मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीचे फटाके !

मनो ·

सतिश गावडे 22/10/2014 - 10:41
दिवाळीच्या फराळासारखा खुसखुशीत लेख. शेवटचा हाफ तितकासा जमला नाही. मात्र दुसरा चांगला आहे. पहिला एकदम खल्लास :)

एस 22/10/2014 - 10:58
खुमासदार! बाकी ते 'आयपँड' वाचून उगीच मोजीभौंची आँठवन् आँलीं... ;-)

In reply to by अविनाशकुलकर्णी

पाषाणभेद 23/10/2014 - 14:50
नाय ब्वॉ तसं काही नसतं. असं तुम्ही बोलून एकदम पुण्याच्या अंगावर घेवू नका. जे फटाके उडून फुटतात ते "फटाके उडवले" अन जे बसल्या जागी फुटतात ते "फटाके फोडले"

साती 23/10/2014 - 10:29
छान छान फटाके. अजून अ‍ॅटम बाँब, लक्ष्मी बार येऊंद्या.

सतिश गावडे 22/10/2014 - 10:41
दिवाळीच्या फराळासारखा खुसखुशीत लेख. शेवटचा हाफ तितकासा जमला नाही. मात्र दुसरा चांगला आहे. पहिला एकदम खल्लास :)

एस 22/10/2014 - 10:58
खुमासदार! बाकी ते 'आयपँड' वाचून उगीच मोजीभौंची आँठवन् आँलीं... ;-)

In reply to by अविनाशकुलकर्णी

पाषाणभेद 23/10/2014 - 14:50
नाय ब्वॉ तसं काही नसतं. असं तुम्ही बोलून एकदम पुण्याच्या अंगावर घेवू नका. जे फटाके उडून फुटतात ते "फटाके उडवले" अन जे बसल्या जागी फुटतात ते "फटाके फोडले"

साती 23/10/2014 - 10:29
छान छान फटाके. अजून अ‍ॅटम बाँब, लक्ष्मी बार येऊंद्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(वाघाच्या गुहेतला एक सीन) धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?" थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून" धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … " थोरले राजे: "काय म्हणालास?" धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?" थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार" धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?" थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.

स्ट्रेट फ़्रॉम द हार्ट !

गुल-फिशानी ·

टवाळ कार्टा 22/10/2014 - 09:42
समलैंगिकांमध्ये पुर्वी व्यक्त होण्यापासुनच लज्जा होती आता मात्र त्या लज्जेची जागा विचीत्र उद्दामतेने घेतलेली आहे. अगोदरचा इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स तसाच आहे मात्र आता त्यात एक अरोगन्स ऑफ़ इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स दिसु लागलेला आहे.
हे फक्त भारताबद्दलच का in general?

In reply to by टवाळ कार्टा

गुल-फिशानी 22/10/2014 - 12:59
मी हे भारतