेला फिलर शब्द वा वाक्य बोलताना आपण विचार करत असतो की पुढे काय बोलावे ते.

बॅटमॅन 29/10/2014 - 17:45
यालाच पादपूरके म्हणतात. संस्कृतातले पादपूरक 'तु, हि, च, स्म, ह, वै' हे होत. त्यातही चवैतुहि जास्त वापरतात. संस्कृत शिक्षणाचा प्रभाव असलेले जुन्या काळातले लोक पादपूरकांनाच चवैतुहि असेही म्हणत. या संबंधाने एक श्लोक आठवला. उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः | प्रभाते कूजते कुक्कु चवैतुहि चवैतुहि || यामागील कथा येणेप्रमाणे: कोणे एके काळी एका राजाश्रित कवीने एक श्लोक रचला, 'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद' च्या थाटात. गोविंदचे झाले राजेंद्र. तो त्याला सांगतोय, हे राजेंद्रा, ऊठ. बरं, उठून करायचं काय? 'मुखं प्रक्षालयस्व', तोंड धू. पण 'मुखं प्रक्षालयस्व' मध्ये ७ अक्षरे आहेत अन वृत्तात बसायला टोटल ८ म्हणजे अजून एक अक्षर पाहिजे. कवी चांगला जिलबीपाडू होता, त्याने एक 'ट' जोडला उगीच. पुढे मग 'प्रभाते कूजते कुक्कु', सकाळी कोकिळा कूजन करते. काय कूजन करते? तर 'चवैतुहि चवैतुहि'. उगा जागा भरायची म्हणून पादपूरणासाठी (पाद = कवितेतला श्लोकाचा पाव भाग, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे.) कायपण! अकुंच्या धाग्याच्या निमित्ताने हा श्लोकही आठवला, धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

मारवा 29/10/2014 - 18:48
बॅटु हे आपली असामान्य प्रतिभा केवळ केवळ प्रतिसादात व्यर्थ घालविता त्यासाठी त्यांचा तीव्र निषेध त्रिवार निषेध ! त्यांनी तत्काळ एक दमदार लेख संस्कृत भाषे वर लिहावा ही अत्यंत आग्रहाची मागणी तारस्वरात करत आहे. स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!! बंधु आपले संस्कृत चे ज्ञानकण कुठे कुठे विखुरलेले आहेत कृपया लिंका पुरवाव्यात. आपली वचने वेचण्यास उत्सुक मारवा

In reply to by मारवा

स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र बाहेरुन शरदचन्द्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!!

In reply to by बॅटमॅन

पुष्कर 27/01/2015 - 15:51
मी ह्या श्लोकाची जी दोन व्हर्जन्स ऐकली आहेत, त्यात 'प्रभाते रटते कुक्कु' आणि 'एष आह्वयते कुक्कु' असे होते. ते असो. कुक्कुटः चा अर्थ कोंबडा असा होतो ना? पिक म्हणजे कोकिळ असा माझा समज आहे.

सुनील 30/10/2014 - 08:44
बॅटमन यांनी दिलेली माहिती रोचक! पूर्वीचे मराठी कवीदेखिल 'अन्' इत्यादी शब्दांचा असाच उपयोग करीत. संस्कृत काय किंवा मराठी कवी काय, दोहोंना आपल्या रचना वृतात बसवण्यासाठी अशा फिलर्सची आवश्यकता वाटत असावी. परंतु, अकु म्हणताहेत ते थोडे वेगळे आहे. ते विविध लोकांच्या बोलण्याच्या लकबींविषयी विचारताहेत. अशा लकबी सहसा दुसर्‍यांकडून उचलल्या जात असतात. आमचा एक जुना साहेब असाच कुठलाश्या आम्रविकावारीत 'डाउन द लाईन' हा शब्दसम्मुच्चय शिकून आला आणि अक्षरशः कुठेही वापरू लागला!

In reply to by सुनील

आउट ऑफ द बॉक्स , इट्स नॉट रॉकेट सायन्स हे शब्दसमुच्चय अधून मधून ऐकू येतात.तुमचे ते आय टी वाले बोलताना डीझाईन्,लॉजिक्,पॅटर्न हे शब्द पर्त्येक वाक्यात घुसवतात असे हे म्हणतात.

In reply to by खटपट्या

तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी बरोबर, करेक्ट, अ‍ॅक्च्युअली, द्याट्सइट्, आय शप्पथ, मी कधीच खोटं बोलत नै, लिगल मत, राग येईल पण बोलतो. असंय तर ते, आयसी, वाट्स रॉंग यार,

समीरसूर 30/10/2014 - 11:14
आमची एक सहकारी नेहमी 'पर्कोलेट' हा शब्द वापरायची. कुठून तरी ओढून ताणून संदर्भ आणायची आणि 'इट वुईल पर्कोलेट टू अ लार्जर ऑडियन्स...' सुरू व्हायची. आजकाल 'इंप्रूव्ह' साठी भारी शब्दपर्याय म्हणून बरेच लोकं 'इंम्प्रोवाईज' वापरतात. :-) माझा एक मित्र हाच शब्द वापरायचा मग मी त्याला 'इम्प्रूव्ह' आणि 'इम्प्रोवाईज' मधला फरक समजावून सांगीतला...

गवि 30/10/2014 - 11:53
हा लेख वाचून यू नो.. आय वॉज लाईक.. आय वॉज लाईक ..वाऊ..आय मीन ..आय मीन इट्स लाईक वॉव.. आय वॉज लाईक..इज धिस अकु? आय मीन धिस इज ऑस्सम मॅन..

आला आला अकुंचा धागा आला , पण अकु गेले गावाला ह्या अकुंचे असेच असते ते कधी परत धाग्यावर हजेरी लावतच नाहीत. आता लेखन विषयी .... आमच्या ऑफिसमधले नग आहेत त्यांना अशा सवई आहेत एकजण म्हणत असतो " यु नो " " यु नो " तर दुसरा म्हणत असतो "बेसिकली आय थिन्क / बेसिकली व्हॉट हाप्पन्ड यु नो "

सिरुसेरि 30/10/2014 - 15:20
तरुण तूर्क म्हातारे अर्क नाटका मध्ये प्राध्यापक बारटक्के हे पात्र ( मधुकर तोरडमल ) असेच बोलते - ह्याच्य ह्याच्यामध्ये हेच नाहि .
लेखनविषय:
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित.. एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते.. एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति.. एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता.. एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते १ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल.. एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...

काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...

समीरसूर ·

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 15:09
काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगला लेख आहे आणि कळेल अश्या भाषेत लिहीलाय. हल्ली मिपा वर अगम्य मराठीत लिहीण्याचा एक अपमार्केट ट्रेंड चालू आहे. कलेच्या प्रांतात क्लास आणि मास असावे असे मला वाटते. "मास" कलाकृतीचा आनंद जरूर घ्यावा, पण ते बरेच अलिकडचे स्टेशन आहे प्रवासातले ह्याची जाणिव असू दे. बादवे - हिमेश च्या पहील्या ५-६ सिनेमांची गाणी मला "क्लास" वाटली. मटेरियल गोष्टींबाबत. बर्‍याच वेळेला असे असते की आपली ऐपत असली एखादी गोष्ट करण्याची आणि ती जाहीर असली तर ती गोष्ट उघडपणे न करायचे टाळु शकतो. महाग हॉटेल मधे सारखे जाउन खाउ शकतो इतकी ऐपत असली आणि ती बाकीच्यांना माहीती असली तर मग आपण मला एखाद्या छोट्या हॉटेल मधे कसे जेवण चांगले असते आणि मला तिथेच जेवायला आवडते हे तोंड वर करुन सांगू शकतो. तसेच मल्टीप्लेक्स आणि जुन्या टॉकीज बद्दल आहे

विजुभाऊ 29/10/2014 - 15:13
ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात?
या सगळ्या कोमेन्ट्स हिन्दीत आहेत ना.मग बरोबर आहे. हिन्दी....... नुसता वरवरचा आव. माझे एक सर सांगायचे. "तुम्ही ५ तारांकितीत हॉटेल मधे जाता ते इतराना साम्गण्यासाठी ,दाखवण्यासाठी .जेवण्यासाठी नव्हे. तुम्हाला माहीत आहे सकाळी त्या ५ तारांकीत जेवणाचे काय फारसे वेगळे झालेले नसते. ते कुठे जाते हे सर्व जाणतातच."

आदूबाळ 29/10/2014 - 15:22
येब्बात! तुमचां आणि माझा मत्त बराब्बर जमतां! मला आवडणार्‍या पण डा.मा. समजल्या गेलेल्या गोष्टी: १. पोलिस टाईम्स २. "होम मिनिस्टर" ३. काडेपेट्यांचे छाप जमवणे ४. कागदाची विमाने आणि बाण करणे आणि उडवणे अजून आठवल्या की टंकतो.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 29/10/2014 - 16:49
होम मिनिस्टर मला पण आवडते. आणि सह्याद्री चॅनलवरचे चालता-बोलता पण भारी आहे. सोप्या सोप्या प्रश्नांना लोकं जी मजेदार उत्तरं देतात ती ऐकून कंप्लीट मनोरंजन होते. :-)

एक सुधारणा - 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है ' हे गाण हिमेश च नसून साजिद -वाजिद यांच आहे . 'प्यार किया तो डरना क्या ' या चित्रपटाला जतिन -ललित , हिमेश आणि साजिद -वाजिद असे ३ संगीतकार होते त्यामुळे हा घोळ झाला असावा . बाकी आवड अपनी अपनी . स्पष्टीकरण का देत बसायची लोकाना . ह. घ्या : )

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण . पूर्वी हे कुर्ता-पायजमा घालून कलकत्ता पान तोंडात ठेवून कुमार्,भीमसेनांच्या मैफिलीला जात.खात्री आहे मला- काहीही कळत नसे त्यांना.'मस्तच गायले' ह्या पलिकडे काहीही प्रतिक्रिया नाही. दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या-रफी वा किशोर!

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण "अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?" हे वाक्य आणि लेखाचा सुर यात विरोधाभास जाणवतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

समीरसूर 29/10/2014 - 16:54
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय? ;-)

विजुभाऊ 29/10/2014 - 16:02
माईसाहेबानी खूपच महत्वाचे मुद्दे सांगितले. अर्थात रफी वा किशोर हे जी एम दुर्राणी किंवा आर सी बोराल अथवा पंकज मलीकपेक्षा खूपच चांगले गातात. देवीकाराणी चा सुद्धा आवाज चांगला होता. नव्यापैकी म्हणजे शारदा बरी होती. उगाच कशाला कोणाची कोणाशी तुलना करायची. लोकानी मिफीलीला जाताना धोतर कोट घातले काय किंवा कुर्ता पैजामा घातला.अंग झाकणे महत्वाचे. आदिवासी बाम्धवाना तेवढे सुद्धा सूख मिळत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 16:47
"एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते." अशा भिकार कल्पना असलेल्या लोकांना मी तत्काळ फाट्यावर मारतो. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो." लेख मस्त जमून आला आहे.

In reply to by नाखु

पगला गजोधर 29/10/2014 - 19:22
बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो.... अनुमोदन

मदनबाण 29/10/2014 - 16:45
मस्त ! आपल्याला काय आवडतं त्यातुन आनंद घ्यावा ! लोक / इतर काय म्हणतील याचा विचार करण्यात देखील वेळ घालवु नये ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

बोका-ए-आझम 29/10/2014 - 18:54
लोक आणि चपला सारखेच समीरभाऊ! कितीही चांगली चप्पल असली तरी आपण घरात घालून फिरतो का? तसंच. लोकांना फाट्यावर मारा आणि जे वाटतं ते करा. Never Explain. Your Friends don't need it, your enemies won't believe it. So who cares?

मारवा 29/10/2014 - 19:45
जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! तुम्ही जो आर्यनिवास म्हणता तो तर मला माहीत नाही मात्र मागे एकदा जळगावला पहिल्यांदा च जाण्याचा योग आला होता. तर हे शहर मला खुप आवडले. इथे मी काही छान छान खाण्याचा आनंद घेतला व काही अड्डॅ हेरुन ठेवले १- या शहरात जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतीचे वांग्याचे भरीत मिळते. बस स्टॅन्ड जवळ च एक बी.जे. मार्केट नावाची जागा आहे त्यात एक फेमस हॉटेल आहे. तिथे अति उच्च दर्जाचे वांग्याचे भरीत नेहमी च मिळते. वा वा वा. २- त्याच मार्केट च्या थोड च जवळ एक मिठाई चे दुकान आहे नाव आहे महालक्ष्मी स्वीट्स येथील मिठाई व चिवडा या दोन गोष्टींचा दर्जा तुम्ही विचार करु शकत नाही इतका उच्च आहे. अप्रतिम मिठाई खास करुन काजु कतली ओ माय गॉड तुम्ही चव चाखलीत तर पागल व्हाल गॅरंटी त्यात ही फ्लेवर आहेत स्ट्रॉबेरी,मँगो, चॉकलेट व रेग्युलर व्हाइट क्लासिक काजु कतली. ग्रेट मिठाई साठी येथे भेट द्यावी. ३- या शहरात शेव भाजी असामान्य चवीची भेटते कुठल्याही हॉटेलात खा इथली शेवभाजी वन ऑफ इटस काइंड ४- वयोमानाने मेमरी अंधुक लोकप्रिय मिसळ का काय असे एक दुकान पण या शहरात आहे तिथे मिसळ फार भन्नाट मिळते ५- वरील सर्व पदार्थ खाउन ( समजा महालक्ष्मी त नाही गेलात ) आणी पोटाचा जाळ जास्त झाला तर या शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन जवळच एक मोठ मार्केट आहे आता पत्ता नाय सांगता येणार पण एक लस्सी मिळते गायत्री का काय नाव गाडी च आहे पण बॉस लस्स्सी जैसी कोई नही हे सिरीयल याच लस्सी च्या नावाने बनविले होते खुप सुंदर शहर मी एकदाच गेलो इथे मात्र माझ्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला प्रचंड आनंद देणार शहर अजुनही माझ्या आठवणीत ताज आहे.

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:22
भरीत मिळण्याचे ते ठिकाण म्हणजे कृष्णा हॉटेल. तिथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. भाकरी, भरीत, डाळगंडोरी, शेवभाजी, ठेचा, मटकी उसळ...जबरदस्त चव, मेंदूला कामाला लावणारी झणझण. मी जळगांवला गेलो की इथली भाकरी, भरीत, डाळगंडोरी एकदा तरी चापतोच. बाकी मिठाईचा आणि माझा फारसा संबंध नसल्याने महालक्ष्मी माहित नाही. :-( आर्यनिवास नटवर टॉकीजच्या जवळ आहे. फुले मार्केट भागात. कधी गेलात जळगांवला तर एकदा जाऊन या. ऐंशी रुपयात मजबूत जेवण. तिथेच जवळ एक नैवेद्य नावाचा नवा डायनिंग हॉल उदयाला आला आहे. तिथेही चांगले जेवण मिळते. ते थोडे गुजराती स्टाईलचे आहे पण चव छान आहे. पण आर्यनिवासची सर नाही त्याला. जळगांव हे एक छान टूमदार शहर आहे. एकदम शांत आणि कोलाहल नसलेलं. :-)

In reply to by समीरसूर

मनिष 30/10/2014 - 16:12
मनमंदिर आहे का अजून? मस्त पाणीपुरी मिळायची तिथे आणि मोरॅक्को आहे का अजून? त्याच्या शेजारच्या बुक स्टॉल वरून कित्येक चाचा चौधरीची पुस्तके घेतलीत लहानपणी! तो कट्टा २ तारखेनंतर असेल तर मी पण येतो! :-)

In reply to by समीरसूर

अगदी अगदी.. खरोखर मस्त भरित आणि बाजरीची भाकरी बरोबर शेवेची भाजी.. जळगावला गेलो की एक तरि फेरी ठरलेली.. छातीमध्ये आठवणीने कळ आली..

In reply to by मारवा

स्मिता. 18/12/2014 - 01:37
मूळ लेखातला आणि या प्रतिसादातले जळगांवचे उल्लेख वाजून 'नोस्टॅल्जिक' झाले :) बाकी लेखाशी सहमत. आपली आवड ही आपली असते, दुसर्‍याला आवडण्याकरता नसते!

बाबा पाटील 29/10/2014 - 19:45
स्वतःला आनंद मिळतो तस माणसाने जगत जाव, त्या जगण्यात मजा आहे,मी ही असाच स्वच्छंदी जगतो,इतर कुठे रिकामे धंदे करण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात मी जास्त मोकळा राहतो, दिवेआगारचा समुद्र मला भावतो,माझ्या राजाचे गड किल्ले मला बेधुंद करतात्,पण इथे मला प्रत्येक वेळी माझ्या लेकींची संगत लागते,का कुणास ठावुक बरीच लोक एकएकटे फिरतात मी मात्र बायको आणी लेकीसह सगळा गोतावळा घेवुन फिरतो, बर्‍याचदा तर माझ्या छोट्या सव्वा वर्षाच्या लेकीपासुन ते १०० वर्षाच्या आज्जी पर्यंत असे १५-२० लोक एकत्र भटकत असतो अगदी गडकिल्ल्यांवर देखिल,माझी माणस माझ जगण आहे.हा फक्त माझ्या हातात एखाद पुस्तक पडे पर्यंत्,कारण हातात जेंव्हा पुस्तक पडत तेंव्हा मात्र माझ्याशी संवाद साधायचा म्हटल की बायकोला मला चिमटे काढावे लागतात आणी लेक मात्र तेच पुस्तक माझ्या डोक्यात घालते. असो,प्रत्येकाच जगण वेगळ असत्,पण जे असत ते मनस्वी असाव एव्हडच वाटत.

मी-सौरभ 29/10/2014 - 19:47
आपले बरेच विचार पटतात :) बसणर्‍यातले असाल तर भेटूया कधीतरी पुण्यनगरीत...नसाल तर जनसेवा पण चालेल

In reply to by टवाळ कार्टा

समीरसूर 30/10/2014 - 13:30
जहां चार यार मिल जाये वही रात हो गुलजार... कट्टा तर जमून राहिलाय असं दिसतंय... :-) बोला कधी आणि कुठे भेटायचे? अजून कोण कोण येतंय?

In reply to by मी-सौरभ

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 12:29
जनसेवा मधे "काम नसताना गप्पा मारत बसू नये" अश्या टाईप च्या पाट्या आहेत. आणि मालक हाताला धरुन बाहेर काढण्याला पण मागेपुढे बघणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर 30/10/2014 - 13:28
अशी कुठलीच पाटी नाहीये तिथे. आणि तिथला माहोलच असा असतो की जेवण झालं की माणसाला आडवं होता येत नाही म्हणून हात धुतल्यानंतर लोकं लगेच बाहेर पडतात. शिवाय जागेसाठी ताटकळत असलेली माणसं बघून जास्त वेळ थांबायला बरं नाही वाटत. ती जागा गप्पा मारण्यासाठी नाहीच. तिथे तोंड उघडायचं ते फक्त घास घेण्यासाठी. ;-) गप्पा काय, संभाजी पार्कात नाहीतर चौकात उभं राहून देखील मारता येतात. :-) तिथे फक्त जेवायचं. फाईन डायनिंग एक्सपीरियन्स वगैरे शब्दही तिथल्या कर्मचार्‍यांनी किंवा मॅनेजरने ऐकले नसतील. आनेका, खानेका, जानेका...और कुछ नही करनेका...

सुहास.. 29/10/2014 - 21:32
एकदम मस्त लेख ..आवड आपली आपली !! बाकी तुम तो ठहरे च मला आश्चर्य नाही वाटले , मी ही त्या एका आणि दुसरे ते यारों मैंनै पंगा ले लिया एकतोच !! शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत, मी थोडा ..नाही ..थोडा नाही..महाभयानक अडामन्ट आहे का काय माहीत ते स्टार होटेल अणि ते बसुन त्या, काय ते, साद्र संगीत, मध्ये रुबाब दाखविण्यापेक्षा ना , बियर शॉपीच्या आडबाजुला शेंगदाण्याची पुडी एका हातात आणि बाटली दुसर्‍या हातात अशीच आजवर प्यायला आवडली आहे ..पुनम मध्ये तर दोस्तोंकी खातीर .. आणि खाण्याच म्हणशील तर टपरीच पाहिजे , तुला आजवर चायनीज न खाल्लेला माणुस बघीतला नसेल तर त्याला माझा फोटो दाखव ( हे खाण्यापेक्षा मी गवत खाईन ) , किंवा साध हॉटेल , त्या पुनमला ही मी दाल खिचडी च खाल्ली आहे ..एरवी, स्ट्रीट फुड च ..जिथे आणि जसे भेटेल :) बाकी मस्त आठवणी निघाल्यात स्वता:विषयी या लेखामुळे ...धन्यवाद यार !!

In reply to by सुहास..

समीरसूर 30/10/2014 - 09:27
पहले तो कभी कभी गम था...हे पण एक भारी गाणं. त्यात नौशीन सरदार होती. चायनीज मला पण फारसं आवडत नाही. बाकी शिवाजीनगरच्या सिमला ऑफिसच्या मागच्या गल्लीत ज्या टपर्‍या आहेत तिथे वडापाव, मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा वगैरे पदार्थ छान मिळतात. खरं म्हणजे तिथला माहोल आणि निवांतपणा मला जास्त आवडतो.

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 30/10/2014 - 13:03
पहले तो कभी कभी गम था
हे माझंही आवडतं गाणं आहे. याची एक फिमेल व्हर्जन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे हे गाणं रहीम शाह नावाच्या अफगाणी गायकानेही गायलं आहे. गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अफलातून आहे.

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:30
बरेच रसिक पुरुष प्रेक्षक केवळ जान्हवीसाठी ही मालिका बघतात असा मला दाट संशय आहे. ;-) ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती वा वा...क्या बात है! :-) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 30/10/2014 - 09:32
डेक्कनला चितळेंचं जे मोठं दुकान आहे त्याच्या शेजारी. गरवारे पुलाला लागून मागच्या ज्या गल्लीत डेक्कनचे पोस्ट ऑफिस आहे, तिथे!

खटपट्या 30/10/2014 - 02:37
शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे.
खरंच ?? बाकी लेख आवडला !! मी रात्री जेउन खाली फिरायला जाताना अर्धी विजार घालतो हे माझ्या बायकोला आवडत नाही कारण तिच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. तीच्या मैत्रिणींना आवडावे म्हणून मी पुर्ण विजार का घालावी ? अर्धी विजार म्हणजे डाउन मार्केट बहूतेक !!!

In reply to by खटपट्या

समीरसूर 30/10/2014 - 09:39
पण रात्री तुम्ही फिरायला जातांना बायकोच्या मैत्रिणींना सोबत घेऊन जात नसणार ना? मग त्यांना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? :-) बायकांना जे आवडतं ते आवडत नाही; जे आवडत नाही ते आवडतं; बायकांचा नकार म्हणजे होकार आणि होकार म्हणजे होकारच! असं काहीसं असतं असं म्हणतात बुवा. ;-) यावरून "पुरानी जीन्स, और विजार, मुहल्ले की वो छत मेरे यार..." आठवलं. आम्ही गिटारऐवजी 'विजार' म्हणायचो...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 30/10/2014 - 14:33
ऐकलंय की. पण ते इतकं आवडलं नाही. बाकी, अल्ताफ राजाची खाली उल्लेखिलेली सर्व गाणी चिकारदा ऐकलीत. खास मुसलमान लग्नांत वाजणारी गाणी म्हणूनच मला खरे तर ही जास्ती प्रचलित आहेत.

"माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. " ०००००० सहमत.... सेम हियर...

वेल्लाभट 30/10/2014 - 11:01
असं झालं होतं तुम्हाला.... बरोब्बर? :) असो. आता प्रतिसादात काय काय लिहू असं होतंय मला. बर मुद्द्यांनुसार जातो.
नदीम-श्रवणचे संगीत:
: खरं तर संपूर्ण नव्वदीच्या दशकातलं संगीत, अगदी २००३ २००४ पर्यंत... हे आताच्यापेक्षा कमालीचं श्रवणीय व मेलडीयस होतं असं मला वाटतं. मला वैयक्तिक हे संगीत अत्तिशय आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे खास जमवून जमवून केलेलं. हवं असल्यास सांगा. त्यात रिक्शा साँग्स, किंवा खतरनाक साँग्स असा एक वेगळा फोल्डर असून, त्यामधे 'गादीवाल्या-गाणीवाल्या' (आमची टर्म) रिक्षांमधे वाजणारी खास गाणी आहेत. ढस्स्स्स्स ढस्स्स्स्स्स असा ट्रेबल हेवी आवाज .... आहाहा ! मझाच वेगळा. गाडीतल्या माझ्या पेन्ड्राईव्ह मधे न चुकता हे कलेक्शन असतं.
"तुम तो ठहरे परदेसी":
अल्ताफ राजा अफाट माणूस आहे आणी तीन-पाच गाण्यांनीच का होईना तो अमर झालेला आहे. आवारा हवा का... ची पारायणं झालीयत माझी.
चेन्नई एक्सप्रेस
बघितला नाही, सो नो कमेंट्स.
हाउसफुल
भारी आहे. ह ह पु वा. पण उत्तरोत्तर साजिद खान नामक इसम भावात गेला, वहावत गेला........ आणि मग डोक्यात गेला.
हिमेश रेशमिया
.... नाकगंधर्व ! (कानाला हात लावतो).... काय बोलावं हिमेश सरांबद्दल ! केवळ कमाल गायक, संगीतकार. मला, प्रामाणिकपणे त्याची गाणी ऐकायला आवडतात, मजा येते. आशिक बनाया.... पासून ते मन का रेडियो, तंदूरी नाईट्स पर्यंत. एक से एक. याचंही कलेक्शन आहे भलं मोठ्ठं. हवं असल्यास सांगणे.
उई अम्मा ते तोफा तोफा
..... हं सहमत
धनंजय
:) सहीच!
डायनिंग हॉल्स
.... पंजाबी-चायनिज पासून सुटका हवी असल्यास जरूर जाणे. 'सर्व्ह' केलेल्या खाण्यापेक्षा 'वाढलेलं' खाण्याची मजाच और. ती खरी मजा.
पान
घरी जमवलेलं छान लागतंच, पण बाहेरच्या कलकत्ता मसालाची चव न्यारी.
एकपडदा चित्रपटगृहे
माझा एक मित्र असा आहे की तो आणि मी आवर्जून पिक्चर बघतो आणि तेही एकपडदा मधेच. शक्यतोवर स्टॉल मधून. पान-तंबाखूचा भरून राहिलेला वास. खड्खड वाजणा-या खुर्च्या. पिक्चर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत, शिट्या, टाळ्या, आणि चहूबाजूंनी कानावर येणारे 'फिलर्स' यांचा आनंद घेत पिक्चर बघून जी धमाल येते ती पुढच्या १० मल्टिप्लेक्स मधे बघितलेल्या पिक्चरांनी एकत्रितपणेही येत नाही. असो. लेख आवडला. त्यातल्या गोष्टीही आवडल्या. वर म्हटल्याप्रमाणे.

क्रेझी 30/10/2014 - 11:03
नोकरी लागल्यावर पहिलं शॉपिंग कुठे करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर सगळ्या मैत्रिणींसोबत, आयुष्यात पहिल्यांदाच मॉलची पायरी चढले.तिथे असलेल्या किमती बघून लगेचच स्ट्रीट-शॉपिंग हा एकमेव पर्याय निवडला.पण, मुंबईमधल्या स्ट्रीट-शॉपिंगची मी इतकी जाहिरात केली की त्या मैत्रिणी सुध्दा सुरूवातीला डाऊनमार्केट वाटणा-या त्या मार्केटमधे नंतर नेमाने घिरट्या घालायला लागल्या ;)

चिगो 30/10/2014 - 12:23
हेच आणि हेच.. अत्यंत खुमासदार लेख.. खासकरुन बायको आणि 'काव्या'चं वर्णन खासच.. :-) मलाही हेच एक पटत नाही. तुम्ही साला मार्केटात चालू असलेल्या सद्य फॅशननुसार किंवा जिला जनता उच्च अभिरुची मानते त्यानुसार आपली आवड सांगत असाल, पण म्हणून दुसर्‍यांच्या आवडीला हीन मानण्यात काय अर्थ? मला अन्नू मलिकचीपण काही गाणी आवडतात. खासकरुन "अकेले हम अकेले तुम' मधली. तेच नदीम-श्रवण बद्दल अल्ताफ राजाची "तुम तो ठहरे परदेसी" मधली जवळजवळ सगळीच गाणी आवडतात. त्यातल्या एका गाण्यातला "वो चाहती थी रुह भी उसें सौंप दे मगर उस आदमी की बस बदन पर निगाह थी.." हा पुर्ण शेर मी एका स्पर्धेतपण वापरला होता.. ;-) चेतन भगतची काही पुस्तके मला आवडतात, हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा.. आणि मला "कोसला" आवडलं नाही, "मृत्युंजय" "युगंधर" लै शब्दबंबाळ वाटतात, मात्र सु.शि. माझे आवडते लेखक आहेत म्हटलं की तर कारुण्याचा माराच होतो माझ्यावर.. (मागे ती "बकेट लिस्ट"ची लाट आली होती त्यात तर कुणा मराठी पोरांच्या लिस्टमधे मराठी पुस्तक दिसणं, हेच दुर्मिळ होतं.. :-( ) पुन्हा एकदा, खुमासदार लेखासाठी धन्यवाद.. लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

In reply to by चिगो

वेल्लाभट 30/10/2014 - 12:30
लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..
या वाक्यासाठी टाळी घ्या ! क्या बात है! हेच तर आहे ना.... कळत नाही दुनियेतल्या ९०% लोकांना....

In reply to by आदूबाळ

समीरसूर 30/10/2014 - 13:33
ते "तुम तो ठहरे..." च आहे... जब उनसे इत्तेफाकन...जब उनसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी... क्या नजाकत है...क्या अंदाज है...वा!

In reply to by चिगो

समीरसूर 31/10/2014 - 14:20
'अकेले हम अकेले तुम'ची गाणी छानच होती. अन्नु मलिकची काही गाणी मला खूप आवडतातः चोरी चोरी जब नजरे मिली...- करीब ऐसा जख्म दिया है जो ना फिर भरेगा...- अकेले हम अकेले तुम हाये मेरा दिल चुरा के ले गया...- जोश तेरे दर पे सनम चले आये...- फिर तेरी कहानी याद आयी वो तसव्वुर क आलम...- ऐतराज ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जानेजा...- बाजीगर किताबे बहुत सी पढी होंगी तुमने...- बाजीगर चुरा के दिल मेरा गोरीया चली...- मै खिलाडी तू अनाडी पास वो आने लगे जरा जरा...- मै खिलाडी तू अनाडी तुम से मिलके दिल का है ये हाल क्या कहे...- मै हूं ना ढोल बजने लगा, गांव सजने लगा, कई लौट के आया है...- विरासत गेला गेला दिल गेला गेला...- ऐतराज चंदा मामा सो गये...- मुन्नाभाई एम बी बी एस एक एक हो जाये फिर घर चले जाना...- गंगा जमुना सरस्वती बरसात मे जब आयेगा सावन का महिना...- माँ

In reply to by समीरसूर

योगी९०० 31/10/2014 - 16:38
जबराट लिहिलय की भाऊ...हाउसफुल आणि हिमेसभाई सोडले तर बाकी आवड बर्‍यापैकी मॅच होतायत... अन्नू मलीक ची आणखी काही गाणी माझी ऑल टाईम फेवरेट आहेत.. पंछी नदीया पवन... रेफ्यूजी ऐसा लगता है - रेफ्यूजी छन छन.. -मुन्नाभाई एम बी बी एस चले जैसे हवाये...मै हू ना तुमसे मिलके दिल का - मै हू ना..

In reply to by योगी९००

जिन्क्स 04/11/2014 - 20:23
LOC Kargil चित्रपटातील "एक साथी और भी था" हे गाणं मला प्रचंड आवडतं. एक तर जावेद अख्तर चे शब्द जबरदस्त काळजाला भिडतात आणि त्यातुन आन्नू मलिक ने जी चाल दिली आहे ती लाजवाब आहे.

सिरुसेरि 30/10/2014 - 15:56
पुर्वी प्रभातला दादा कोंड्केंचे चित्रपट पाहणे , भरतला मराठी संगीत नाटक पाहणे , आणी अलका , विजयला ईंग्लिश मुव्हीस पाहणे यात मजा असायची .

समीर मस्त लेख.. परवाच जनसेवात जाण्याचा विषय झाला...:-)..माझं न नवर्याचं खुप आवडतं....:-) आता सोबत जाउ :-) मला पण तुम तो ठेहेरे परदेसी जवळच वाटतं.....आवडतं असं नाही म्हणणार..कारण मी आवर्जुन ते ऐकायला जात नाही कधी....पण कुठे चालु असेल तर गाणं एन्जॉय करु शकते :-) माझा अक्खा बारावी चा अभ्यास मी या गाण्याच्या बॅग्राएउंडला केलाय... शेजारचे अस्लम्चाचा हे गाण दिवसभर लावायचे न मी त्याच्या तालावर अभ्यास करायचे रोज :-)

असंका 31/10/2014 - 13:49
आवडी निवडी ही वैयक्तिक बाब आहे. आपल्याला काय आवडतं हे माहित असलं की झालं, ते इतरांना कसं वाटतं याने काय फरक पडतो? आपल्या सर्व लेखाचा सूर 'मला हे जे आवडतं ते फार विचित्र असल्याने बहुसंख्य लोकांना आवडत नाही आणि त्यांची मला पर्वा नाही' असा झाला आहे. हा काल्पनिक संवाद आहे, आणि ओढून ताणून आणलेला आहे. त्या काल्पनिक विरोधकांना आपण देत असलेले उत्तर हे आक्रस्ताळ्या पद्धतीचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचे राहिले बाजूलाच आणि आपल्यासकट वरचे सर्व प्रतिसाद देणारे पण कुठल्यातरी काल्पनिक विरोधकांना झोडपत बसले आहेत. हे खालचं वाक्य आपल्या लेखात आहे हे आपण स्वतःच विसरलेले आहात का?
पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?
कारण वर आपण हा असा प्रतिसाद दिलेला आहे-
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय?
म्हणजे एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारावे असे झाले. आपल्याला नाही ना वाटत असं वागणं योग्य? मग का वागता तसं?

लेख प्रचंड आवडल्या गेला आहे. उच्चभ्रुपणाचा बेगडी आव आणणार्‍यांना योग्य ठिकाणी मारावे. चढता सुरज धिरे धिरे, तुम तो ठहेरे परदेसी, उलाल्ला उलाल्ला, इक बगलमे चांद होगा, ओ री दुनिया, ही गाणी आणि दादा कोंडके आणि बाप्पीदांची सगळी गाणी प्रचंड आवडतात. प्रभात आणि लक्ष्मीनारायण मधे पिच्चर बघायला मला पण फार आवडते. या शिवाय - सुटीच्या दिवशी सकाळी किंवा इतर दिवशी संध्याकाळी पर्वती / तळजाई / सिंहगडावर भटकायला जाणे - कर्वेनगर मधिल म्हसोबा डोसा सेंटर मधला डोसा खाणे - माधुरी दिक्षीत आणि मधुबाला यांना पहात रहाण्यासाठी त्यांचा कोणताही चित्रपट पहाणे - स्वारगेट एस.टी स्टँड किंवा बसस्टॉपवर तासभरतरी नुसते बसुन रहाणे - किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे - आणि सु.शि.चे कोणतेही पुस्तक उचलुन कोणत्याही पाना पासून सुरुवात करुन वाचत रहाणे मला प्रचंड आवडते. हे असे काही करताना कोण काय म्हणते / म्हणेल याची मी मुळीच पर्वा करत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:56
- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे
हे खास आहे

सिरुसेरि 31/10/2014 - 15:48
अल्ताफचे "थोडा ईन्तजारका मजा लिजिये " ऐकायला छान वाटते . हिमेशची "आपकि कशिश सरफरोश है" , "दिलकी गिरह्मे इक आगसी लगी है" , "लागी लागी लागी प्रेमधून लागी" ही गाणीपण माहोल बनवितात. या 'प्रेमधून' गाण्याची चाल तर एका मराठी भक्तीगीता सारखी वाटते. होणार सून मी मध्ये जान्हवीचे वडील तिला जानू , जानू अशी हाक मारतात , ते मात्र ऐकायला विचित्र वाटते . उगाचच "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याची आठवण होते .

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 31/10/2014 - 16:49
अरे येडा आण्णा आणि छोटा छत्रीचा फ्याण आहे मी...गुरु गुलाब खत्री पण जबरा...पहिल्यांदीच परेश रावलला कोणीतरी झाकोळले

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 31/10/2014 - 17:44
परेश रावलच्या पात्राची कल्पनाच जबरदस्त आहे. - येडा आन्नाला खारा गन्ना - छोटा छत्रीला ताडपत्री - गुरूगुलाबला "मंगलभाई" (गुरू--> मंगळ या न्यायाने) तेव्हा हसून हसून वाट लागते.

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 15:09
काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगला लेख आहे आणि कळेल अश्या भाषेत लिहीलाय. हल्ली मिपा वर अगम्य मराठीत लिहीण्याचा एक अपमार्केट ट्रेंड चालू आहे. कलेच्या प्रांतात क्लास आणि मास असावे असे मला वाटते. "मास" कलाकृतीचा आनंद जरूर घ्यावा, पण ते बरेच अलिकडचे स्टेशन आहे प्रवासातले ह्याची जाणिव असू दे. बादवे - हिमेश च्या पहील्या ५-६ सिनेमांची गाणी मला "क्लास" वाटली. मटेरियल गोष्टींबाबत. बर्‍याच वेळेला असे असते की आपली ऐपत असली एखादी गोष्ट करण्याची आणि ती जाहीर असली तर ती गोष्ट उघडपणे न करायचे टाळु शकतो. महाग हॉटेल मधे सारखे जाउन खाउ शकतो इतकी ऐपत असली आणि ती बाकीच्यांना माहीती असली तर मग आपण मला एखाद्या छोट्या हॉटेल मधे कसे जेवण चांगले असते आणि मला तिथेच जेवायला आवडते हे तोंड वर करुन सांगू शकतो. तसेच मल्टीप्लेक्स आणि जुन्या टॉकीज बद्दल आहे

विजुभाऊ 29/10/2014 - 15:13
ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात?
या सगळ्या कोमेन्ट्स हिन्दीत आहेत ना.मग बरोबर आहे. हिन्दी....... नुसता वरवरचा आव. माझे एक सर सांगायचे. "तुम्ही ५ तारांकितीत हॉटेल मधे जाता ते इतराना साम्गण्यासाठी ,दाखवण्यासाठी .जेवण्यासाठी नव्हे. तुम्हाला माहीत आहे सकाळी त्या ५ तारांकीत जेवणाचे काय फारसे वेगळे झालेले नसते. ते कुठे जाते हे सर्व जाणतातच."

आदूबाळ 29/10/2014 - 15:22
येब्बात! तुमचां आणि माझा मत्त बराब्बर जमतां! मला आवडणार्‍या पण डा.मा. समजल्या गेलेल्या गोष्टी: १. पोलिस टाईम्स २. "होम मिनिस्टर" ३. काडेपेट्यांचे छाप जमवणे ४. कागदाची विमाने आणि बाण करणे आणि उडवणे अजून आठवल्या की टंकतो.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 29/10/2014 - 16:49
होम मिनिस्टर मला पण आवडते. आणि सह्याद्री चॅनलवरचे चालता-बोलता पण भारी आहे. सोप्या सोप्या प्रश्नांना लोकं जी मजेदार उत्तरं देतात ती ऐकून कंप्लीट मनोरंजन होते. :-)

एक सुधारणा - 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है ' हे गाण हिमेश च नसून साजिद -वाजिद यांच आहे . 'प्यार किया तो डरना क्या ' या चित्रपटाला जतिन -ललित , हिमेश आणि साजिद -वाजिद असे ३ संगीतकार होते त्यामुळे हा घोळ झाला असावा . बाकी आवड अपनी अपनी . स्पष्टीकरण का देत बसायची लोकाना . ह. घ्या : )

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण . पूर्वी हे कुर्ता-पायजमा घालून कलकत्ता पान तोंडात ठेवून कुमार्,भीमसेनांच्या मैफिलीला जात.खात्री आहे मला- काहीही कळत नसे त्यांना.'मस्तच गायले' ह्या पलिकडे काहीही प्रतिक्रिया नाही. दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या-रफी वा किशोर!

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण "अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?" हे वाक्य आणि लेखाचा सुर यात विरोधाभास जाणवतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

समीरसूर 29/10/2014 - 16:54
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय? ;-)

विजुभाऊ 29/10/2014 - 16:02
माईसाहेबानी खूपच महत्वाचे मुद्दे सांगितले. अर्थात रफी वा किशोर हे जी एम दुर्राणी किंवा आर सी बोराल अथवा पंकज मलीकपेक्षा खूपच चांगले गातात. देवीकाराणी चा सुद्धा आवाज चांगला होता. नव्यापैकी म्हणजे शारदा बरी होती. उगाच कशाला कोणाची कोणाशी तुलना करायची. लोकानी मिफीलीला जाताना धोतर कोट घातले काय किंवा कुर्ता पैजामा घातला.अंग झाकणे महत्वाचे. आदिवासी बाम्धवाना तेवढे सुद्धा सूख मिळत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 16:47
"एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते." अशा भिकार कल्पना असलेल्या लोकांना मी तत्काळ फाट्यावर मारतो. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो." लेख मस्त जमून आला आहे.

In reply to by नाखु

पगला गजोधर 29/10/2014 - 19:22
बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो.... अनुमोदन

मदनबाण 29/10/2014 - 16:45
मस्त ! आपल्याला काय आवडतं त्यातुन आनंद घ्यावा ! लोक / इतर काय म्हणतील याचा विचार करण्यात देखील वेळ घालवु नये ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

बोका-ए-आझम 29/10/2014 - 18:54
लोक आणि चपला सारखेच समीरभाऊ! कितीही चांगली चप्पल असली तरी आपण घरात घालून फिरतो का? तसंच. लोकांना फाट्यावर मारा आणि जे वाटतं ते करा. Never Explain. Your Friends don't need it, your enemies won't believe it. So who cares?

मारवा 29/10/2014 - 19:45
जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! तुम्ही जो आर्यनिवास म्हणता तो तर मला माहीत नाही मात्र मागे एकदा जळगावला पहिल्यांदा च जाण्याचा योग आला होता. तर हे शहर मला खुप आवडले. इथे मी काही छान छान खाण्याचा आनंद घेतला व काही अड्डॅ हेरुन ठेवले १- या शहरात जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतीचे वांग्याचे भरीत मिळते. बस स्टॅन्ड जवळ च एक बी.जे. मार्केट नावाची जागा आहे त्यात एक फेमस हॉटेल आहे. तिथे अति उच्च दर्जाचे वांग्याचे भरीत नेहमी च मिळते. वा वा वा. २- त्याच मार्केट च्या थोड च जवळ एक मिठाई चे दुकान आहे नाव आहे महालक्ष्मी स्वीट्स येथील मिठाई व चिवडा या दोन गोष्टींचा दर्जा तुम्ही विचार करु शकत नाही इतका उच्च आहे. अप्रतिम मिठाई खास करुन काजु कतली ओ माय गॉड तुम्ही चव चाखलीत तर पागल व्हाल गॅरंटी त्यात ही फ्लेवर आहेत स्ट्रॉबेरी,मँगो, चॉकलेट व रेग्युलर व्हाइट क्लासिक काजु कतली. ग्रेट मिठाई साठी येथे भेट द्यावी. ३- या शहरात शेव भाजी असामान्य चवीची भेटते कुठल्याही हॉटेलात खा इथली शेवभाजी वन ऑफ इटस काइंड ४- वयोमानाने मेमरी अंधुक लोकप्रिय मिसळ का काय असे एक दुकान पण या शहरात आहे तिथे मिसळ फार भन्नाट मिळते ५- वरील सर्व पदार्थ खाउन ( समजा महालक्ष्मी त नाही गेलात ) आणी पोटाचा जाळ जास्त झाला तर या शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन जवळच एक मोठ मार्केट आहे आता पत्ता नाय सांगता येणार पण एक लस्सी मिळते गायत्री का काय नाव गाडी च आहे पण बॉस लस्स्सी जैसी कोई नही हे सिरीयल याच लस्सी च्या नावाने बनविले होते खुप सुंदर शहर मी एकदाच गेलो इथे मात्र माझ्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला प्रचंड आनंद देणार शहर अजुनही माझ्या आठवणीत ताज आहे.

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:22
भरीत मिळण्याचे ते ठिकाण म्हणजे कृष्णा हॉटेल. तिथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. भाकरी, भरीत, डाळगंडोरी, शेवभाजी, ठेचा, मटकी उसळ...जबरदस्त चव, मेंदूला कामाला लावणारी झणझण. मी जळगांवला गेलो की इथली भाकरी, भरीत, डाळगंडोरी एकदा तरी चापतोच. बाकी मिठाईचा आणि माझा फारसा संबंध नसल्याने महालक्ष्मी माहित नाही. :-( आर्यनिवास नटवर टॉकीजच्या जवळ आहे. फुले मार्केट भागात. कधी गेलात जळगांवला तर एकदा जाऊन या. ऐंशी रुपयात मजबूत जेवण. तिथेच जवळ एक नैवेद्य नावाचा नवा डायनिंग हॉल उदयाला आला आहे. तिथेही चांगले जेवण मिळते. ते थोडे गुजराती स्टाईलचे आहे पण चव छान आहे. पण आर्यनिवासची सर नाही त्याला. जळगांव हे एक छान टूमदार शहर आहे. एकदम शांत आणि कोलाहल नसलेलं. :-)

In reply to by समीरसूर

मनिष 30/10/2014 - 16:12
मनमंदिर आहे का अजून? मस्त पाणीपुरी मिळायची तिथे आणि मोरॅक्को आहे का अजून? त्याच्या शेजारच्या बुक स्टॉल वरून कित्येक चाचा चौधरीची पुस्तके घेतलीत लहानपणी! तो कट्टा २ तारखेनंतर असेल तर मी पण येतो! :-)

In reply to by समीरसूर

अगदी अगदी.. खरोखर मस्त भरित आणि बाजरीची भाकरी बरोबर शेवेची भाजी.. जळगावला गेलो की एक तरि फेरी ठरलेली.. छातीमध्ये आठवणीने कळ आली..

In reply to by मारवा

स्मिता. 18/12/2014 - 01:37
मूळ लेखातला आणि या प्रतिसादातले जळगांवचे उल्लेख वाजून 'नोस्टॅल्जिक' झाले :) बाकी लेखाशी सहमत. आपली आवड ही आपली असते, दुसर्‍याला आवडण्याकरता नसते!

बाबा पाटील 29/10/2014 - 19:45
स्वतःला आनंद मिळतो तस माणसाने जगत जाव, त्या जगण्यात मजा आहे,मी ही असाच स्वच्छंदी जगतो,इतर कुठे रिकामे धंदे करण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात मी जास्त मोकळा राहतो, दिवेआगारचा समुद्र मला भावतो,माझ्या राजाचे गड किल्ले मला बेधुंद करतात्,पण इथे मला प्रत्येक वेळी माझ्या लेकींची संगत लागते,का कुणास ठावुक बरीच लोक एकएकटे फिरतात मी मात्र बायको आणी लेकीसह सगळा गोतावळा घेवुन फिरतो, बर्‍याचदा तर माझ्या छोट्या सव्वा वर्षाच्या लेकीपासुन ते १०० वर्षाच्या आज्जी पर्यंत असे १५-२० लोक एकत्र भटकत असतो अगदी गडकिल्ल्यांवर देखिल,माझी माणस माझ जगण आहे.हा फक्त माझ्या हातात एखाद पुस्तक पडे पर्यंत्,कारण हातात जेंव्हा पुस्तक पडत तेंव्हा मात्र माझ्याशी संवाद साधायचा म्हटल की बायकोला मला चिमटे काढावे लागतात आणी लेक मात्र तेच पुस्तक माझ्या डोक्यात घालते. असो,प्रत्येकाच जगण वेगळ असत्,पण जे असत ते मनस्वी असाव एव्हडच वाटत.

मी-सौरभ 29/10/2014 - 19:47
आपले बरेच विचार पटतात :) बसणर्‍यातले असाल तर भेटूया कधीतरी पुण्यनगरीत...नसाल तर जनसेवा पण चालेल

In reply to by टवाळ कार्टा

समीरसूर 30/10/2014 - 13:30
जहां चार यार मिल जाये वही रात हो गुलजार... कट्टा तर जमून राहिलाय असं दिसतंय... :-) बोला कधी आणि कुठे भेटायचे? अजून कोण कोण येतंय?

In reply to by मी-सौरभ

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 12:29
जनसेवा मधे "काम नसताना गप्पा मारत बसू नये" अश्या टाईप च्या पाट्या आहेत. आणि मालक हाताला धरुन बाहेर काढण्याला पण मागेपुढे बघणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर 30/10/2014 - 13:28
अशी कुठलीच पाटी नाहीये तिथे. आणि तिथला माहोलच असा असतो की जेवण झालं की माणसाला आडवं होता येत नाही म्हणून हात धुतल्यानंतर लोकं लगेच बाहेर पडतात. शिवाय जागेसाठी ताटकळत असलेली माणसं बघून जास्त वेळ थांबायला बरं नाही वाटत. ती जागा गप्पा मारण्यासाठी नाहीच. तिथे तोंड उघडायचं ते फक्त घास घेण्यासाठी. ;-) गप्पा काय, संभाजी पार्कात नाहीतर चौकात उभं राहून देखील मारता येतात. :-) तिथे फक्त जेवायचं. फाईन डायनिंग एक्सपीरियन्स वगैरे शब्दही तिथल्या कर्मचार्‍यांनी किंवा मॅनेजरने ऐकले नसतील. आनेका, खानेका, जानेका...और कुछ नही करनेका...

सुहास.. 29/10/2014 - 21:32
एकदम मस्त लेख ..आवड आपली आपली !! बाकी तुम तो ठहरे च मला आश्चर्य नाही वाटले , मी ही त्या एका आणि दुसरे ते यारों मैंनै पंगा ले लिया एकतोच !! शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत, मी थोडा ..नाही ..थोडा नाही..महाभयानक अडामन्ट आहे का काय माहीत ते स्टार होटेल अणि ते बसुन त्या, काय ते, साद्र संगीत, मध्ये रुबाब दाखविण्यापेक्षा ना , बियर शॉपीच्या आडबाजुला शेंगदाण्याची पुडी एका हातात आणि बाटली दुसर्‍या हातात अशीच आजवर प्यायला आवडली आहे ..पुनम मध्ये तर दोस्तोंकी खातीर .. आणि खाण्याच म्हणशील तर टपरीच पाहिजे , तुला आजवर चायनीज न खाल्लेला माणुस बघीतला नसेल तर त्याला माझा फोटो दाखव ( हे खाण्यापेक्षा मी गवत खाईन ) , किंवा साध हॉटेल , त्या पुनमला ही मी दाल खिचडी च खाल्ली आहे ..एरवी, स्ट्रीट फुड च ..जिथे आणि जसे भेटेल :) बाकी मस्त आठवणी निघाल्यात स्वता:विषयी या लेखामुळे ...धन्यवाद यार !!

In reply to by सुहास..

समीरसूर 30/10/2014 - 09:27
पहले तो कभी कभी गम था...हे पण एक भारी गाणं. त्यात नौशीन सरदार होती. चायनीज मला पण फारसं आवडत नाही. बाकी शिवाजीनगरच्या सिमला ऑफिसच्या मागच्या गल्लीत ज्या टपर्‍या आहेत तिथे वडापाव, मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा वगैरे पदार्थ छान मिळतात. खरं म्हणजे तिथला माहोल आणि निवांतपणा मला जास्त आवडतो.

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 30/10/2014 - 13:03
पहले तो कभी कभी गम था
हे माझंही आवडतं गाणं आहे. याची एक फिमेल व्हर्जन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे हे गाणं रहीम शाह नावाच्या अफगाणी गायकानेही गायलं आहे. गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अफलातून आहे.

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:30
बरेच रसिक पुरुष प्रेक्षक केवळ जान्हवीसाठी ही मालिका बघतात असा मला दाट संशय आहे. ;-) ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती वा वा...क्या बात है! :-) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 30/10/2014 - 09:32
डेक्कनला चितळेंचं जे मोठं दुकान आहे त्याच्या शेजारी. गरवारे पुलाला लागून मागच्या ज्या गल्लीत डेक्कनचे पोस्ट ऑफिस आहे, तिथे!

खटपट्या 30/10/2014 - 02:37
शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे.
खरंच ?? बाकी लेख आवडला !! मी रात्री जेउन खाली फिरायला जाताना अर्धी विजार घालतो हे माझ्या बायकोला आवडत नाही कारण तिच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. तीच्या मैत्रिणींना आवडावे म्हणून मी पुर्ण विजार का घालावी ? अर्धी विजार म्हणजे डाउन मार्केट बहूतेक !!!

In reply to by खटपट्या

समीरसूर 30/10/2014 - 09:39
पण रात्री तुम्ही फिरायला जातांना बायकोच्या मैत्रिणींना सोबत घेऊन जात नसणार ना? मग त्यांना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? :-) बायकांना जे आवडतं ते आवडत नाही; जे आवडत नाही ते आवडतं; बायकांचा नकार म्हणजे होकार आणि होकार म्हणजे होकारच! असं काहीसं असतं असं म्हणतात बुवा. ;-) यावरून "पुरानी जीन्स, और विजार, मुहल्ले की वो छत मेरे यार..." आठवलं. आम्ही गिटारऐवजी 'विजार' म्हणायचो...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 30/10/2014 - 14:33
ऐकलंय की. पण ते इतकं आवडलं नाही. बाकी, अल्ताफ राजाची खाली उल्लेखिलेली सर्व गाणी चिकारदा ऐकलीत. खास मुसलमान लग्नांत वाजणारी गाणी म्हणूनच मला खरे तर ही जास्ती प्रचलित आहेत.

"माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. " ०००००० सहमत.... सेम हियर...

वेल्लाभट 30/10/2014 - 11:01
असं झालं होतं तुम्हाला.... बरोब्बर? :) असो. आता प्रतिसादात काय काय लिहू असं होतंय मला. बर मुद्द्यांनुसार जातो.
नदीम-श्रवणचे संगीत:
: खरं तर संपूर्ण नव्वदीच्या दशकातलं संगीत, अगदी २००३ २००४ पर्यंत... हे आताच्यापेक्षा कमालीचं श्रवणीय व मेलडीयस होतं असं मला वाटतं. मला वैयक्तिक हे संगीत अत्तिशय आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे खास जमवून जमवून केलेलं. हवं असल्यास सांगा. त्यात रिक्शा साँग्स, किंवा खतरनाक साँग्स असा एक वेगळा फोल्डर असून, त्यामधे 'गादीवाल्या-गाणीवाल्या' (आमची टर्म) रिक्षांमधे वाजणारी खास गाणी आहेत. ढस्स्स्स्स ढस्स्स्स्स्स असा ट्रेबल हेवी आवाज .... आहाहा ! मझाच वेगळा. गाडीतल्या माझ्या पेन्ड्राईव्ह मधे न चुकता हे कलेक्शन असतं.
"तुम तो ठहरे परदेसी":
अल्ताफ राजा अफाट माणूस आहे आणी तीन-पाच गाण्यांनीच का होईना तो अमर झालेला आहे. आवारा हवा का... ची पारायणं झालीयत माझी.
चेन्नई एक्सप्रेस
बघितला नाही, सो नो कमेंट्स.
हाउसफुल
भारी आहे. ह ह पु वा. पण उत्तरोत्तर साजिद खान नामक इसम भावात गेला, वहावत गेला........ आणि मग डोक्यात गेला.
हिमेश रेशमिया
.... नाकगंधर्व ! (कानाला हात लावतो).... काय बोलावं हिमेश सरांबद्दल ! केवळ कमाल गायक, संगीतकार. मला, प्रामाणिकपणे त्याची गाणी ऐकायला आवडतात, मजा येते. आशिक बनाया.... पासून ते मन का रेडियो, तंदूरी नाईट्स पर्यंत. एक से एक. याचंही कलेक्शन आहे भलं मोठ्ठं. हवं असल्यास सांगणे.
उई अम्मा ते तोफा तोफा
..... हं सहमत
धनंजय
:) सहीच!
डायनिंग हॉल्स
.... पंजाबी-चायनिज पासून सुटका हवी असल्यास जरूर जाणे. 'सर्व्ह' केलेल्या खाण्यापेक्षा 'वाढलेलं' खाण्याची मजाच और. ती खरी मजा.
पान
घरी जमवलेलं छान लागतंच, पण बाहेरच्या कलकत्ता मसालाची चव न्यारी.
एकपडदा चित्रपटगृहे
माझा एक मित्र असा आहे की तो आणि मी आवर्जून पिक्चर बघतो आणि तेही एकपडदा मधेच. शक्यतोवर स्टॉल मधून. पान-तंबाखूचा भरून राहिलेला वास. खड्खड वाजणा-या खुर्च्या. पिक्चर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत, शिट्या, टाळ्या, आणि चहूबाजूंनी कानावर येणारे 'फिलर्स' यांचा आनंद घेत पिक्चर बघून जी धमाल येते ती पुढच्या १० मल्टिप्लेक्स मधे बघितलेल्या पिक्चरांनी एकत्रितपणेही येत नाही. असो. लेख आवडला. त्यातल्या गोष्टीही आवडल्या. वर म्हटल्याप्रमाणे.

क्रेझी 30/10/2014 - 11:03
नोकरी लागल्यावर पहिलं शॉपिंग कुठे करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर सगळ्या मैत्रिणींसोबत, आयुष्यात पहिल्यांदाच मॉलची पायरी चढले.तिथे असलेल्या किमती बघून लगेचच स्ट्रीट-शॉपिंग हा एकमेव पर्याय निवडला.पण, मुंबईमधल्या स्ट्रीट-शॉपिंगची मी इतकी जाहिरात केली की त्या मैत्रिणी सुध्दा सुरूवातीला डाऊनमार्केट वाटणा-या त्या मार्केटमधे नंतर नेमाने घिरट्या घालायला लागल्या ;)

चिगो 30/10/2014 - 12:23
हेच आणि हेच.. अत्यंत खुमासदार लेख.. खासकरुन बायको आणि 'काव्या'चं वर्णन खासच.. :-) मलाही हेच एक पटत नाही. तुम्ही साला मार्केटात चालू असलेल्या सद्य फॅशननुसार किंवा जिला जनता उच्च अभिरुची मानते त्यानुसार आपली आवड सांगत असाल, पण म्हणून दुसर्‍यांच्या आवडीला हीन मानण्यात काय अर्थ? मला अन्नू मलिकचीपण काही गाणी आवडतात. खासकरुन "अकेले हम अकेले तुम' मधली. तेच नदीम-श्रवण बद्दल अल्ताफ राजाची "तुम तो ठहरे परदेसी" मधली जवळजवळ सगळीच गाणी आवडतात. त्यातल्या एका गाण्यातला "वो चाहती थी रुह भी उसें सौंप दे मगर उस आदमी की बस बदन पर निगाह थी.." हा पुर्ण शेर मी एका स्पर्धेतपण वापरला होता.. ;-) चेतन भगतची काही पुस्तके मला आवडतात, हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा.. आणि मला "कोसला" आवडलं नाही, "मृत्युंजय" "युगंधर" लै शब्दबंबाळ वाटतात, मात्र सु.शि. माझे आवडते लेखक आहेत म्हटलं की तर कारुण्याचा माराच होतो माझ्यावर.. (मागे ती "बकेट लिस्ट"ची लाट आली होती त्यात तर कुणा मराठी पोरांच्या लिस्टमधे मराठी पुस्तक दिसणं, हेच दुर्मिळ होतं.. :-( ) पुन्हा एकदा, खुमासदार लेखासाठी धन्यवाद.. लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

In reply to by चिगो

वेल्लाभट 30/10/2014 - 12:30
लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..
या वाक्यासाठी टाळी घ्या ! क्या बात है! हेच तर आहे ना.... कळत नाही दुनियेतल्या ९०% लोकांना....

In reply to by आदूबाळ

समीरसूर 30/10/2014 - 13:33
ते "तुम तो ठहरे..." च आहे... जब उनसे इत्तेफाकन...जब उनसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी... क्या नजाकत है...क्या अंदाज है...वा!

In reply to by चिगो

समीरसूर 31/10/2014 - 14:20
'अकेले हम अकेले तुम'ची गाणी छानच होती. अन्नु मलिकची काही गाणी मला खूप आवडतातः चोरी चोरी जब नजरे मिली...- करीब ऐसा जख्म दिया है जो ना फिर भरेगा...- अकेले हम अकेले तुम हाये मेरा दिल चुरा के ले गया...- जोश तेरे दर पे सनम चले आये...- फिर तेरी कहानी याद आयी वो तसव्वुर क आलम...- ऐतराज ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जानेजा...- बाजीगर किताबे बहुत सी पढी होंगी तुमने...- बाजीगर चुरा के दिल मेरा गोरीया चली...- मै खिलाडी तू अनाडी पास वो आने लगे जरा जरा...- मै खिलाडी तू अनाडी तुम से मिलके दिल का है ये हाल क्या कहे...- मै हूं ना ढोल बजने लगा, गांव सजने लगा, कई लौट के आया है...- विरासत गेला गेला दिल गेला गेला...- ऐतराज चंदा मामा सो गये...- मुन्नाभाई एम बी बी एस एक एक हो जाये फिर घर चले जाना...- गंगा जमुना सरस्वती बरसात मे जब आयेगा सावन का महिना...- माँ

In reply to by समीरसूर

योगी९०० 31/10/2014 - 16:38
जबराट लिहिलय की भाऊ...हाउसफुल आणि हिमेसभाई सोडले तर बाकी आवड बर्‍यापैकी मॅच होतायत... अन्नू मलीक ची आणखी काही गाणी माझी ऑल टाईम फेवरेट आहेत.. पंछी नदीया पवन... रेफ्यूजी ऐसा लगता है - रेफ्यूजी छन छन.. -मुन्नाभाई एम बी बी एस चले जैसे हवाये...मै हू ना तुमसे मिलके दिल का - मै हू ना..

In reply to by योगी९००

जिन्क्स 04/11/2014 - 20:23
LOC Kargil चित्रपटातील "एक साथी और भी था" हे गाणं मला प्रचंड आवडतं. एक तर जावेद अख्तर चे शब्द जबरदस्त काळजाला भिडतात आणि त्यातुन आन्नू मलिक ने जी चाल दिली आहे ती लाजवाब आहे.

सिरुसेरि 30/10/2014 - 15:56
पुर्वी प्रभातला दादा कोंड्केंचे चित्रपट पाहणे , भरतला मराठी संगीत नाटक पाहणे , आणी अलका , विजयला ईंग्लिश मुव्हीस पाहणे यात मजा असायची .

समीर मस्त लेख.. परवाच जनसेवात जाण्याचा विषय झाला...:-)..माझं न नवर्याचं खुप आवडतं....:-) आता सोबत जाउ :-) मला पण तुम तो ठेहेरे परदेसी जवळच वाटतं.....आवडतं असं नाही म्हणणार..कारण मी आवर्जुन ते ऐकायला जात नाही कधी....पण कुठे चालु असेल तर गाणं एन्जॉय करु शकते :-) माझा अक्खा बारावी चा अभ्यास मी या गाण्याच्या बॅग्राएउंडला केलाय... शेजारचे अस्लम्चाचा हे गाण दिवसभर लावायचे न मी त्याच्या तालावर अभ्यास करायचे रोज :-)

असंका 31/10/2014 - 13:49
आवडी निवडी ही वैयक्तिक बाब आहे. आपल्याला काय आवडतं हे माहित असलं की झालं, ते इतरांना कसं वाटतं याने काय फरक पडतो? आपल्या सर्व लेखाचा सूर 'मला हे जे आवडतं ते फार विचित्र असल्याने बहुसंख्य लोकांना आवडत नाही आणि त्यांची मला पर्वा नाही' असा झाला आहे. हा काल्पनिक संवाद आहे, आणि ओढून ताणून आणलेला आहे. त्या काल्पनिक विरोधकांना आपण देत असलेले उत्तर हे आक्रस्ताळ्या पद्धतीचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचे राहिले बाजूलाच आणि आपल्यासकट वरचे सर्व प्रतिसाद देणारे पण कुठल्यातरी काल्पनिक विरोधकांना झोडपत बसले आहेत. हे खालचं वाक्य आपल्या लेखात आहे हे आपण स्वतःच विसरलेले आहात का?
पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?
कारण वर आपण हा असा प्रतिसाद दिलेला आहे-
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय?
म्हणजे एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारावे असे झाले. आपल्याला नाही ना वाटत असं वागणं योग्य? मग का वागता तसं?

लेख प्रचंड आवडल्या गेला आहे. उच्चभ्रुपणाचा बेगडी आव आणणार्‍यांना योग्य ठिकाणी मारावे. चढता सुरज धिरे धिरे, तुम तो ठहेरे परदेसी, उलाल्ला उलाल्ला, इक बगलमे चांद होगा, ओ री दुनिया, ही गाणी आणि दादा कोंडके आणि बाप्पीदांची सगळी गाणी प्रचंड आवडतात. प्रभात आणि लक्ष्मीनारायण मधे पिच्चर बघायला मला पण फार आवडते. या शिवाय - सुटीच्या दिवशी सकाळी किंवा इतर दिवशी संध्याकाळी पर्वती / तळजाई / सिंहगडावर भटकायला जाणे - कर्वेनगर मधिल म्हसोबा डोसा सेंटर मधला डोसा खाणे - माधुरी दिक्षीत आणि मधुबाला यांना पहात रहाण्यासाठी त्यांचा कोणताही चित्रपट पहाणे - स्वारगेट एस.टी स्टँड किंवा बसस्टॉपवर तासभरतरी नुसते बसुन रहाणे - किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे - आणि सु.शि.चे कोणतेही पुस्तक उचलुन कोणत्याही पाना पासून सुरुवात करुन वाचत रहाणे मला प्रचंड आवडते. हे असे काही करताना कोण काय म्हणते / म्हणेल याची मी मुळीच पर्वा करत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:56
- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे
हे खास आहे

सिरुसेरि 31/10/2014 - 15:48
अल्ताफचे "थोडा ईन्तजारका मजा लिजिये " ऐकायला छान वाटते . हिमेशची "आपकि कशिश सरफरोश है" , "दिलकी गिरह्मे इक आगसी लगी है" , "लागी लागी लागी प्रेमधून लागी" ही गाणीपण माहोल बनवितात. या 'प्रेमधून' गाण्याची चाल तर एका मराठी भक्तीगीता सारखी वाटते. होणार सून मी मध्ये जान्हवीचे वडील तिला जानू , जानू अशी हाक मारतात , ते मात्र ऐकायला विचित्र वाटते . उगाचच "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याची आठवण होते .

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 31/10/2014 - 16:49
अरे येडा आण्णा आणि छोटा छत्रीचा फ्याण आहे मी...गुरु गुलाब खत्री पण जबरा...पहिल्यांदीच परेश रावलला कोणीतरी झाकोळले

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 31/10/2014 - 17:44
परेश रावलच्या पात्राची कल्पनाच जबरदस्त आहे. - येडा आन्नाला खारा गन्ना - छोटा छत्रीला ताडपत्री - गुरूगुलाबला "मंगलभाई" (गुरू--> मंगळ या न्यायाने) तेव्हा हसून हसून वाट लागते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो.

काही प्रसंग

सुज्ञ ·

In reply to by सुनील

रामपुरी 29/10/2014 - 23:30
... नव्या प्याकिंग मध्ये 'चितळ्यांचे' श्रीखंड! (तेच ते जे सहज पिता येणार नाही इतपत दाट असते)

जेपी 29/10/2014 - 14:41
सहमत. जरा जमत असेल तर पुण्याच्या बाहेर पडा.

एस 29/10/2014 - 15:03
बेरोजगार भत्त्यासारख्या काही योजना इथे सापडू शकतील. गरजूंनी अवश्य भेट द्या.

मनीषा 29/10/2014 - 15:27
तिसरा प्रसंग नीट उमगला नाही नक्की काय सांगायचे आहे ? चौथा जमला नाही ... शंभर दुकाने असतील हो पण काका हलवाई सारखी रसमलाई दुसरीकडे मिळतच नाही ना ? मग.. ? पहिले दोन प्रसंग ओळखीचे वाटले ..

मृत्युन्जय 29/10/2014 - 16:37
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला . पण मला एक कळत नाही मुंबैच्या लोकांची अस्मिता लोकल, घाम आणी गर्दी यांना नावे ठेवल्यावर इतकी का उफाळुन येते? नाही म्हणजे हे समजु शकते की कदाचित एखाद्याला घामट वास आवडत असेल पण सरसकट सगळ्याच मुंबैकरांना आवडत असेल असे वाटत नाही. बर घाम, गर्दी आणी बकालपणा यात काय आहे आवडुन घेण्यासारखे? बर असेलच आवडत तर त्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे. असो. मुंबै लय भारी, मुंबै मुळेच मराठी टिकुन आहे, मुंबै सकल गुणांची आणि कलांची रक्षणकर्ती आहे, मुंबैत मिठई खुप छान मिळते आणि तुम्हाला मिठाई हवी असे चौकात उभे राहुन ओरडुन सांगितले तरी चौकातले सगळे दुकानदार शटर वरती टाकुन, जबडा पाडुन, जीभ हलवत गिर्‍हाइकाची वाट बघत बसतात. तस्मात कंझ्युमर इज किंग हे तत्व फक्त मुंबैत जपले जाते. वोक्के?

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 29/10/2014 - 16:48
पण मला एक कळत नाही मुंबैच्या लोकांची अस्मिता लोकल, घाम आणी गर्दी यांना नावे ठेवल्यावर इतकी का उफाळुन येते? नाही म्हणजे हे समजु शकते की कदाचित एखाद्याला घामट वास आवडत असेल पण सरसकट सगळ्याच मुंबैकरांना आवडत असेल असे वाटत नाही. बर घाम, गर्दी आणी बकालपणा यात काय आहे आवडुन घेण्यासारखे? बर असेलच आवडत तर त्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे.
कुठे गेले ते मुंबैला एक भिकार म्हटल्यावर सात भिकार म्हणणारे मुंबैकर? पूर्वीची मुंबै राहिली नाही. की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार)

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 17:50
तु सुद्धा !!! अरे अशा भा़कड "अस्मिता-गळव्-विरेचन-निर्दालन" कार्य हिरिरीने करणारा आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय! आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय!!!!

In reply to by बॅटमॅन

गवि 30/10/2014 - 07:37
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला .
असा डिफेन्स कोणी सामान्य मुंबईकर करताना अद्यापतरी दिसला नाही. मुंबईत उपरोक्त कसलाही त्रास नाहीये असं मुळात मुंबईकराना वाटत नाही. त्यातून वाटत असलं तरी ते अमुंबईकराला तावातावाने पटवून देण्यात वाफ दवडण्याचे कष्ट घेण्याची शक्यता कमीच. तेव्हा उपरोक्त वाक्य सत्यकथेतले असेल तर ते अपवादात्मक असावे किंवा नवमुंबईकर असावा.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 31/10/2014 - 09:45
की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार) खुपच भयावह. १००% पुणेरी त्यांना होताच येणार नाही. आणी पुण्या मुंबई मध्येच अडकुन राहिले तर त्यांची अर्धी खोपोली होइल. खुपच भयाण विचार. आधीच मुंबई सहन होत नाही. हे असले काही झाले तर जीव द्यायचीच वेळ येइल.

सिरुसेरि 30/10/2014 - 18:00
वर उल्लेख केलेले काही प्रसंग हे दादर , विले पार्ले पुर्व , माटुंगा , गिरगाव , सांगली , नागपुर येथे पण घडू शकतात . तेव्हा एकट्या पुण्याला नावे ठेवण्यात येउ नयेत .

In reply to by सुनील

रामपुरी 29/10/2014 - 23:30
... नव्या प्याकिंग मध्ये 'चितळ्यांचे' श्रीखंड! (तेच ते जे सहज पिता येणार नाही इतपत दाट असते)

जेपी 29/10/2014 - 14:41
सहमत. जरा जमत असेल तर पुण्याच्या बाहेर पडा.

एस 29/10/2014 - 15:03
बेरोजगार भत्त्यासारख्या काही योजना इथे सापडू शकतील. गरजूंनी अवश्य भेट द्या.

मनीषा 29/10/2014 - 15:27
तिसरा प्रसंग नीट उमगला नाही नक्की काय सांगायचे आहे ? चौथा जमला नाही ... शंभर दुकाने असतील हो पण काका हलवाई सारखी रसमलाई दुसरीकडे मिळतच नाही ना ? मग.. ? पहिले दोन प्रसंग ओळखीचे वाटले ..

मृत्युन्जय 29/10/2014 - 16:37
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला . पण मला एक कळत नाही मुंबैच्या लोकांची अस्मिता लोकल, घाम आणी गर्दी यांना नावे ठेवल्यावर इतकी का उफाळुन येते? नाही म्हणजे हे समजु शकते की कदाचित एखाद्याला घामट वास आवडत असेल पण सरसकट सगळ्याच मुंबैकरांना आवडत असेल असे वाटत नाही. बर घाम, गर्दी आणी बकालपणा यात काय आहे आवडुन घेण्यासारखे? बर असेलच आवडत तर त्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे. असो. मुंबै लय भारी, मुंबै मुळेच मराठी टिकुन आहे, मुंबै सकल गुणांची आणि कलांची रक्षणकर्ती आहे, मुंबैत मिठई खुप छान मिळते आणि तुम्हाला मिठाई हवी असे चौकात उभे राहुन ओरडुन सांगितले तरी चौकातले सगळे दुकानदार शटर वरती टाकुन, जबडा पाडुन, जीभ हलवत गिर्‍हाइकाची वाट बघत बसतात. तस्मात कंझ्युमर इज किंग हे तत्व फक्त मुंबैत जपले जाते. वोक्के?

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 29/10/2014 - 16:48
पण मला एक कळत नाही मुंबैच्या लोकांची अस्मिता लोकल, घाम आणी गर्दी यांना नावे ठेवल्यावर इतकी का उफाळुन येते? नाही म्हणजे हे समजु शकते की कदाचित एखाद्याला घामट वास आवडत असेल पण सरसकट सगळ्याच मुंबैकरांना आवडत असेल असे वाटत नाही. बर घाम, गर्दी आणी बकालपणा यात काय आहे आवडुन घेण्यासारखे? बर असेलच आवडत तर त्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे.
कुठे गेले ते मुंबैला एक भिकार म्हटल्यावर सात भिकार म्हणणारे मुंबैकर? पूर्वीची मुंबै राहिली नाही. की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार)

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 17:50
तु सुद्धा !!! अरे अशा भा़कड "अस्मिता-गळव्-विरेचन-निर्दालन" कार्य हिरिरीने करणारा आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय! आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय!!!!

In reply to by बॅटमॅन

गवि 30/10/2014 - 07:37
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला .
असा डिफेन्स कोणी सामान्य मुंबईकर करताना अद्यापतरी दिसला नाही. मुंबईत उपरोक्त कसलाही त्रास नाहीये असं मुळात मुंबईकराना वाटत नाही. त्यातून वाटत असलं तरी ते अमुंबईकराला तावातावाने पटवून देण्यात वाफ दवडण्याचे कष्ट घेण्याची शक्यता कमीच. तेव्हा उपरोक्त वाक्य सत्यकथेतले असेल तर ते अपवादात्मक असावे किंवा नवमुंबईकर असावा.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 31/10/2014 - 09:45
की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार) खुपच भयावह. १००% पुणेरी त्यांना होताच येणार नाही. आणी पुण्या मुंबई मध्येच अडकुन राहिले तर त्यांची अर्धी खोपोली होइल. खुपच भयाण विचार. आधीच मुंबई सहन होत नाही. हे असले काही झाले तर जीव द्यायचीच वेळ येइल.

सिरुसेरि 30/10/2014 - 18:00
वर उल्लेख केलेले काही प्रसंग हे दादर , विले पार्ले पुर्व , माटुंगा , गिरगाव , सांगली , नागपुर येथे पण घडू शकतात . तेव्हा एकट्या पुण्याला नावे ठेवण्यात येउ नयेत .
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

कमल घर (एक वात्रटपणा)

शरद ·

सतिश गावडे 29/10/2014 - 08:05
तुझं रुसणं माझं हसणं झाली काशी पालक सुप आवाज खुप मोकळे आभाळ एक खटका बसतो झटका मन रीते !! आता इतक्याच. यांचे "रसग्रहण" झाले तर अजून लिहिन.

अहाहा, ती कविता पुन्हा वाचून त्या लेखावर झालेल्या चर्चेच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. हायकू लिहिताना पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत सात अक्षरं असावीत असा संकेत आहे. त्याला धरून एक नवीन हायकू लिहितो माजयाशी तू मयतरी कर की! करनर क?

विजुभाऊ 29/10/2014 - 11:58
बद्कातला ब येताना पाहुनच मी घाबरलो. ( ५ + ७ + ५ ) तुझा हायकू वाचायका कायकू नकोच डोकेफोड ( ५ + ७ + ५ ) ते फुलपाखरु फुलावर बसलं स्वप्नं मोडलं....

मित्रहो 29/10/2014 - 19:34
भारत बंद मी नशेतच धुंद प्रेम बकरा झालेत बहु होतीलही बहु आता आवरा शोधतो अर्थ अर्थातही निरर्थ भिंगाचा नंबर अरीगातो कशाला रे गातो बेसुर बरा

रामपुरी 29/10/2014 - 23:42
"अकलेचे तारे तोडावयाची तुमची तयारी असेल तर कोणत्याही निरर्थक हायकूचा वा निरर्थक कवितेचा सुसंगत अर्थ लावता येत" तरीच हल्ली रसग्रहणाच्या जिल्ब्या बदाबदा पडतायत

सतिश गावडे 29/10/2014 - 08:05
तुझं रुसणं माझं हसणं झाली काशी पालक सुप आवाज खुप मोकळे आभाळ एक खटका बसतो झटका मन रीते !! आता इतक्याच. यांचे "रसग्रहण" झाले तर अजून लिहिन.

अहाहा, ती कविता पुन्हा वाचून त्या लेखावर झालेल्या चर्चेच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. हायकू लिहिताना पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत सात अक्षरं असावीत असा संकेत आहे. त्याला धरून एक नवीन हायकू लिहितो माजयाशी तू मयतरी कर की! करनर क?

विजुभाऊ 29/10/2014 - 11:58
बद्कातला ब येताना पाहुनच मी घाबरलो. ( ५ + ७ + ५ ) तुझा हायकू वाचायका कायकू नकोच डोकेफोड ( ५ + ७ + ५ ) ते फुलपाखरु फुलावर बसलं स्वप्नं मोडलं....

मित्रहो 29/10/2014 - 19:34
भारत बंद मी नशेतच धुंद प्रेम बकरा झालेत बहु होतीलही बहु आता आवरा शोधतो अर्थ अर्थातही निरर्थ भिंगाचा नंबर अरीगातो कशाला रे गातो बेसुर बरा

रामपुरी 29/10/2014 - 23:42
"अकलेचे तारे तोडावयाची तुमची तयारी असेल तर कोणत्याही निरर्थक हायकूचा वा निरर्थक कवितेचा सुसंगत अर्थ लावता येत" तरीच हल्ली रसग्रहणाच्या जिल्ब्या बदाबदा पडतायत
लेखनविषय:
लेखनप्रकार
कमल घर चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली कमल घर बघ कमल घर कमल बघ ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल. फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले.

तसे देव मोकळेच असतात..!!

प्रकाश१११ ·

आयुर्हित 29/10/2014 - 01:46
तसे Boss आणि देव मोकळेच असतात..!! एक year end ला आणि दुसरे life end ला apraisal घ्यायला मोकळेच असतात..!!

एस 04/11/2014 - 19:08
कविता आवडली. मानसिकता अचूक व्यक्त झालीये.

आयुर्हित 29/10/2014 - 01:46
तसे Boss आणि देव मोकळेच असतात..!! एक year end ला आणि दुसरे life end ला apraisal घ्यायला मोकळेच असतात..!!

एस 04/11/2014 - 19:08
कविता आवडली. मानसिकता अचूक व्यक्त झालीये.
लेखनविषय:
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..?

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

वेल्लाभट ·

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:30
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. >>>>>> का? नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:51
नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?
तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो. तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच. उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 29/10/2014 - 00:53
अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे प्रणेते कै. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक आणि नट चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चिरंजीवाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे स्वत: नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची आठवण म्हणून मुलाचे नाव ठेवले आणि मांडलेकर म्हणतात त्यांना जहांगीर हे नाव आवडले.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:46
@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका नव्हे. आरोप बिनशर्त मागे घ्या गिरिजा काका म्हणजे प्रसाद गोडबोले. माझे मिपावर प्रसाद१९७१ हेच नाव पहील्यापासुन आहे.

In reply to by प्रसाद१९७१

>>>समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे. कोणत्याच गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. भाषा नसली काय आणि माणसं नसली काय. जगरहाटी तिच्या तिच्या वेगाने चाललेली असते. उत्तम पर्याय भविष्यात येतच असतात. खरं तर कोणत्याच गोष्टींनी ज्यांच्या जीवनावर कोणताच प्रभाव पडत नै अशी सर्व माणसे एकत्र करुन जगातल्या उंच कड्यावर नेली पाहिजेत. आणि तिथे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ;) दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 28/10/2014 - 13:29
अस्मिता ही नेहमीच आर्थिक हलाखीशी निगडीत असते. त्यामुळे अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष हे अस्मिता ही हत्यार म्हणून वापरतात. शिवसेनेने आणि आता मनसेने तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही आपटी खाल्ली. जो खरा सर्वसमावेशक आहे तो असल्या असुरक्षित भावना जोपासत बसत नाही. राहिला मुद्दा मराठी भाषा नामशेष होण्याचा. इंटरनेट आल्यावर प्रादेशिक भाषा नष्ट होतील अशी ओरड होत होती. हे संस्थळ अशा आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. आणि समजा १०० वर्षांनी झाली मराठी भाषा नामशेष. तेव्हा आपल्यापैकी कोण जिवंत असणार आहे? जी गोष्ट आपल्यानंतर होणार आहे तिच्यावर मेंदू शिणवणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी यापेक्षा काही नाही. आणि ७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 13:48
७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?
बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते. कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:31
तेच तर म्हणतोय मी विजुभौ! त्या अर्थाने मराठी दुबळी आहे का? नाही हेच उत्तर आहे. आणि ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 16:28
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?
तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत. अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 17:44
उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?

In reply to by सुहास..

विजुभाऊ 28/10/2014 - 19:43
गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे म्हंटले तर संध्येच्या आचमनात पोर्क चे किंवा बीफ चे सूप असले तरीही काहीच फरक पडणार नाही.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:50
@विजुभाऊ - मी गिरीजा काकु नाही. असले आरोप माफीसकट मागे घ्या :-) गिरीजा काकु म्हणजे प्रसाद गोडबोले. संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे, मग पुढे काय बोलणार. पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 29/10/2014 - 14:40
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.
पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले

In reply to by कपिलमुनी

बॅटमॅन 29/10/2014 - 16:09
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच. काबूलहून अब्दाली आला पानपतास. ते अंतर वट्ट ९३१ किमी आहे. २००० मैल काय? उगा उचल बोटे अन दाब कळफलक? असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे? https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=kabul+to+panipat+distance तर पेशवे पुण्याहून पानपतास गेले. ते अंतर १५४२ किमी आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+panipat+distance उगा सांगोवांगी अन वडाला वांगी! अन मराठे गेले ते पुण्याहून पार अटक व पेशावरास! ते अंतर १७०० किमीच्या आसपास आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+attock+distance मराठ्यांचे घोडदळ उत्तरेस अटक तर दक्षिणेस तंजावरापर्यंत गेले होते. ते अंतर आहे २६४५ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=attock+to+tanjavur+distance तर पश्चिमेस बडोदा ते पूर्वेस मुर्शिदाबाद अंतर आहे १९०३ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=baroda+to+murshidabad+distance तेव्हा कोण संध्या करत वेळ घालवत बसले होते त्याचे उत्तर कृपया द्यावे अशी प्रसाद यांना विनंती आहे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 29/10/2014 - 16:15
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.
बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही. पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 29/10/2014 - 16:20
मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो गस हि फळीवरच असतो , बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो .... मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,, जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत ......... मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!! कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,
हे आठवले ;)

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:54
माझा मुद्दा संध्ये बद्दल होता. बाकीचा मालमसाला , तडका होता. जर कोणी संध्या करणे म्हणजे फार काहीतरी भारी संस्कृती आहे असे सांगणार असेल तर असे काहीतरी लिहायलाच लागते.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:57
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?
मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 31/10/2014 - 10:17
तुमच्या जातीचा इथे काहीच संबंध नाही. प्रश्न चुकीच्या प्रतिवादांचा आहे. उद्या एखाद्या निम्नवर्णीयाने फुले आंबेडकरांवर चुकीची टीका केली तर केवळ एकजातीय असल्याने त्याची चूक माफ ठरणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:59
प्रश्न स्पेसिफिक होता "कायम पेशव्यांना का झोडायचे?" असा. त्यात प्रश्न कर्त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले आणि त्यानुसारच उत्तर दिले आहे. इथे जातीचा संबंध आहेच कारण माझी टीका ही ब्रिगेडी सारखी बायस्ड नाहीये हे मला सांगायचे होते.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 31/10/2014 - 19:35
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले
याचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का? आणि
संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे
मग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 31/10/2014 - 19:40
मुळात "संध्या करणे" म्हणजे काय हे आमच्यासारख्या "संध्या न करणार्‍यांना" कुणी समजावून सांगेल का? पौराणिक मालिकांमध्ये ऋषि जलप्रवाहात उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सुर्याकडे तोंड करुन ते पाणी एका लहान धारेच्या स्वरुपात ओंजळ खाली करुन पुन्हा जलप्रवाहात सोडताना दाखवतात. हीच संध्या का? किंवा साहित्यात येणारा अर्घ्य (कि अर्ध्य) देणे हा शब्दप्रयोग "संध्या करणे" ला समानार्थी आहे का? किंवा अजून काही वेगळं असतं "संध्या करणं" ?

In reply to by सतिश गावडे

कपिलमुनी 31/10/2014 - 19:52
कोणत्याही समाजावर तत्काली समजुतींचा पगडा असतो. आणि धर्मांमध्ये कालानुरूप बदल घडत असतात. पण म्हणून त्यांना मूर्ख ठरवून मोडीत काढणा चुकीचा आहे. संध्या असो की नमाज किंवा इतर काही. कारण आज ज्या धर्मसमजुती घट्ट आहेत त्या १०० वर्षांनी बदलणार आहेतच तेव्हाचा द्रूष्टीकोन वेगळा असेल त्याचप्रमाणे पूर्वीचा दृष्टीकोन वेगळा . पेशवे पानिपतामध्ये का हरले ? हा वेगळा आणि गहन चर्चा विषय होउ शकतो . त्याला संध्या करत बसल्याने हरले असे म्हणने आणि झटकणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर त्यांच्या धार्मिकतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे

In reply to by कपिलमुनी

hitesh 01/11/2014 - 03:35
पानिपतावर पेशव्यांबरोबर लढाऊ सैनिक सुमारे ऐंशी हजार ते एक लाख होते. उरलेले लाखभर लोक हे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात स्नान संध्या केल्याने मोक्ष मिळतो या परमोच्च ( ! ) उद्देशाने गेले होते. या बिन लढाऊ लाख लोकांमुळेच पेशव्यंची रसद लवकर संपली व ते हरले. दोन अफगाण्यांनी भारताला कापुन टाकले.. १ शकुनीमामा २ अब्दाली.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:48
अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ पणा आहे. अनेकता आहे म्हणजेच एकता नाही. भारत काय महाराष्ट्र सुद्धा एक नाही. भारतात कमीत कमी १००० तरी छॉटे भारत आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत म्हणुन एकत्र रहातात. मजबूरी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 29/10/2014 - 16:17
होवुन जावु दे जे व्हायचंय ते एकदाच !! प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत का ? राजकीय दृश्ट्या असेल तर एक भाजपा प्रेमी म्हणुन ठीक आहे, सामाजिक द्रश्ट्या असेल तर मग मात्र अतिशय खेदकारक आहे !! मुद्द्याचं बोलतो...युतीच ...कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये, शिवाय भाजपा सारखं संधी-साधु दुसरं कोणीच असु शकत नाही , शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही ), असा संधीसाधु पणा अगांत असल्याबद्दल एक साधी भनक नाही पब्लीक ला ! असा संधीसाधु भोंगळ पणा नाही का ? असो....ज्या मराठी अस्मितेला तुम्ही आज नावे ठेवता आहात , आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार ! गोळवलगुर्जी असते ना तर , त्यांच्या ज्या विचारांने सुरु केलेल्या या संस्थेची हालत बघतली असती, तर चपलेने मारलं असत !! आणी ही आरएसएसने हे हिन्दु महासभा, बजरंग दल ही पिलावळ का पाळुन ठेवली आहे हो ! जाती-पातीतील तेढ वाढवातात च्यायला.. I am already living in the state of hell, don't make it more hell !! ) ! दुसरी गोष्ट , सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार ...२८८ जागांपैकी १२१ निवडुन आलेत , त्यात २२ आयात उमेदवार आहेत, भाजपा ने ही निवडुन आलेल्या उमेदवारांमध्ये मध्ये गुन्हेगार असलेली मंडळी आहे, जर २५ सभा घेवुन ( हे च्यामारी लिगल आहे का ? माझ्या टॅक्स चा पैसा असा एक प्रधान सेवक स्वता:च्या पक्षाच्या प्रचारासाठी कसा वापरु शकतो, वेग-वेगळ्या ठिकाणी ११ हेलीपॅड्स बनविली गेलीत एका रात्रीत, नाही ! येते ,गवतात ही थांबविता येते ..पण मग प्रधानसेवका ला सिक्युरिटी लागते ना , नायतर व्हायचा येडीयुरप्पा ! काय सांगता ? प्रचार फंडाचा वापरिला ? अरे मग १५ वर्षे सरकार नसताना कुठुन आला पैसा, अरे हो गुजरात वरुन आला असेल नाही का ? मग गुजरातचा विकास नक्कीच झाला म्हणायचा ) पार घसा बसे पर्यंत , फक्त विकासाच बोलुन बघायला गेले तर , लाट वगैर असुन , माझ्या लेखी तुम्ही हारलेलेच आहात ... बाकी विकासाच एक सांगतो , तो जो कोणी विकास आहे ना, त्याला एकदा विचारु च दे, की बाबा ! तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !! बर ! तुझी नेमकी व्याख्या काय आहे, एका पंचतारांकित हॉस्पिटलच ( आधी हॉटेल लिहिले होते ) उद्घाटन केल्याने तु कसा येतोस ? चार ठिकाणी झाडु मारल्याने ( जे आधीच क्लिन आहे त्याला, काही नाही दोन चार झाडांची पाने पडलेली ) तु कसा काय येतोस ? दर रविवारी रेडिओवर भाषण केल्याने तु कसा काय येतोस ? कारण नसताना मोहनजींच भाषण दाखविल्याने तुझे येताना पाय दुखत नाहीत का ? अस्मितेच्या गप्पा करणार्‍यांनी , मोदींनी गुजरात आणि गोध्रा प्रकरण , अस्मिते सारखंच वापरल नाही रे बाबा , लय काम करायचा म्हणे आधी , त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही. लय विकासबाज पहिल्यापासुन ..आत्तापुरत येव्हढ बास ...विकास ही बाहेर काढतो ... ! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 17:05
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत
मालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही. खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच. खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.
बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील
बसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.
! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !
अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.

In reply to by सुहास..

क्लिंटन 29/10/2014 - 18:11
.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,
अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?
शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )
मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?
आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)
सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार
बरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)
तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!
कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?
त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.
आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का? तूर्तास इतकेच.

In reply to by सुहास..

काळा पहाड 29/10/2014 - 20:49
एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मनसे चे (किंवा शिवसेनेचे, जे असाल ते) आहात. आम्ही सामान्य मतदार आहोत. आम्ही तुमच्या एकूण वर्तनाकडे पाहून आमचे मत बनवतो. आणि आमची मतं ही एखादा पक्ष किती सुशिक्षित आहे, किती विनम्र आहे, किती "जाणता" आहे, किती चाणाक्ष आहे, त्याचं चरित्र, भाषा, वागणूक, ध्येय, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टीवर ठरतो. आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व (अजाणतेपणे का होईना करत असल्याने) तुमचा पक्ष ही उतरलेला नाही. बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्याबद्दल लोकांना प्रचंड जवळीकता वाटते, पण लोक त्यांना मत देत नाहीत कारण लोकांना त्यांच्या एकूण राज्य हाकण्याच्या क्षमतेवर विश्वास नसावा. " दम लागतो" वगैरे भाषेचे दिवस आता गेलेले आहेत. ते पूर्वी ठीक होतं. आता एकतर सुधारा किंवा नोकरी शोधायला लागा.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 21:10
मी ही सामान्य माणुस आहे ही आहे, आणी जे लिहिलय ते अ‍ॅज अ ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलय !! तुम्ही मान्य करा वा नका करू ! बाळासांहेबाविषयी कोणी ही अनादारार्थी बोलु शकत नाही हे खरे आहे, म्हणून मोदींनी ते सेन्टेन्स टाकले होते, आदर, श्रंधाजली ई. सब झुट !! मलाही अगदी (राजसारखच) माणुस खुप क्लियर वाटत होता, पण जसे निर्णय ते घेत आहेत त्यानुसार मी ही बोलतोय..माझ राजकारणावर इतक बोलण ! माझ मला आश्चर्थ वाटतय ..मला उध्दव शी ही काही जवळीकता इ. नाही ! मला जे दिसतय ते मी लिहितो आहे, मी राजकीय उलथा-पालथ दाखवितोय आणणि काही शहाणे मला अ‍ॅन्टी मोदी समजाहेत, टारगेट करताहेत, मनसे विषयी ( ते ही आता ) थट्टेखोर किंवा इतर तत्सम गोष्टी बोलताहेत ! जेव्हा ते बोलताहेत , तेव्हा मी उत्तर देतोय इतकेच !! मला समाजाशी असते घेणे-देणे , पक्षाच कार्ड मला झक मारुन वापरावे लागते ( माझ्या सोशल संस्थेच कार्ड घेवुन एखाद्या अधिकार्‍याकडे गेलो ना, तो अधिकारी, एक तर बोलवायला उशीर करतो आणि माझ म्हणन ही ऐकुन घेत नाही, उलट मी जर एखाद्या पक्षाच कार्ड घेवुन गेलो की लगेच आत बोलावुन घेतात, चहा-बिहा ऑफर करतात ) , मग त्यातल्या त्यात ज्या पक्षाशी आपले मत जुळतात , त्यांच कार्ड मी वापरतो इतकेच ....आधी सेनेच वापरायचो, आता मनसे च वापरतो,(माझ्याकडुन काम होतात हे समजल्यावर मला भाजपाने ही दोन चार वेळा विचारणा केली आहे मी नाही म्हणालो होतो ! ) ..मी हेच प्रसाद समजावत होतो की हे आलेच कमळ घेवुन ..

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 29/10/2014 - 21:36
आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.
आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते. वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 22:27
विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे >>> अरे रे , किती चुका !! कीव वाटली भक्तीची !! plz ,Don'T MisLead people like some electronic media ! याचा एकदाचा क्लियरन्स देतो ...मोदींना न्हवे, अमीत शहांना !! अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) ही तिच सभा आहे जिथे आठवले, " मत करो मेरी नक्कल " का असे काहीसे म्हणाला होता , मी याचं थेट प्रक्षेपण माझ्या डोळ्याने बघीतल, एकल ..म्हटल बघुच मोदींनी अध्यक्ष पद दिलेला माणुस आहे तरी कसा ...पुरंदरेच्या पुस्तकात असंच अफजल खान ने " शिवरायांच्या " बाबतीत काढलेले उद्गार आहेत ...आणि तोच संदर्भ धरुन " अमीत शहा" म्हणजे मला संपवायला विडा घेतलेला " अफजल खान " आहे आणि फौज घेवुन आलाय , मला कळत नाही असा असंजस का जाणुन बुजुन पसरवितात आणि पब्लीक पण मिडीयाच ऐकुन काय बी बरळतय !! ..आणि निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर कोण - कोणा ला बोलत नाही !! सुषमा स्वराज बोलल्याच की बाळासाहेंबाविषयी ... माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:18
>>> अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) २५ सप्टेंबरला युती तुटल्यानंतर २७ सप्टेंबरला उद्धव ठाकर्‍यांनी सभा घेतली व त्या सभेपासून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली. मोदींनी महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरला आले. ५ ऑक्टोबरच्या सभेत त्यांनी "बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरापोटी मी शिवसेनेवर टीका करणार नाही" अशी अत्यंत स्वागतार्ह भूमिका घेतली. तरीही सेना नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. २७ सप्टेंबरपासून सेना नेत्यांनी भाजप, मोदी व शहांबद्दल टीकेची झोड उठवली होती. पण भाजप नेते गप्प होते. ४ सप्टेंबरला शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उधोजीराजेंची भेट घ्यावी अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु शहांच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा समावेश नाही हे समजल्यावर शिवसेनेचा तिळपापड झाला. लगेचच "शहाणा हो" अशी पोस्टर्स माध्यमातून फिरविली गेली. तरीही शहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग नाईलाजाने शहांना मातोश्री भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले गेले व त्यानंतर शहांनी भेट दिली. २७ सप्टेंबरनंतर शहांची तुलना आदिलशहा, कुतुबशहा इ. शी केली जाउ लागली. मोदींची तुलना अफझलखानशी केली गेली. तरीही भाजप नेते गप्प होते. शेवटी सातत्याने होणारी जहरी टीका असह्य झाल्याने शहांनी ८ ऑक्टोबरला शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेची तुलना उंदराशी केली. भाजपवर २७ सप्टेंबरपासून (किंबहुना त्याही आधीपासून) शिवसेना जहरी टीका करत होती. भाजपने १०-११ दिवस टीका सहन केल्यानंतर शिवसेनेला जोडा मारला (एकही मारा, लेकीन सॉलीड मारा). सुरूवात शिवसेनेने केली होती. भाजपने अनेक दिवस संयम बाळगल्यानंतर योग्य ते उत्तर दिलं. >>> माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी .. असेलही. शिवसेना २५ वर्षे भाजपला कमी लेखत होती. आता भाजपकडे हुकुमाची पाने आल्यावर ते सेनेला धडा शिकविणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:06
>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो त्यांच्या विषयी विरोधात बोलायला ! उगा " भावनिक वाक्य " " बालासाहेब के बारेंमे मैं कुछ नही कहुंगा " अस म्हणाव लागलं पब्लीक समोर ...सेनेत दम होता , ते तो बोलला ही ...आणि जेव्हढा होता त्यात तुम्हाला परिस्थिती असुन ही बहुमत मिळाले नाही ( पुन्हा , हेलीकॉप्टर प्रचार, सभांना होणारी गर्दी, मोदी लाट, विकासाच्या गप्पा आहेच ) चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> आज ही बहुमतावर शिक्का पडेपर्यंत तुम्हाला सेनेला बरोबर घेवुन चालणे आहेच, आज उध्दव सॉफ्ट वागतोय , शिकतो आहे ! एखादा पाच-सहा पावलं माग सरकतोय, ठीक आहे , मी ऐकले माफी मागावी असे काहीतरी आलेय पेपरात , छान !! मागेल ही , पण त्यात ही तुमचीच हार आहे, तुमच्याच एका मित्रपक्षावर तुम्ही ही वेळ आणली आहे आणि त्या वर तुमचा उन्माद दिसतोय, ...आज महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा ' बिग बॉस' केला असे म्हणेन मी !! अरे हो, मोदींनी प्रधानसेवक हे म्हणणारे देखील महाराष्ट्राचेच नेते होते. असे उपकार विसरणारे, संधी-साधु आहेतच !! भाजपने नाही, शिवसेनेने स्वतःच्या माजाने आणि आडमुठेपणाने ही वेळ स्वतःवर आणलेली आहे. यात भाजपची हार नसून फक्त शिवसेनेचीच हार आहे. स्वतःच्या आडमुठेपणाने युती तुटल्यावर स्वतःच्या पक्षाबद्दल सकारात्मक प्रचार करण्याऐवजी शिवसेनेने मोदी, शहा व भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व नकारात्मक प्रचार केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली. >>> तो गप्प बसलाय कारण त्याला मुंबई महापालिकेतील युती तोडायची नाहीये , ते बळ आहे सेनेच !! पार महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत सेनेला भाजपच्या कुबड्या लागतात. पण माज केवढा अंगात!

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 19:24
चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:40
>>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, तुम्हाला काय पटतंय आणि काय नाही यावर काहीच अवलंबून नाही. >>> उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) सगळेच पक्ष आकडे फुगवून सांगतात. अगदी मतदान झाल्यावर सुद्धा मतमोजणीच्या आदल्या दिवशी संजय राऊत "शिवसेनेला १७५-२०० जागा मिळतील" असा अवास्तव अंदाज सांगत होता. संधीसाधु, दुटप्पी आणि फेकू सगळेच पक्ष व नेते असतात. >>> ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! भाजपाने बरेच दिवस संयम बाळगून नंतरच शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. सुरूवात शिवसेनेने केली आणि मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरसुद्धा शिवसेनेला शहाणपण सुचले नाही. >>> येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! कधी? भाजप शिवसेनेपेक्षा अनेकपटींनी मोठा असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपपुढे शिवसेना म्हणजे किस झाड की पत्ती! >>> तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात दुर्या-तिर्या आणि त्यासुद्धा हुकुमाच्या नसलेल्या, असे पत्ते हातात ठेवून काय उपयोग? >>> ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! कसली इकडे आड आणि तिकडे विहीर? भाजपची काहीही कोंडी होत नाहीय्ये. आता शिवसेनेचीच सर्वत्र कोंडी होणार आहे. >>> भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ? मौनीबाबांवरील टीका जनतेनेच उचलून धरली कारण त्यात तथ्य होते. भाजपवरील शिवसेनेच्या टीकेला जनतेनेच नाकारले कारण त्यात सत्यांश नव्हता, नुसताच आक्रस्ताळेपणा होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 20:07
भाजप जरा जास्तच माज करत आहे. श्रीगुरुजी - Wed, 29/10/2014 - 21:09 भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल. बाकी चालु द्यात ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:28
दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद इथे टाकण्याचा उद्देश समजला नाही. त्या धाग्यावर मी लिहिले ते योग्यच होते आणि इथेही मी योग्य तेच लिहीत आहे. तिथला प्रतिसाद इथे टाकण्यापेक्षा माझ्या या धाग्यावरील प्रतिसादाला उत्तर दिलेत (उत्तर असलेच तर) तर बरे होईल.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 29/10/2014 - 20:49
आद्य नमोरुग्ण श्री राजसाहेब (असं ते स्वतः म्हणतात... दोन वर्षापुर्वी त्यांनीच म्हणे मोदिंनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती) जर यदाकदाचीत भाजपशी युती करते (लोकसभा निवडणुकीपुर्वी हि एक शक्यता होती) किंवा/आणि भाजप+शि.से. युती कायम राहुन सेनेला १००+ जागा मिळाल्या असत्या तर आज समस्त मराठी (सो कॉल्ड) अस्मितावाले वानखेडे स्टेडीयमवर मेजवानी झोडायची तयारी करत असते. बाळवाघाने आपल्या तिर्थरुपांचे दात त्यांच्याच घशात घातले, आणि इंजीन तर यार्डाच्या बाहेर पडलच नाहि म्हणुन खास केजरी मफलर मागवुन फुकाचा जळजळ खोकला सुरु आहे बाकि काहि नाहि.

In reply to by अर्धवटराव

सुहास.. 29/10/2014 - 21:12
पुढे तर यापेक्षा भयानक आहे ..जो खेळ राष्ट्रवादी आणी काँग्रेस ने केला , एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्या करायचा , आरोप-प्रत्यारोप करायचा ! तिच वेळ आज भाजपा-सेने वर आली ....काल परवा अर्णव च्या शो मध्ये काळ्या यादी वरुन जो पेट पाहिला , त्यावर जी हालत उत्तर देताना काँग्रेसवाल्यांची व्हायची तिच भाजपा ची होत होती ..

In reply to by सुहास..

अर्धवटराव 29/10/2014 - 21:17
अनेक पक्षांत विभागलेली राजकारणी जमात एका वरच्या पातळीवर एकसंघ असते व तिथे सर्वांचे प्रॉब्लेम सारखेच असतात.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:15
निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक पक्ष संधीसाधू असतोच. नाहीतर त्याला राजकारण करताच येणार नाही. शिवाय यशस्वी माणसाला आणि संघटनांना नावे ठेवणे हे तर सगळेचजण करतात. उद्धवजींना भाजपला १३७ जागा द्यायच्या नव्हत्या कारण या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही खरं नाही आणि आपल्याला संधी आहे हे जाणवल्यामुळेच ना? भाजपा संधीसाधू आहे असं जे कुणी म्हणतात ते एक प्रकारे आपल्याला ते करता येत नाही याचीच कबुली देत असतात.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 30/10/2014 - 18:22
नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल. काळच ठरवेल पुढे काय होतय

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:28
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 17:58
आझमशेठ !! बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !! (संपादित)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:17
सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल. तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 30/10/2014 - 18:24
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >> :)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:50
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.

In reply to by प्रसाद१९७१

प्रदीप 30/10/2014 - 19:34
जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले. अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?

In reply to by प्रदीप

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 20:18
बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार. ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते. नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले. आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन. तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 20:49
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 22:07
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>> साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही ) तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>> १ तुम्ही बोलता किती? >> बोलत नाही लिहितो आहे ! तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >> मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे. अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >> कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु ) http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-22-toll-plazas-Raj-Thackeray-keeps-up-threat/articleshow/30370142.cms ( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे ) किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय कितीचं तोडपाणी केलं?>> एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय ) राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>> जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >> भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >> मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>> तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>> हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे. धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 31/10/2014 - 00:00
फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 31/10/2014 - 00:27
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.

In reply to by सुहास..

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:25
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली. मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 31/10/2014 - 14:03
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...
इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 31/10/2014 - 14:42
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.

In reply to by बॅटमॅन

hitesh 31/10/2014 - 18:34
संबंध नाही कसा ? श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात. तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात

In reply to by hitesh

बॅटमॅन 31/10/2014 - 19:30
हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 18:46
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 19:01
जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

In reply to by क्लिंटन

विजुभाऊ 30/10/2014 - 10:43
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:38
सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 28/10/2014 - 21:12
अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:38
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:56
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 28/10/2014 - 19:41
"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by यसवायजी

बोका-ए-आझम 29/10/2014 - 07:23
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

In reply to by विजुभाऊ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:48
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:50
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 13:44
मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

विजुभाऊ 28/10/2014 - 13:40
मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:30
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. >>>>>> का? नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:51
नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?
तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो. तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच. उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 29/10/2014 - 00:53
अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे प्रणेते कै. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक आणि नट चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चिरंजीवाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे स्वत: नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची आठवण म्हणून मुलाचे नाव ठेवले आणि मांडलेकर म्हणतात त्यांना जहांगीर हे नाव आवडले.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:46
@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका नव्हे. आरोप बिनशर्त मागे घ्या गिरिजा काका म्हणजे प्रसाद गोडबोले. माझे मिपावर प्रसाद१९७१ हेच नाव पहील्यापासुन आहे.

In reply to by प्रसाद१९७१

>>>समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे. कोणत्याच गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. भाषा नसली काय आणि माणसं नसली काय. जगरहाटी तिच्या तिच्या वेगाने चाललेली असते. उत्तम पर्याय भविष्यात येतच असतात. खरं तर कोणत्याच गोष्टींनी ज्यांच्या जीवनावर कोणताच प्रभाव पडत नै अशी सर्व माणसे एकत्र करुन जगातल्या उंच कड्यावर नेली पाहिजेत. आणि तिथे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ;) दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 28/10/2014 - 13:29
अस्मिता ही नेहमीच आर्थिक हलाखीशी निगडीत असते. त्यामुळे अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष हे अस्मिता ही हत्यार म्हणून वापरतात. शिवसेनेने आणि आता मनसेने तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही आपटी खाल्ली. जो खरा सर्वसमावेशक आहे तो असल्या असुरक्षित भावना जोपासत बसत नाही. राहिला मुद्दा मराठी भाषा नामशेष होण्याचा. इंटरनेट आल्यावर प्रादेशिक भाषा नष्ट होतील अशी ओरड होत होती. हे संस्थळ अशा आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. आणि समजा १०० वर्षांनी झाली मराठी भाषा नामशेष. तेव्हा आपल्यापैकी कोण जिवंत असणार आहे? जी गोष्ट आपल्यानंतर होणार आहे तिच्यावर मेंदू शिणवणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी यापेक्षा काही नाही. आणि ७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 13:48
७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?
बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते. कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:31
तेच तर म्हणतोय मी विजुभौ! त्या अर्थाने मराठी दुबळी आहे का? नाही हेच उत्तर आहे. आणि ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 16:28
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?
तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत. अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 17:44
उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?

In reply to by सुहास..

विजुभाऊ 28/10/2014 - 19:43
गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे म्हंटले तर संध्येच्या आचमनात पोर्क चे किंवा बीफ चे सूप असले तरीही काहीच फरक पडणार नाही.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:50
@विजुभाऊ - मी गिरीजा काकु नाही. असले आरोप माफीसकट मागे घ्या :-) गिरीजा काकु म्हणजे प्रसाद गोडबोले. संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे, मग पुढे काय बोलणार. पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 29/10/2014 - 14:40
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.
पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले

In reply to by कपिलमुनी

बॅटमॅन 29/10/2014 - 16:09
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच. काबूलहून अब्दाली आला पानपतास. ते अंतर वट्ट ९३१ किमी आहे. २००० मैल काय? उगा उचल बोटे अन दाब कळफलक? असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे? https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=kabul+to+panipat+distance तर पेशवे पुण्याहून पानपतास गेले. ते अंतर १५४२ किमी आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+panipat+distance उगा सांगोवांगी अन वडाला वांगी! अन मराठे गेले ते पुण्याहून पार अटक व पेशावरास! ते अंतर १७०० किमीच्या आसपास आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+attock+distance मराठ्यांचे घोडदळ उत्तरेस अटक तर दक्षिणेस तंजावरापर्यंत गेले होते. ते अंतर आहे २६४५ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=attock+to+tanjavur+distance तर पश्चिमेस बडोदा ते पूर्वेस मुर्शिदाबाद अंतर आहे १९०३ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=baroda+to+murshidabad+distance तेव्हा कोण संध्या करत वेळ घालवत बसले होते त्याचे उत्तर कृपया द्यावे अशी प्रसाद यांना विनंती आहे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 29/10/2014 - 16:15
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.
बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही. पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 29/10/2014 - 16:20
मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो गस हि फळीवरच असतो , बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो .... मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,, जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत ......... मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!! कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,
हे आठवले ;)

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:54
माझा मुद्दा संध्ये बद्दल होता. बाकीचा मालमसाला , तडका होता. जर कोणी संध्या करणे म्हणजे फार काहीतरी भारी संस्कृती आहे असे सांगणार असेल तर असे काहीतरी लिहायलाच लागते.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:57
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?
मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 31/10/2014 - 10:17
तुमच्या जातीचा इथे काहीच संबंध नाही. प्रश्न चुकीच्या प्रतिवादांचा आहे. उद्या एखाद्या निम्नवर्णीयाने फुले आंबेडकरांवर चुकीची टीका केली तर केवळ एकजातीय असल्याने त्याची चूक माफ ठरणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:59
प्रश्न स्पेसिफिक होता "कायम पेशव्यांना का झोडायचे?" असा. त्यात प्रश्न कर्त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले आणि त्यानुसारच उत्तर दिले आहे. इथे जातीचा संबंध आहेच कारण माझी टीका ही ब्रिगेडी सारखी बायस्ड नाहीये हे मला सांगायचे होते.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 31/10/2014 - 19:35
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले
याचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का? आणि
संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे
मग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 31/10/2014 - 19:40
मुळात "संध्या करणे" म्हणजे काय हे आमच्यासारख्या "संध्या न करणार्‍यांना" कुणी समजावून सांगेल का? पौराणिक मालिकांमध्ये ऋषि जलप्रवाहात उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सुर्याकडे तोंड करुन ते पाणी एका लहान धारेच्या स्वरुपात ओंजळ खाली करुन पुन्हा जलप्रवाहात सोडताना दाखवतात. हीच संध्या का? किंवा साहित्यात येणारा अर्घ्य (कि अर्ध्य) देणे हा शब्दप्रयोग "संध्या करणे" ला समानार्थी आहे का? किंवा अजून काही वेगळं असतं "संध्या करणं" ?

In reply to by सतिश गावडे

कपिलमुनी 31/10/2014 - 19:52
कोणत्याही समाजावर तत्काली समजुतींचा पगडा असतो. आणि धर्मांमध्ये कालानुरूप बदल घडत असतात. पण म्हणून त्यांना मूर्ख ठरवून मोडीत काढणा चुकीचा आहे. संध्या असो की नमाज किंवा इतर काही. कारण आज ज्या धर्मसमजुती घट्ट आहेत त्या १०० वर्षांनी बदलणार आहेतच तेव्हाचा द्रूष्टीकोन वेगळा असेल त्याचप्रमाणे पूर्वीचा दृष्टीकोन वेगळा . पेशवे पानिपतामध्ये का हरले ? हा वेगळा आणि गहन चर्चा विषय होउ शकतो . त्याला संध्या करत बसल्याने हरले असे म्हणने आणि झटकणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर त्यांच्या धार्मिकतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे

In reply to by कपिलमुनी

hitesh 01/11/2014 - 03:35
पानिपतावर पेशव्यांबरोबर लढाऊ सैनिक सुमारे ऐंशी हजार ते एक लाख होते. उरलेले लाखभर लोक हे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात स्नान संध्या केल्याने मोक्ष मिळतो या परमोच्च ( ! ) उद्देशाने गेले होते. या बिन लढाऊ लाख लोकांमुळेच पेशव्यंची रसद लवकर संपली व ते हरले. दोन अफगाण्यांनी भारताला कापुन टाकले.. १ शकुनीमामा २ अब्दाली.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:48
अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ पणा आहे. अनेकता आहे म्हणजेच एकता नाही. भारत काय महाराष्ट्र सुद्धा एक नाही. भारतात कमीत कमी १००० तरी छॉटे भारत आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत म्हणुन एकत्र रहातात. मजबूरी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 29/10/2014 - 16:17
होवुन जावु दे जे व्हायचंय ते एकदाच !! प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत का ? राजकीय दृश्ट्या असेल तर एक भाजपा प्रेमी म्हणुन ठीक आहे, सामाजिक द्रश्ट्या असेल तर मग मात्र अतिशय खेदकारक आहे !! मुद्द्याचं बोलतो...युतीच ...कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये, शिवाय भाजपा सारखं संधी-साधु दुसरं कोणीच असु शकत नाही , शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही ), असा संधीसाधु पणा अगांत असल्याबद्दल एक साधी भनक नाही पब्लीक ला ! असा संधीसाधु भोंगळ पणा नाही का ? असो....ज्या मराठी अस्मितेला तुम्ही आज नावे ठेवता आहात , आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार ! गोळवलगुर्जी असते ना तर , त्यांच्या ज्या विचारांने सुरु केलेल्या या संस्थेची हालत बघतली असती, तर चपलेने मारलं असत !! आणी ही आरएसएसने हे हिन्दु महासभा, बजरंग दल ही पिलावळ का पाळुन ठेवली आहे हो ! जाती-पातीतील तेढ वाढवातात च्यायला.. I am already living in the state of hell, don't make it more hell !! ) ! दुसरी गोष्ट , सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार ...२८८ जागांपैकी १२१ निवडुन आलेत , त्यात २२ आयात उमेदवार आहेत, भाजपा ने ही निवडुन आलेल्या उमेदवारांमध्ये मध्ये गुन्हेगार असलेली मंडळी आहे, जर २५ सभा घेवुन ( हे च्यामारी लिगल आहे का ? माझ्या टॅक्स चा पैसा असा एक प्रधान सेवक स्वता:च्या पक्षाच्या प्रचारासाठी कसा वापरु शकतो, वेग-वेगळ्या ठिकाणी ११ हेलीपॅड्स बनविली गेलीत एका रात्रीत, नाही ! येते ,गवतात ही थांबविता येते ..पण मग प्रधानसेवका ला सिक्युरिटी लागते ना , नायतर व्हायचा येडीयुरप्पा ! काय सांगता ? प्रचार फंडाचा वापरिला ? अरे मग १५ वर्षे सरकार नसताना कुठुन आला पैसा, अरे हो गुजरात वरुन आला असेल नाही का ? मग गुजरातचा विकास नक्कीच झाला म्हणायचा ) पार घसा बसे पर्यंत , फक्त विकासाच बोलुन बघायला गेले तर , लाट वगैर असुन , माझ्या लेखी तुम्ही हारलेलेच आहात ... बाकी विकासाच एक सांगतो , तो जो कोणी विकास आहे ना, त्याला एकदा विचारु च दे, की बाबा ! तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !! बर ! तुझी नेमकी व्याख्या काय आहे, एका पंचतारांकित हॉस्पिटलच ( आधी हॉटेल लिहिले होते ) उद्घाटन केल्याने तु कसा येतोस ? चार ठिकाणी झाडु मारल्याने ( जे आधीच क्लिन आहे त्याला, काही नाही दोन चार झाडांची पाने पडलेली ) तु कसा काय येतोस ? दर रविवारी रेडिओवर भाषण केल्याने तु कसा काय येतोस ? कारण नसताना मोहनजींच भाषण दाखविल्याने तुझे येताना पाय दुखत नाहीत का ? अस्मितेच्या गप्पा करणार्‍यांनी , मोदींनी गुजरात आणि गोध्रा प्रकरण , अस्मिते सारखंच वापरल नाही रे बाबा , लय काम करायचा म्हणे आधी , त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही. लय विकासबाज पहिल्यापासुन ..आत्तापुरत येव्हढ बास ...विकास ही बाहेर काढतो ... ! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 17:05
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत
मालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही. खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच. खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.
बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील
बसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.
! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !
अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.

In reply to by सुहास..

क्लिंटन 29/10/2014 - 18:11
.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,
अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?
शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )
मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?
आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)
सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार
बरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)
तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!
कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?
त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.
आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का? तूर्तास इतकेच.

In reply to by सुहास..

काळा पहाड 29/10/2014 - 20:49
एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मनसे चे (किंवा शिवसेनेचे, जे असाल ते) आहात. आम्ही सामान्य मतदार आहोत. आम्ही तुमच्या एकूण वर्तनाकडे पाहून आमचे मत बनवतो. आणि आमची मतं ही एखादा पक्ष किती सुशिक्षित आहे, किती विनम्र आहे, किती "जाणता" आहे, किती चाणाक्ष आहे, त्याचं चरित्र, भाषा, वागणूक, ध्येय, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टीवर ठरतो. आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व (अजाणतेपणे का होईना करत असल्याने) तुमचा पक्ष ही उतरलेला नाही. बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्याबद्दल लोकांना प्रचंड जवळीकता वाटते, पण लोक त्यांना मत देत नाहीत कारण लोकांना त्यांच्या एकूण राज्य हाकण्याच्या क्षमतेवर विश्वास नसावा. " दम लागतो" वगैरे भाषेचे दिवस आता गेलेले आहेत. ते पूर्वी ठीक होतं. आता एकतर सुधारा किंवा नोकरी शोधायला लागा.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 21:10
मी ही सामान्य माणुस आहे ही आहे, आणी जे लिहिलय ते अ‍ॅज अ ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलय !! तुम्ही मान्य करा वा नका करू ! बाळासांहेबाविषयी कोणी ही अनादारार्थी बोलु शकत नाही हे खरे आहे, म्हणून मोदींनी ते सेन्टेन्स टाकले होते, आदर, श्रंधाजली ई. सब झुट !! मलाही अगदी (राजसारखच) माणुस खुप क्लियर वाटत होता, पण जसे निर्णय ते घेत आहेत त्यानुसार मी ही बोलतोय..माझ राजकारणावर इतक बोलण ! माझ मला आश्चर्थ वाटतय ..मला उध्दव शी ही काही जवळीकता इ. नाही ! मला जे दिसतय ते मी लिहितो आहे, मी राजकीय उलथा-पालथ दाखवितोय आणणि काही शहाणे मला अ‍ॅन्टी मोदी समजाहेत, टारगेट करताहेत, मनसे विषयी ( ते ही आता ) थट्टेखोर किंवा इतर तत्सम गोष्टी बोलताहेत ! जेव्हा ते बोलताहेत , तेव्हा मी उत्तर देतोय इतकेच !! मला समाजाशी असते घेणे-देणे , पक्षाच कार्ड मला झक मारुन वापरावे लागते ( माझ्या सोशल संस्थेच कार्ड घेवुन एखाद्या अधिकार्‍याकडे गेलो ना, तो अधिकारी, एक तर बोलवायला उशीर करतो आणि माझ म्हणन ही ऐकुन घेत नाही, उलट मी जर एखाद्या पक्षाच कार्ड घेवुन गेलो की लगेच आत बोलावुन घेतात, चहा-बिहा ऑफर करतात ) , मग त्यातल्या त्यात ज्या पक्षाशी आपले मत जुळतात , त्यांच कार्ड मी वापरतो इतकेच ....आधी सेनेच वापरायचो, आता मनसे च वापरतो,(माझ्याकडुन काम होतात हे समजल्यावर मला भाजपाने ही दोन चार वेळा विचारणा केली आहे मी नाही म्हणालो होतो ! ) ..मी हेच प्रसाद समजावत होतो की हे आलेच कमळ घेवुन ..

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 29/10/2014 - 21:36
आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.
आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते. वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 22:27
विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे >>> अरे रे , किती चुका !! कीव वाटली भक्तीची !! plz ,Don'T MisLead people like some electronic media ! याचा एकदाचा क्लियरन्स देतो ...मोदींना न्हवे, अमीत शहांना !! अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) ही तिच सभा आहे जिथे आठवले, " मत करो मेरी नक्कल " का असे काहीसे म्हणाला होता , मी याचं थेट प्रक्षेपण माझ्या डोळ्याने बघीतल, एकल ..म्हटल बघुच मोदींनी अध्यक्ष पद दिलेला माणुस आहे तरी कसा ...पुरंदरेच्या पुस्तकात असंच अफजल खान ने " शिवरायांच्या " बाबतीत काढलेले उद्गार आहेत ...आणि तोच संदर्भ धरुन " अमीत शहा" म्हणजे मला संपवायला विडा घेतलेला " अफजल खान " आहे आणि फौज घेवुन आलाय , मला कळत नाही असा असंजस का जाणुन बुजुन पसरवितात आणि पब्लीक पण मिडीयाच ऐकुन काय बी बरळतय !! ..आणि निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर कोण - कोणा ला बोलत नाही !! सुषमा स्वराज बोलल्याच की बाळासाहेंबाविषयी ... माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:18
>>> अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) २५ सप्टेंबरला युती तुटल्यानंतर २७ सप्टेंबरला उद्धव ठाकर्‍यांनी सभा घेतली व त्या सभेपासून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली. मोदींनी महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरला आले. ५ ऑक्टोबरच्या सभेत त्यांनी "बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरापोटी मी शिवसेनेवर टीका करणार नाही" अशी अत्यंत स्वागतार्ह भूमिका घेतली. तरीही सेना नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. २७ सप्टेंबरपासून सेना नेत्यांनी भाजप, मोदी व शहांबद्दल टीकेची झोड उठवली होती. पण भाजप नेते गप्प होते. ४ सप्टेंबरला शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उधोजीराजेंची भेट घ्यावी अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु शहांच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा समावेश नाही हे समजल्यावर शिवसेनेचा तिळपापड झाला. लगेचच "शहाणा हो" अशी पोस्टर्स माध्यमातून फिरविली गेली. तरीही शहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग नाईलाजाने शहांना मातोश्री भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले गेले व त्यानंतर शहांनी भेट दिली. २७ सप्टेंबरनंतर शहांची तुलना आदिलशहा, कुतुबशहा इ. शी केली जाउ लागली. मोदींची तुलना अफझलखानशी केली गेली. तरीही भाजप नेते गप्प होते. शेवटी सातत्याने होणारी जहरी टीका असह्य झाल्याने शहांनी ८ ऑक्टोबरला शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेची तुलना उंदराशी केली. भाजपवर २७ सप्टेंबरपासून (किंबहुना त्याही आधीपासून) शिवसेना जहरी टीका करत होती. भाजपने १०-११ दिवस टीका सहन केल्यानंतर शिवसेनेला जोडा मारला (एकही मारा, लेकीन सॉलीड मारा). सुरूवात शिवसेनेने केली होती. भाजपने अनेक दिवस संयम बाळगल्यानंतर योग्य ते उत्तर दिलं. >>> माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी .. असेलही. शिवसेना २५ वर्षे भाजपला कमी लेखत होती. आता भाजपकडे हुकुमाची पाने आल्यावर ते सेनेला धडा शिकविणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:06
>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो त्यांच्या विषयी विरोधात बोलायला ! उगा " भावनिक वाक्य " " बालासाहेब के बारेंमे मैं कुछ नही कहुंगा " अस म्हणाव लागलं पब्लीक समोर ...सेनेत दम होता , ते तो बोलला ही ...आणि जेव्हढा होता त्यात तुम्हाला परिस्थिती असुन ही बहुमत मिळाले नाही ( पुन्हा , हेलीकॉप्टर प्रचार, सभांना होणारी गर्दी, मोदी लाट, विकासाच्या गप्पा आहेच ) चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> आज ही बहुमतावर शिक्का पडेपर्यंत तुम्हाला सेनेला बरोबर घेवुन चालणे आहेच, आज उध्दव सॉफ्ट वागतोय , शिकतो आहे ! एखादा पाच-सहा पावलं माग सरकतोय, ठीक आहे , मी ऐकले माफी मागावी असे काहीतरी आलेय पेपरात , छान !! मागेल ही , पण त्यात ही तुमचीच हार आहे, तुमच्याच एका मित्रपक्षावर तुम्ही ही वेळ आणली आहे आणि त्या वर तुमचा उन्माद दिसतोय, ...आज महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा ' बिग बॉस' केला असे म्हणेन मी !! अरे हो, मोदींनी प्रधानसेवक हे म्हणणारे देखील महाराष्ट्राचेच नेते होते. असे उपकार विसरणारे, संधी-साधु आहेतच !! भाजपने नाही, शिवसेनेने स्वतःच्या माजाने आणि आडमुठेपणाने ही वेळ स्वतःवर आणलेली आहे. यात भाजपची हार नसून फक्त शिवसेनेचीच हार आहे. स्वतःच्या आडमुठेपणाने युती तुटल्यावर स्वतःच्या पक्षाबद्दल सकारात्मक प्रचार करण्याऐवजी शिवसेनेने मोदी, शहा व भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व नकारात्मक प्रचार केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली. >>> तो गप्प बसलाय कारण त्याला मुंबई महापालिकेतील युती तोडायची नाहीये , ते बळ आहे सेनेच !! पार महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत सेनेला भाजपच्या कुबड्या लागतात. पण माज केवढा अंगात!

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 19:24
चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:40
>>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, तुम्हाला काय पटतंय आणि काय नाही यावर काहीच अवलंबून नाही. >>> उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) सगळेच पक्ष आकडे फुगवून सांगतात. अगदी मतदान झाल्यावर सुद्धा मतमोजणीच्या आदल्या दिवशी संजय राऊत "शिवसेनेला १७५-२०० जागा मिळतील" असा अवास्तव अंदाज सांगत होता. संधीसाधु, दुटप्पी आणि फेकू सगळेच पक्ष व नेते असतात. >>> ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! भाजपाने बरेच दिवस संयम बाळगून नंतरच शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. सुरूवात शिवसेनेने केली आणि मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरसुद्धा शिवसेनेला शहाणपण सुचले नाही. >>> येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! कधी? भाजप शिवसेनेपेक्षा अनेकपटींनी मोठा असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपपुढे शिवसेना म्हणजे किस झाड की पत्ती! >>> तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात दुर्या-तिर्या आणि त्यासुद्धा हुकुमाच्या नसलेल्या, असे पत्ते हातात ठेवून काय उपयोग? >>> ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! कसली इकडे आड आणि तिकडे विहीर? भाजपची काहीही कोंडी होत नाहीय्ये. आता शिवसेनेचीच सर्वत्र कोंडी होणार आहे. >>> भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ? मौनीबाबांवरील टीका जनतेनेच उचलून धरली कारण त्यात तथ्य होते. भाजपवरील शिवसेनेच्या टीकेला जनतेनेच नाकारले कारण त्यात सत्यांश नव्हता, नुसताच आक्रस्ताळेपणा होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 20:07
भाजप जरा जास्तच माज करत आहे. श्रीगुरुजी - Wed, 29/10/2014 - 21:09 भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल. बाकी चालु द्यात ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:28
दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद इथे टाकण्याचा उद्देश समजला नाही. त्या धाग्यावर मी लिहिले ते योग्यच होते आणि इथेही मी योग्य तेच लिहीत आहे. तिथला प्रतिसाद इथे टाकण्यापेक्षा माझ्या या धाग्यावरील प्रतिसादाला उत्तर दिलेत (उत्तर असलेच तर) तर बरे होईल.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 29/10/2014 - 20:49
आद्य नमोरुग्ण श्री राजसाहेब (असं ते स्वतः म्हणतात... दोन वर्षापुर्वी त्यांनीच म्हणे मोदिंनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती) जर यदाकदाचीत भाजपशी युती करते (लोकसभा निवडणुकीपुर्वी हि एक शक्यता होती) किंवा/आणि भाजप+शि.से. युती कायम राहुन सेनेला १००+ जागा मिळाल्या असत्या तर आज समस्त मराठी (सो कॉल्ड) अस्मितावाले वानखेडे स्टेडीयमवर मेजवानी झोडायची तयारी करत असते. बाळवाघाने आपल्या तिर्थरुपांचे दात त्यांच्याच घशात घातले, आणि इंजीन तर यार्डाच्या बाहेर पडलच नाहि म्हणुन खास केजरी मफलर मागवुन फुकाचा जळजळ खोकला सुरु आहे बाकि काहि नाहि.

In reply to by अर्धवटराव

सुहास.. 29/10/2014 - 21:12
पुढे तर यापेक्षा भयानक आहे ..जो खेळ राष्ट्रवादी आणी काँग्रेस ने केला , एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्या करायचा , आरोप-प्रत्यारोप करायचा ! तिच वेळ आज भाजपा-सेने वर आली ....काल परवा अर्णव च्या शो मध्ये काळ्या यादी वरुन जो पेट पाहिला , त्यावर जी हालत उत्तर देताना काँग्रेसवाल्यांची व्हायची तिच भाजपा ची होत होती ..

In reply to by सुहास..

अर्धवटराव 29/10/2014 - 21:17
अनेक पक्षांत विभागलेली राजकारणी जमात एका वरच्या पातळीवर एकसंघ असते व तिथे सर्वांचे प्रॉब्लेम सारखेच असतात.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:15
निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक पक्ष संधीसाधू असतोच. नाहीतर त्याला राजकारण करताच येणार नाही. शिवाय यशस्वी माणसाला आणि संघटनांना नावे ठेवणे हे तर सगळेचजण करतात. उद्धवजींना भाजपला १३७ जागा द्यायच्या नव्हत्या कारण या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही खरं नाही आणि आपल्याला संधी आहे हे जाणवल्यामुळेच ना? भाजपा संधीसाधू आहे असं जे कुणी म्हणतात ते एक प्रकारे आपल्याला ते करता येत नाही याचीच कबुली देत असतात.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 30/10/2014 - 18:22
नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल. काळच ठरवेल पुढे काय होतय

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:28
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 17:58
आझमशेठ !! बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !! (संपादित)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:17
सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल. तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 30/10/2014 - 18:24
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >> :)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:50
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.

In reply to by प्रसाद१९७१

प्रदीप 30/10/2014 - 19:34
जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले. अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?

In reply to by प्रदीप

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 20:18
बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार. ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते. नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले. आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन. तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 20:49
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 22:07
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>> साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही ) तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>> १ तुम्ही बोलता किती? >> बोलत नाही लिहितो आहे ! तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >> मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे. अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >> कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु ) http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-22-toll-plazas-Raj-Thackeray-keeps-up-threat/articleshow/30370142.cms ( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे ) किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय कितीचं तोडपाणी केलं?>> एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय ) राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>> जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >> भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >> मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>> तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>> हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे. धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 31/10/2014 - 00:00
फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 31/10/2014 - 00:27
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.

In reply to by सुहास..

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:25
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली. मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 31/10/2014 - 14:03
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...
इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 31/10/2014 - 14:42
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.

In reply to by बॅटमॅन

hitesh 31/10/2014 - 18:34
संबंध नाही कसा ? श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात. तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात

In reply to by hitesh

बॅटमॅन 31/10/2014 - 19:30
हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 18:46
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 19:01
जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

In reply to by क्लिंटन

विजुभाऊ 30/10/2014 - 10:43
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:38
सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 28/10/2014 - 21:12
अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:38
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:56
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 28/10/2014 - 19:41
"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by यसवायजी

बोका-ए-आझम 29/10/2014 - 07:23
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

In reply to by विजुभाऊ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:48
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:50
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 13:44
मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

विजुभाऊ 28/10/2014 - 13:40
मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )
लेखनविषय:
लेखनप्रकार
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

पुण्याचे उणे

विटेकर ·

गवि 28/10/2014 - 11:21
आमचें रत्नांग्री जिल्हा अन तळकोंकण पहा बरें. इकडचा पाचोळा तिकडे हलत नाय धा वरसांनी ग्येलात तरी.

आयुर्हित 28/10/2014 - 11:25
पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे. ह.ह.पु.वा. लागली. हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.हे सारे पाहून खर्‍या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते. खरे आहे आपले! अटकेपार झेंडे लावणारे आपण, आणि पुण्याची व्यवस्था चोख करण्यात कचराई करतो! फक्त तो अमराठी शब्द खटकला. बाकी छान लेख जमलाय.

In reply to by मंदार दिलीप जोशी

विटेकर 28/10/2014 - 15:06
कुळ्कुळणे वेगळे आणि कळवळणे वेगळे ! अर्थात साधर्म्य असले तरी अर्थछटा भिन्न आहेत. कुळ्कुळणे हे कळवळण्यापेक्षा अधिक अगतिक आहे. कुळ्कुळणे हे अधिक स्वतःशी , असहाय असण्याचे स्वरुप आहे. कळ्वळ्यानंतर मनुष्य काहीतरी कृती करु इच्छितो/ शकतो. कळवळणे अधिक तर शारिरिक वेदनेशी ( पण फक्त शारिरिक वेदनेशी नव्हे )निगडीत आहे. कुळ्कुळणे अधिक मानसिक( पण फक्त मानसिक नव्हे )

In reply to by आयुर्हित

विटेकर 28/10/2014 - 15:11
खरे आहे तुमचे म्हणणे... हे विद्यार्थी अमराठी आहेत त्यापेक्षा ते बडे बाप के आहेत ( जे ५० -५० लाख देऊन डिग्री विकत घेतात) हे अधिक लक्षणीय आहे, त्यामुळे एक प्रकारचा माज आहे. आणि म्हणून गुन्हेगारीकरण पण आहे. ते अमराठी आहेत हे या सन्दर्भात तितकेसे लक्षणीय नाही

In reply to by कपिलमुनी

@मराठी माज बघण्यासाठी पौड, मुळशी, हिंजवडी, बाणेर, वाकड अशा ठिकाणी फिरा. माज करणारे गावगुंड खोर्‍याने भेटतील. >>> अगदी अगदी अगदी बरोब्बर!!!

In reply to by कपिलमुनी

बापू नारू 04/11/2014 - 16:34
पुणे तिथे काय उणे? ,मग गुंडांची तरी कशी उणीव असेल? गळ्यात कुत्र्यासारख्या जाड साखळ्या ,त्याही सोन्याच्या घालून हे रानरेडे टवाळक्या करत फिरतात..

In reply to by बापू नारू

प्रसाद१९७१ 04/11/2014 - 18:36
ते खरे पुणे नाही. जे प्रसिद्धी पावलेले पुणे आहे ते म्हणजे सदाशिव, शनवार, नारायण आणि शुक्रवार आणि थोडे डेक्कन. खरे पुणे १९९० सालीच लयाला गेले. आताच्या शहराला काहीही नाव द्या पण ते पुणे नक्कीच नाही.

In reply to by विटेकर

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:43
अमराठी विद्यार्थी बडे बाप के आणि सिंहगड, कोथरुडात रस्त्यावर बीएमडब्लू-मर्सिडीज लावणारे छोटे बापके की काय?

In reply to by गवि

नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !) ... दुद दारात म्हस पिळून? असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. ;) +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 28/10/2014 - 20:12
नांही आम्ही त्यांच्या इस्पीकचा एक्का - Tue, 28/10/2014 - 20:06 नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !) ... दुद दारात म्हस पिळून? असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. WinkBiggrin
इथे म्हैस हे रुपक आहे का नाही =))

बॅटमॅन 28/10/2014 - 11:56
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील?
काय फालतूपणा आहे हा? सीओईपी काय पुण्याची जहागीर आहे का? अन खंडीभर कॉलेजेस असल्यामुळे विद्येचे माहेरघर म्हणणे म्हणजे उदाहरणार्थ रोचक आहे.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 29/10/2014 - 11:01
अहो १८८१ सालीसुद्धा म्हैसूरहून विश्वेश्वरैयांसारखे लोक यायचे सीओईपीत शिकायला. ते पुण्यापुरतं मर्यादित झालं ते पुणे युनवर्शिटीनं हायजॅक केल्यानंतर, १९५० च्या नंतर. म्हणजे पूर्णपणे मर्यादित नव्हतं पण ७०% लोक पुणे युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रातून यायचे. हा फालतूपणा २००३ पर्यंत टिकून राहिला. २००४-५ पासून कॉलेज खर्‍या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रासाठी खुले झाले. सीओईपीची स्थापना झाली १८५४ साली झाली, त्यावेळी कँपात भवानी पेठेत होते ते. सध्याची इमारत १८६५ साली सुरू होऊन १८६९ साली पूर्ण बांधून झाली. १९१८ सालापासूनचे दिवाळी अंक कॉलेजातल्या अ‍ॅलुम्नी सेक्शनमध्ये अजूनही जपून ठेवलेत. त्यांत पाहिले तर दिसून येईल मी काय म्हणतोय ते. १९३८ सालचा एडवर्ड रोमॅनस गोम्स नामक एक गोल्ड मेडलिस्टही आहे-मूळचा मिरजेचा. १९१०-२० च्या दरम्यान पासौट जाहलेले मिरजेचे एक गोखले नामक विद्यार्थी पुढे कराची इंजिनिअरिंग कॉलेजचे पहिले प्राचार्यही झाले. हे फक्त मिरजेबद्दल बोलतोय, अन्य शहरांचीही कैक उदा. आहेत. १८५४ पासून २०१४ पर्यंत १६० वर्षांतली जवळपास १०० वर्षे कॉस्मोपॉलिटन इतिहास असलेल्या कॉलेजबद्दल कुणी असं म्हटलं तर वाटणारच की ओ. (सीओईपियन) बॅटमॅन.

कपिलमुनी 28/10/2014 - 11:58
पूर्ण बिघडवून टाकली आहे . हिंजेवाडी,लोहेगाँव तलेगाँव असले भलते उच्चार करतात. "ज आणि च" चे उच्चार बदलून टाकले आहेत. छ्या ! पूर्वीचं पुणं राहीला नाय :(

लिहिलेय चांगले, वाटतेय प्रामाणिक, खरे खोटे पुणेकरच सांगतील. एका मुंबईकराच्या नजरेतून वाचताना आता पुणेकर मित्रांना चिडवायला काही पाँईट मिळतात का हेच या लेखात शोधत होतो. पण शेवटी हे असे असल्यास एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय म्हणून वाईट सुद्धा वाटले.

लेख आवडला . मुख्य म्हणजे तो 'आजच्या ' पुण्यावर आहे . बाकी पुण्याच्या इतर धाग्यांवर पुणेरी लोक आणि पुणे या शहरांवर ज्या खोचक प्रतिक्रिया असतात त्या वाचून आपण १९६०-७० च्या दशकात आलो आहोत कि काय असे वाटते . म्हणजे पुणेकर 'खडूस ' असतात , चहा पण पाजीत नाहीत , कायम वाद विवाद करतात असले आधारहीन कालबाह्य झालेलं stereotypes वाचून अजून पुण्याची १८ व्या शतकातली image कवटाळून बसलेल्या लोकांची कीव येते . म्हणजे काही pockets मध्ये हे जुने पुणे असेलही पण आता शहराने कात टाकली आहे . मी बघत आलेलं पुण असाच आहे . बहुरंगी आणि बहुढंगी

In reply to by पिंपातला उंदीर

पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा विचारत नाहीत. मी मुंबई हून पुण्यास येणार होतो तर एका नातेवाईकाचे सामान त्यांच्या नातेवाइकाकडे पोहोचवायची कामगिरी येऊन पडली. मी त्यांच्या घरी भर दुपारी गेलो तर सामान घेतले माझ्याकडून पण मग चहा, सरबत, गेला बाजार पाणी सुद्धा विचारले गेले नाही. शेवटी फारच तहान तहान होत होती म्हणून चोरट्यासारखे मी पाणी मागितले तेव्हा अर्धा भांडे भरून उदार अंतःकरणाने मला पाणी पाजण्यात आले. च्यायला ह्यांच्या.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुम्ही चहा पिउन आला असालच. मी पण थोडा चहा घेउन येतो." असं नाही म्हणाले का ते ? छे छे मग तुम्ही खर्‍या पुणेकरांकडे गेलाच नाहीत. +D

In reply to by मंदार दिलीप जोशी

मोहनराव 28/10/2014 - 20:15
तुमचीच चूक आहे त्यात!! भर दुपार हि पुणेकरांची झोपायची वेळ असते. त्यात व्यक्तय आणल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते कसा काय विचारणार ते बरं ? :)

In reply to by पिंपातला उंदीर

आणखी एक. एका मित्राच्या इमारतीत त्याचाच पत्ता विचारला तर मला दोन इमारती पुढे आहे असे त्या दुकानदाराने सांगितले.

In reply to by मंदार दिलीप जोशी

टवाळ कार्टा 30/10/2014 - 12:29
हे माझा माझ्याबाबत पण झालेले हडपसर बस स्टॉपवर कात्रजला जाणारी बस कुठच्या फलाटावर लागेल असे विचारले तर उत्तर आले "हितच" ...१० मिनीटांनी कात्रजची बस १ फलाटसोडून पुढच्या फलाटावरुन निघून गेली :(

In reply to by टवाळ कार्टा

मला प्रभात टॉकीजला जायचं होतं तर विश्रामबागवाड्याशेजारी विचारलं. प्रभात मोजून अर्ध्या मिनिटावर होतं तिथे हे मला विश्रामबागवाड्याला चार प्रद्क्षिणा घातल्यावर समजलं. पुन्हा पुन्हा तिथूनच पाठवायचे. फुल्या फुल्या कुठचे.

@जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. >>>> ++++++++++१११११११११११११११ आणि आपण त्या'कडे जाताना त्रासून बघितलं..तरी तो (आपल्याला) ठार मारण्याच्या लायकीचा गुन्हा ठरतो.... त्यांचे ठाई!

पु ल देशपांड्यांच्या वेळचे पुणेकर पुण्याची टीका हा वैयक्तिक पराभव मानायचे म्हणे..... अवांतर.... पिंप्री चिंचोड पण पु ण्यात धरतात की बाहेर?

खोंड 28/10/2014 - 20:45
घरांच्या किमती… एकदम खरं बोललात … माझ्या सारख्या सोफ्टवेअर इंजिनियर ला पण नाही परवडत … खर तर बाहेरून पुण्यात नोकरीला येणारे लोक (I. T. मधले ) यांनीच पुण्याची अशी अवस्था केली आहे हाकलून काढा साल्यांना

In reply to by खोंड

मला एक कळत नाही, लोक सारखे IT ला का दोश देतात, बाकी industry च्या लोकांनी जागेचे भाव नाही का वाढवले?? उठ सुठ आपला IT च्या नावाने बोम्ब...

मी-सौरभ 28/10/2014 - 20:56
आजकालचे पुणेकर या अश्या धाग्यांवर पण पेटून उठत नाहीत :(

In reply to by ऋषिकेश

सुहास.. 29/10/2014 - 17:43
नाही ऋषीकेश , पेठा अजुन जशाच्या तशा आहेत , अगदी टिंबर मार्केट मधली लाकडी दुकाने सुध्दा ..काही वाडे बदललेत,काही जावुन फ्लॅट्स उभे राहिलेत ..कल्चर आहे तशेच आहे ..अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....हे जे बोलताहेत , ती पुणे ग्रामीण की पुणे शहर या वादात २५ वर्षे, काही १५ वर्षे अडकलेली गावे आहेत ... आता झालीत शामील , १ जानेवारीपासुन , प्रोसेस कंप्लीट ( म्हणजे तेच ग्रामपंचायचीच क्षेत्रीय कार्यालय करणे , ई. ई. ) एक जुन पर्यंत सगळी महानगर पालिकेत जाणार होती , निवडणुकांमुळे उशीर झालाय बहुतेक..नीटस माहीत नाही उशीर व्हायचे कारण ..

In reply to by सुहास..

बॅटमॅन 29/10/2014 - 17:52
अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ.

सुहास.. 29/10/2014 - 17:58
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ. >> ती वाढीस आलेली लोकसंख्या गेली ;) ( पोरं कोथरुडात, आई-वडील एका भावासह पेठात ) पण कोथरूडात गेली त्याबद्दल अ‍ॅप्रिशियेशन आहे, कचरा डेपो होता तिथे आहे , कोणालाही वाटल नव्हत तेव्हा असे काही घडेल ...मला पिंपरी चिंचवड ला होईल असे वाटले होते .....आणी हडपसर ,खराडी, चंदननगर, वाघोली, लोहगाव, फुरसुंगी या बाजुचा कोपरा धरून अशी आणखी एक महापालिका करण्याचा प्रस्ताव मांडला होता काँग्रेस ने !कलमाडी ने!! आता कलमाडी ही नाही काँग्रेस ही नाही .. आता तो पण होतो की नाही !!

In reply to by शिद

सिरुसेरि 30/10/2014 - 15:01
उदाहरणासाठी - मुलगा /मुलगी दहावी पास झाली की सनी , स्कूटी - दुचाकी घेऊन देणे , संगीत कार्यक्रमांमध्ये बटाटेवडेच खात बसणे इत्यादी वगैरे वगैरे....

गवि 28/10/2014 - 11:21
आमचें रत्नांग्री जिल्हा अन तळकोंकण पहा बरें. इकडचा पाचोळा तिकडे हलत नाय धा वरसांनी ग्येलात तरी.

आयुर्हित 28/10/2014 - 11:25
पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे. ह.ह.पु.वा. लागली. हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.हे सारे पाहून खर्‍या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते. खरे आहे आपले! अटकेपार झेंडे लावणारे आपण, आणि पुण्याची व्यवस्था चोख करण्यात कचराई करतो! फक्त तो अमराठी शब्द खटकला. बाकी छान लेख जमलाय.

In reply to by मंदार दिलीप जोशी

विटेकर 28/10/2014 - 15:06
कुळ्कुळणे वेगळे आणि कळवळणे वेगळे ! अर्थात साधर्म्य असले तरी अर्थछटा भिन्न आहेत. कुळ्कुळणे हे कळवळण्यापेक्षा अधिक अगतिक आहे. कुळ्कुळणे हे अधिक स्वतःशी , असहाय असण्याचे स्वरुप आहे. कळ्वळ्यानंतर मनुष्य काहीतरी कृती करु इच्छितो/ शकतो. कळवळणे अधिक तर शारिरिक वेदनेशी ( पण फक्त शारिरिक वेदनेशी नव्हे )निगडीत आहे. कुळ्कुळणे अधिक मानसिक( पण फक्त मानसिक नव्हे )

In reply to by आयुर्हित

विटेकर 28/10/2014 - 15:11
खरे आहे तुमचे म्हणणे... हे विद्यार्थी अमराठी आहेत त्यापेक्षा ते बडे बाप के आहेत ( जे ५० -५० लाख देऊन डिग्री विकत घेतात) हे अधिक लक्षणीय आहे, त्यामुळे एक प्रकारचा माज आहे. आणि म्हणून गुन्हेगारीकरण पण आहे. ते अमराठी आहेत हे या सन्दर्भात तितकेसे लक्षणीय नाही

In reply to by कपिलमुनी

@मराठी माज बघण्यासाठी पौड, मुळशी, हिंजवडी, बाणेर, वाकड अशा ठिकाणी फिरा. माज करणारे गावगुंड खोर्‍याने भेटतील. >>> अगदी अगदी अगदी बरोब्बर!!!

In reply to by कपिलमुनी

बापू नारू 04/11/2014 - 16:34
पुणे तिथे काय उणे? ,मग गुंडांची तरी कशी उणीव असेल? गळ्यात कुत्र्यासारख्या जाड साखळ्या ,त्याही सोन्याच्या घालून हे रानरेडे टवाळक्या करत फिरतात..

In reply to by बापू नारू

प्रसाद१९७१ 04/11/2014 - 18:36
ते खरे पुणे नाही. जे प्रसिद्धी पावलेले पुणे आहे ते म्हणजे सदाशिव, शनवार, नारायण आणि शुक्रवार आणि थोडे डेक्कन. खरे पुणे १९९० सालीच लयाला गेले. आताच्या शहराला काहीही नाव द्या पण ते पुणे नक्कीच नाही.

In reply to by विटेकर

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:43
अमराठी विद्यार्थी बडे बाप के आणि सिंहगड, कोथरुडात रस्त्यावर बीएमडब्लू-मर्सिडीज लावणारे छोटे बापके की काय?

In reply to by गवि

नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !) ... दुद दारात म्हस पिळून? असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. ;) +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 28/10/2014 - 20:12
नांही आम्ही त्यांच्या इस्पीकचा एक्का - Tue, 28/10/2014 - 20:06 नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !) ... दुद दारात म्हस पिळून? असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. WinkBiggrin
इथे म्हैस हे रुपक आहे का नाही =))

बॅटमॅन 28/10/2014 - 11:56
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील?
काय फालतूपणा आहे हा? सीओईपी काय पुण्याची जहागीर आहे का? अन खंडीभर कॉलेजेस असल्यामुळे विद्येचे माहेरघर म्हणणे म्हणजे उदाहरणार्थ रोचक आहे.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 29/10/2014 - 11:01
अहो १८८१ सालीसुद्धा म्हैसूरहून विश्वेश्वरैयांसारखे लोक यायचे सीओईपीत शिकायला. ते पुण्यापुरतं मर्यादित झालं ते पुणे युनवर्शिटीनं हायजॅक केल्यानंतर, १९५० च्या नंतर. म्हणजे पूर्णपणे मर्यादित नव्हतं पण ७०% लोक पुणे युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रातून यायचे. हा फालतूपणा २००३ पर्यंत टिकून राहिला. २००४-५ पासून कॉलेज खर्‍या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रासाठी खुले झाले. सीओईपीची स्थापना झाली १८५४ साली झाली, त्यावेळी कँपात भवानी पेठेत होते ते. सध्याची इमारत १८६५ साली सुरू होऊन १८६९ साली पूर्ण बांधून झाली. १९१८ सालापासूनचे दिवाळी अंक कॉलेजातल्या अ‍ॅलुम्नी सेक्शनमध्ये अजूनही जपून ठेवलेत. त्यांत पाहिले तर दिसून येईल मी काय म्हणतोय ते. १९३८ सालचा एडवर्ड रोमॅनस गोम्स नामक एक गोल्ड मेडलिस्टही आहे-मूळचा मिरजेचा. १९१०-२० च्या दरम्यान पासौट जाहलेले मिरजेचे एक गोखले नामक विद्यार्थी पुढे कराची इंजिनिअरिंग कॉलेजचे पहिले प्राचार्यही झाले. हे फक्त मिरजेबद्दल बोलतोय, अन्य शहरांचीही कैक उदा. आहेत. १८५४ पासून २०१४ पर्यंत १६० वर्षांतली जवळपास १०० वर्षे कॉस्मोपॉलिटन इतिहास असलेल्या कॉलेजबद्दल कुणी असं म्हटलं तर वाटणारच की ओ. (सीओईपियन) बॅटमॅन.

कपिलमुनी 28/10/2014 - 11:58
पूर्ण बिघडवून टाकली आहे . हिंजेवाडी,लोहेगाँव तलेगाँव असले भलते उच्चार करतात. "ज आणि च" चे उच्चार बदलून टाकले आहेत. छ्या ! पूर्वीचं पुणं राहीला नाय :(

लिहिलेय चांगले, वाटतेय प्रामाणिक, खरे खोटे पुणेकरच सांगतील. एका मुंबईकराच्या नजरेतून वाचताना आता पुणेकर मित्रांना चिडवायला काही पाँईट मिळतात का हेच या लेखात शोधत होतो. पण शेवटी हे असे असल्यास एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय म्हणून वाईट सुद्धा वाटले.

लेख आवडला . मुख्य म्हणजे तो 'आजच्या ' पुण्यावर आहे . बाकी पुण्याच्या इतर धाग्यांवर पुणेरी लोक आणि पुणे या शहरांवर ज्या खोचक प्रतिक्रिया असतात त्या वाचून आपण १९६०-७० च्या दशकात आलो आहोत कि काय असे वाटते . म्हणजे पुणेकर 'खडूस ' असतात , चहा पण पाजीत नाहीत , कायम वाद विवाद करतात असले आधारहीन कालबाह्य झालेलं stereotypes वाचून अजून पुण्याची १८ व्या शतकातली image कवटाळून बसलेल्या लोकांची कीव येते . म्हणजे काही pockets मध्ये हे जुने पुणे असेलही पण आता शहराने कात टाकली आहे . मी बघत आलेलं पुण असाच आहे . बहुरंगी आणि बहुढंगी

In reply to by पिंपातला उंदीर

पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा विचारत नाहीत. मी मुंबई हून पुण्यास येणार होतो तर एका नातेवाईकाचे सामान त्यांच्या नातेवाइकाकडे पोहोचवायची कामगिरी येऊन पडली. मी त्यांच्या घरी भर दुपारी गेलो तर सामान घेतले माझ्याकडून पण मग चहा, सरबत, गेला बाजार पाणी सुद्धा विचारले गेले नाही. शेवटी फारच तहान तहान होत होती म्हणून चोरट्यासारखे मी पाणी मागितले तेव्हा अर्धा भांडे भरून उदार अंतःकरणाने मला पाणी पाजण्यात आले. च्यायला ह्यांच्या.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुम्ही चहा पिउन आला असालच. मी पण थोडा चहा घेउन येतो." असं नाही म्हणाले का ते ? छे छे मग तुम्ही खर्‍या पुणेकरांकडे गेलाच नाहीत. +D

In reply to by मंदार दिलीप जोशी

मोहनराव 28/10/2014 - 20:15
तुमचीच चूक आहे त्यात!! भर दुपार हि पुणेकरांची झोपायची वेळ असते. त्यात व्यक्तय आणल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते कसा काय विचारणार ते बरं ? :)

In reply to by पिंपातला उंदीर

आणखी एक. एका मित्राच्या इमारतीत त्याचाच पत्ता विचारला तर मला दोन इमारती पुढे आहे असे त्या दुकानदाराने सांगितले.

In reply to by मंदार दिलीप जोशी

टवाळ कार्टा 30/10/2014 - 12:29
हे माझा माझ्याबाबत पण झालेले हडपसर बस स्टॉपवर कात्रजला जाणारी बस कुठच्या फलाटावर लागेल असे विचारले तर उत्तर आले "हितच" ...१० मिनीटांनी कात्रजची बस १ फलाटसोडून पुढच्या फलाटावरुन निघून गेली :(

In reply to by टवाळ कार्टा

मला प्रभात टॉकीजला जायचं होतं तर विश्रामबागवाड्याशेजारी विचारलं. प्रभात मोजून अर्ध्या मिनिटावर होतं तिथे हे मला विश्रामबागवाड्याला चार प्रद्क्षिणा घातल्यावर समजलं. पुन्हा पुन्हा तिथूनच पाठवायचे. फुल्या फुल्या कुठचे.

@जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. >>>> ++++++++++१११११११११११११११ आणि आपण त्या'कडे जाताना त्रासून बघितलं..तरी तो (आपल्याला) ठार मारण्याच्या लायकीचा गुन्हा ठरतो.... त्यांचे ठाई!

पु ल देशपांड्यांच्या वेळचे पुणेकर पुण्याची टीका हा वैयक्तिक पराभव मानायचे म्हणे..... अवांतर.... पिंप्री चिंचोड पण पु ण्यात धरतात की बाहेर?

खोंड 28/10/2014 - 20:45
घरांच्या किमती… एकदम खरं बोललात … माझ्या सारख्या सोफ्टवेअर इंजिनियर ला पण नाही परवडत … खर तर बाहेरून पुण्यात नोकरीला येणारे लोक (I. T. मधले ) यांनीच पुण्याची अशी अवस्था केली आहे हाकलून काढा साल्यांना

In reply to by खोंड

मला एक कळत नाही, लोक सारखे IT ला का दोश देतात, बाकी industry च्या लोकांनी जागेचे भाव नाही का वाढवले?? उठ सुठ आपला IT च्या नावाने बोम्ब...

मी-सौरभ 28/10/2014 - 20:56
आजकालचे पुणेकर या अश्या धाग्यांवर पण पेटून उठत नाहीत :(

In reply to by ऋषिकेश

सुहास.. 29/10/2014 - 17:43
नाही ऋषीकेश , पेठा अजुन जशाच्या तशा आहेत , अगदी टिंबर मार्केट मधली लाकडी दुकाने सुध्दा ..काही वाडे बदललेत,काही जावुन फ्लॅट्स उभे राहिलेत ..कल्चर आहे तशेच आहे ..अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....हे जे बोलताहेत , ती पुणे ग्रामीण की पुणे शहर या वादात २५ वर्षे, काही १५ वर्षे अडकलेली गावे आहेत ... आता झालीत शामील , १ जानेवारीपासुन , प्रोसेस कंप्लीट ( म्हणजे तेच ग्रामपंचायचीच क्षेत्रीय कार्यालय करणे , ई. ई. ) एक जुन पर्यंत सगळी महानगर पालिकेत जाणार होती , निवडणुकांमुळे उशीर झालाय बहुतेक..नीटस माहीत नाही उशीर व्हायचे कारण ..

In reply to by सुहास..

बॅटमॅन 29/10/2014 - 17:52
अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ.

सुहास.. 29/10/2014 - 17:58
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ. >> ती वाढीस आलेली लोकसंख्या गेली ;) ( पोरं कोथरुडात, आई-वडील एका भावासह पेठात ) पण कोथरूडात गेली त्याबद्दल अ‍ॅप्रिशियेशन आहे, कचरा डेपो होता तिथे आहे , कोणालाही वाटल नव्हत तेव्हा असे काही घडेल ...मला पिंपरी चिंचवड ला होईल असे वाटले होते .....आणी हडपसर ,खराडी, चंदननगर, वाघोली, लोहगाव, फुरसुंगी या बाजुचा कोपरा धरून अशी आणखी एक महापालिका करण्याचा प्रस्ताव मांडला होता काँग्रेस ने !कलमाडी ने!! आता कलमाडी ही नाही काँग्रेस ही नाही .. आता तो पण होतो की नाही !!

In reply to by शिद

सिरुसेरि 30/10/2014 - 15:01
उदाहरणासाठी - मुलगा /मुलगी दहावी पास झाली की सनी , स्कूटी - दुचाकी घेऊन देणे , संगीत कार्यक्रमांमध्ये बटाटेवडेच खात बसणे इत्यादी वगैरे वगैरे....
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.) पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील! आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे. पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही.

चिनी चित्रकार आणि नेपाळी छायाचित्रकार

आगाऊ म्हादया...... ·

In reply to by अर्धवटराव

कधी असतो कधी नसतो...आल्यावर मात्र सगळ वाचून काढतो...धागा चांगला नसला तरी मिपाकर ज्या कमेंटा करतात न....वा वा वा!! असो, धन्यवाद!

बहुगुणी 28/10/2014 - 14:28
ते “बस मा छैनो मेरो मन” जरा टाका इथे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर, ऐकायला नक्की आवडेल. आणि अर्थही सांगा.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 29/10/2014 - 07:47
नवीन सुधारणा झाल्या असतील तर माहीत नाही, पण इथे अ‍ॅटॅचमेंट करण्याची सोय बहुतेक नाहीये. तुम्ही ऑडॅसिटी वापरून तुमचं ध्वनिमुद्रण एम पी ३ स्वरुपात डिव्ह्शेअर सारख्या फाईल शेअरिंग साईटवर ठेवू शकाल, आणि मग तो दुवा इथे द्या (किंवा ते ध्वनिमुद्रण तिथून इथे एम्बेड करा.)

In reply to by बहुगुणी

हं ते जमत नाहीये अजून आणि divshare ला इमेल पण कन्फर्म होत नाहीये. अर्थाचं म्हणाल तर अगदी शब्द अन शब्द नाहीये माझ्याकडे. चान्खाला किंवा तर्कला गाठून अनुवाद करून घेईन. पण छैना म्हणजे 'नाही'. शब्द आहेत तसे हिंदीशी relate करा ,खुपसं गाणं समजतं.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 30/10/2014 - 18:49
बाकी गाण्याचा शोध घेता घेता त्याचा व्हिडिओ सापडला, ज्यातलं गाणं आणि तुमचं स्वतःचं व्हर्जन यात खूपच साम्य आहे हे लक्षात आलं, तुम्ही आता आणखी गायनाचे नमुने इथे टाका, आणि 'जियो मिपा'वर झेंडा लावून तुम्ही कुठे वास्तव्यास आहात ते मिपाकरांनाही कळू द्या, म्हणजे भविष्यातल्या कट्ट्यांना तुमचं गाणं आसपासच्या मिपाकरांना ऐकायची संधी मिळेल. त्या व्हिडिओमधली दृश्ये पाहून जुन्या 'पहेली' चित्रपटाची आठवण झाली. धृपदाच्याच नावाच्या सिनेमाचं ट्रेलरही पाहिलं, एच आय व्ही शी संबंधित नेपाळी सिनेमा आहे नन्रता श्रेष्ठचा.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 30/10/2014 - 22:50
मला वाटलं मला hidden diamond सापडला :-) तुम्ही एक गाण karaoke करून देताना चांगलच पाठ झालेलं...खूप शांत आणि मस्त अर्थपूर्ण गाणं आहे, “बस मा छैनो मेरो मन” म्हणून....ते म्हणून दाखवलं त्यांना. खूपच आनंद झाला सगळ्यांना. असं लिहिलंत म्हणून वाटलं की ते तुमचंच रेकॉर्डिंग आहे. असो, तुम्ही म्हंटलेलं व्हर्जन टाका, आवडेलच ऐकायला.

कंजूस 30/10/2014 - 18:41
मी लगेच आजच DIVSHARE वर साइन अप करून एक फाइल चढवली त्याची कोणती लिंक वापरायची ते बहुगणी यांना विचारले आहे. इतरही ऑडिओ शेअर साइट धंडाळत आहे. परंतू सूचना अशी दिसते की३० दिवसांत कोणीच पाहिले नाही तर ती फाईल डिलीट करतात /होते. युट्युब -श्टाइल ऑडिओ स्टॉरिज पाहिजे आहे.लवकरच मार्ग निघेल /दाखवेल कुणितरी इथे.

In reply to by कंजूस

बहुगुणी 30/10/2014 - 18:53
डिव्हशेअर ला साईन करा, फुकट आहे,क्रेडिट कार्ड लागत नाही. ते केलंत की बरीच जागा मिळते, आणि त्या फाईल्स वर्षानुवर्षे राहतात (माझ्या ४ वर्षे आहेत).

कंजूस 31/10/2014 - 10:37
ऑडिओ शेअरिंग साईट आगाऊ म्हाद्या ,बहुगुणी. ऑडिओ अपलोड/शेअर करून{स्वत:चे केलेले} त्याची लिंक देण्यासाठी शोधलेल्या प्रयत्नातून एक साइट मिळाली. कोणत्याही ऑडिओ फॉर्मेट( WAV WMA AAC AMR -इ०)अपलोड करून त्याची MP3 फाईल करून लिँक मिळाली. शिवाय फ्लैश/प्ले +डाउनलोड ऑप्शनही आले. MP3 , flash player आणि अकॉउंट बनवणे हे सर्वच प्रश्न एका ठिकाणी Vocaroo dot com येथे सुटले. बुलबुलचा रेकॉर्ड केलेला आवाज(WAV 580kb size)ची लिंक MP3पाहा: LINK=http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS इथे आहे

In reply to by अर्धवटराव

कधी असतो कधी नसतो...आल्यावर मात्र सगळ वाचून काढतो...धागा चांगला नसला तरी मिपाकर ज्या कमेंटा करतात न....वा वा वा!! असो, धन्यवाद!

बहुगुणी 28/10/2014 - 14:28
ते “बस मा छैनो मेरो मन” जरा टाका इथे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर, ऐकायला नक्की आवडेल. आणि अर्थही सांगा.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 29/10/2014 - 07:47
नवीन सुधारणा झाल्या असतील तर माहीत नाही, पण इथे अ‍ॅटॅचमेंट करण्याची सोय बहुतेक नाहीये. तुम्ही ऑडॅसिटी वापरून तुमचं ध्वनिमुद्रण एम पी ३ स्वरुपात डिव्ह्शेअर सारख्या फाईल शेअरिंग साईटवर ठेवू शकाल, आणि मग तो दुवा इथे द्या (किंवा ते ध्वनिमुद्रण तिथून इथे एम्बेड करा.)

In reply to by बहुगुणी

हं ते जमत नाहीये अजून आणि divshare ला इमेल पण कन्फर्म होत नाहीये. अर्थाचं म्हणाल तर अगदी शब्द अन शब्द नाहीये माझ्याकडे. चान्खाला किंवा तर्कला गाठून अनुवाद करून घेईन. पण छैना म्हणजे 'नाही'. शब्द आहेत तसे हिंदीशी relate करा ,खुपसं गाणं समजतं.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 30/10/2014 - 18:49
बाकी गाण्याचा शोध घेता घेता त्याचा व्हिडिओ सापडला, ज्यातलं गाणं आणि तुमचं स्वतःचं व्हर्जन यात खूपच साम्य आहे हे लक्षात आलं, तुम्ही आता आणखी गायनाचे नमुने इथे टाका, आणि 'जियो मिपा'वर झेंडा लावून तुम्ही कुठे वास्तव्यास आहात ते मिपाकरांनाही कळू द्या, म्हणजे भविष्यातल्या कट्ट्यांना तुमचं गाणं आसपासच्या मिपाकरांना ऐकायची संधी मिळेल. त्या व्हिडिओमधली दृश्ये पाहून जुन्या 'पहेली' चित्रपटाची आठवण झाली. धृपदाच्याच नावाच्या सिनेमाचं ट्रेलरही पाहिलं, एच आय व्ही शी संबंधित नेपाळी सिनेमा आहे नन्रता श्रेष्ठचा.

In reply to by आगाऊ म्हादया......

बहुगुणी 30/10/2014 - 22:50
मला वाटलं मला hidden diamond सापडला :-) तुम्ही एक गाण karaoke करून देताना चांगलच पाठ झालेलं...खूप शांत आणि मस्त अर्थपूर्ण गाणं आहे, “बस मा छैनो मेरो मन” म्हणून....ते म्हणून दाखवलं त्यांना. खूपच आनंद झाला सगळ्यांना. असं लिहिलंत म्हणून वाटलं की ते तुमचंच रेकॉर्डिंग आहे. असो, तुम्ही म्हंटलेलं व्हर्जन टाका, आवडेलच ऐकायला.

कंजूस 30/10/2014 - 18:41
मी लगेच आजच DIVSHARE वर साइन अप करून एक फाइल चढवली त्याची कोणती लिंक वापरायची ते बहुगणी यांना विचारले आहे. इतरही ऑडिओ शेअर साइट धंडाळत आहे. परंतू सूचना अशी दिसते की३० दिवसांत कोणीच पाहिले नाही तर ती फाईल डिलीट करतात /होते. युट्युब -श्टाइल ऑडिओ स्टॉरिज पाहिजे आहे.लवकरच मार्ग निघेल /दाखवेल कुणितरी इथे.

In reply to by कंजूस

बहुगुणी 30/10/2014 - 18:53
डिव्हशेअर ला साईन करा, फुकट आहे,क्रेडिट कार्ड लागत नाही. ते केलंत की बरीच जागा मिळते, आणि त्या फाईल्स वर्षानुवर्षे राहतात (माझ्या ४ वर्षे आहेत).

कंजूस 31/10/2014 - 10:37
ऑडिओ शेअरिंग साईट आगाऊ म्हाद्या ,बहुगुणी. ऑडिओ अपलोड/शेअर करून{स्वत:चे केलेले} त्याची लिंक देण्यासाठी शोधलेल्या प्रयत्नातून एक साइट मिळाली. कोणत्याही ऑडिओ फॉर्मेट( WAV WMA AAC AMR -इ०)अपलोड करून त्याची MP3 फाईल करून लिँक मिळाली. शिवाय फ्लैश/प्ले +डाउनलोड ऑप्शनही आले. MP3 , flash player आणि अकॉउंट बनवणे हे सर्वच प्रश्न एका ठिकाणी Vocaroo dot com येथे सुटले. बुलबुलचा रेकॉर्ड केलेला आवाज(WAV 580kb size)ची लिंक MP3पाहा: LINK=http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS इथे आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी माझी भलतीच निराशा झाली, सारसबागेत दीपोत्सव असतो दर वर्षी...सुंदर आकारात मांडलेल्या पणत्या ही खरच मेजवानी असते डोळ्यांना, खास करून पहाटे ४-६ या वेळेतल्या अंधारात. त्यातूनही त्या प्रकाशात मधेच अनेक प्रसन्न, गोड चेहरे पाहून अधिकच छान वाटायला लागतं. पणत्या लावण्यासाठी लोकं मध्यरात्री २ पासून जागा धरून ठेवायला कमी करत नाहीत. आणि नंतर मात्र creativity चा जो काही कस लावतात ना...कमाल!! पण आजचा चित्र वेगळच होतं, तोच canvas ठेऊन चित्रकार बदलल्यासारख बदललेलं चित्र...चिनी लोकांचं आपल्या बाजारपेठेतल आक्रमण. ५० रुपयाला मिळणारा तो हॉट एअर बलून. सगळीकडे तेच तेच आणि तेच. एका दिवाळीत चित्र बदलल.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ६ - इंटरलाकेन आणि विल्डर्सविल

मधुरा देशपांडे ·

वेल्लाभट 28/10/2014 - 15:31
इंटरलाकेन ला स्विस चीज फॉन्ड्यू नाही खाल्लात??? आईल्ला ! कसला जबराट प्रकार आहे तो ! आरारारा ! वेड लागलेलं. आणि ग्लायडिंग पण करता येतं. पण अर्थात तुम्ही जे हवामान म्हणताय त्यात नक्कीच नसणार चालू. इंटरलाकेन ची संध्याकाळ अजून ताजी आहे माझ्या आठवणीत... अशी डोळ्यासम्मोर !..... लव्हली प्लेस.

एस 31/10/2014 - 17:01
पाश्चात्यांची ही सौंदर्यदृष्टी भारतासारख्या देशात कधी निर्माण व्हायची! पण एक प्रश्न नेहमी पडतो - अमेरिका-युरोप-जपान-सिंगापूर वगैरे आपण भारतीयांना काही नवे नाहीत. मग तिथून परतल्यावर कितीजण तसे वागायचा, स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतात!

@वेल्लाभट, ते एवढे ची़ज बघुन घशाखाली उतरेल का अशी भिती वाटली म्हणुन स्विस चीज फॉन्ड्यू खाल्ला नाही. पुढच्या वेळी. :) स्वॅप्स, हा प्रश्न आहेच. भारताबाहेर राहताना देखील फार कमी लोक तसे वागतात. इथेही अनेक भारतीयांची घरं भयानक अवस्थेत असतात. भारतात परत येउन तर मग अजुनच मोकळीक मिळाल्यासारखे होते.

ये भाग भी बहुत लाजवाब हुवा है। :) विशेषतः रंगबिरंगी रेल'वे,साइकल और शिडी के फोटू प्रचंड अवड्या है। :) ... और हम अबी अगली भाग के प्रतिक्षा में है। :)

वेल्लाभट 28/10/2014 - 15:31
इंटरलाकेन ला स्विस चीज फॉन्ड्यू नाही खाल्लात??? आईल्ला ! कसला जबराट प्रकार आहे तो ! आरारारा ! वेड लागलेलं. आणि ग्लायडिंग पण करता येतं. पण अर्थात तुम्ही जे हवामान म्हणताय त्यात नक्कीच नसणार चालू. इंटरलाकेन ची संध्याकाळ अजून ताजी आहे माझ्या आठवणीत... अशी डोळ्यासम्मोर !..... लव्हली प्लेस.

एस 31/10/2014 - 17:01
पाश्चात्यांची ही सौंदर्यदृष्टी भारतासारख्या देशात कधी निर्माण व्हायची! पण एक प्रश्न नेहमी पडतो - अमेरिका-युरोप-जपान-सिंगापूर वगैरे आपण भारतीयांना काही नवे नाहीत. मग तिथून परतल्यावर कितीजण तसे वागायचा, स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतात!

@वेल्लाभट, ते एवढे ची़ज बघुन घशाखाली उतरेल का अशी भिती वाटली म्हणुन स्विस चीज फॉन्ड्यू खाल्ला नाही. पुढच्या वेळी. :) स्वॅप्स, हा प्रश्न आहेच. भारताबाहेर राहताना देखील फार कमी लोक तसे वागतात. इथेही अनेक भारतीयांची घरं भयानक अवस्थेत असतात. भारतात परत येउन तर मग अजुनच मोकळीक मिळाल्यासारखे होते.

ये भाग भी बहुत लाजवाब हुवा है। :) विशेषतः रंगबिरंगी रेल'वे,साइकल और शिडी के फोटू प्रचंड अवड्या है। :) ... और हम अबी अगली भाग के प्रतिक्षा में है। :)
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते.

दोन गिलास पाणी !

तुमचा अभिषेक ·

In reply to by पहाटवारा

भाषेचा लहेजा बाबत सहमत. मध्येच प्रयत्नही केलेला. पण पुर्ण लेख त्या फ्लो मध्ये लिहिता येत नाही. तेवढे प्रभुत्व नाही भाषेवर किंबहुना फारच कच्चा आहे त्यात. तरीही हि कमी दूर करायच्या द्रुष्टीने विचार करायला हवा.

गवि 28/10/2014 - 12:02
तुमच्या थीम्स मस्त असतात. गाभा लहान असो किंवा मोठा पण तो चोखंदळपणे आणि बाहेरच्या जगाकडे सेन्सेस जागे ठेवून पाहण्यातून आलेला दिसतो. ट्रीटमेंट कधी फार सुंदर होते तर कधी तुलनेत कमी. पण आत्मा महत्वाचा. आणि तो बहुतांश स्फुटांत उत्तम असतो.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:45
माझ्या आवडत्या two and half men मधे असे कोणी सेंटी सेंटी बोलायला लागले की दुसरा त्याला गे सारखे काहीतरी बरळु नको असे म्हणतो. तेच इथे वापरले.

In reply to by प्रसाद१९७१

सेंटीमेंटस आणि भावना या फक्त गे लोकांची मक्तेदारी आहे असे काहीसे वाटले :) मूळ टिप्पणी ठरवून सेंटीमेंटल लिहिणे वा तसे वाचकाला वाटणे यावर नक्की विचार करेन.

चांगली लिहिली आहे कथा. आवडली. तुमची लिहिण्याची शैली बदलायच्या फंदात पडु नका. स्वतः साठी लिहित जा. कुणाला आवडते की नाहि याची मुळीच चिंता करु नका. तुम्हाला स्वतःला आवडली म्हणजे झाले. पैजारबुवा,

In reply to by पहाटवारा

भाषेचा लहेजा बाबत सहमत. मध्येच प्रयत्नही केलेला. पण पुर्ण लेख त्या फ्लो मध्ये लिहिता येत नाही. तेवढे प्रभुत्व नाही भाषेवर किंबहुना फारच कच्चा आहे त्यात. तरीही हि कमी दूर करायच्या द्रुष्टीने विचार करायला हवा.

गवि 28/10/2014 - 12:02
तुमच्या थीम्स मस्त असतात. गाभा लहान असो किंवा मोठा पण तो चोखंदळपणे आणि बाहेरच्या जगाकडे सेन्सेस जागे ठेवून पाहण्यातून आलेला दिसतो. ट्रीटमेंट कधी फार सुंदर होते तर कधी तुलनेत कमी. पण आत्मा महत्वाचा. आणि तो बहुतांश स्फुटांत उत्तम असतो.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:45
माझ्या आवडत्या two and half men मधे असे कोणी सेंटी सेंटी बोलायला लागले की दुसरा त्याला गे सारखे काहीतरी बरळु नको असे म्हणतो. तेच इथे वापरले.

In reply to by प्रसाद१९७१

सेंटीमेंटस आणि भावना या फक्त गे लोकांची मक्तेदारी आहे असे काहीसे वाटले :) मूळ टिप्पणी ठरवून सेंटीमेंटल लिहिणे वा तसे वाचकाला वाटणे यावर नक्की विचार करेन.

चांगली लिहिली आहे कथा. आवडली. तुमची लिहिण्याची शैली बदलायच्या फंदात पडु नका. स्वतः साठी लिहित जा. कुणाला आवडते की नाहि याची मुळीच चिंता करु नका. तुम्हाला स्वतःला आवडली म्हणजे झाले. पैजारबुवा,
लेखनविषय:
लेखनप्रकार
हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते.. दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते.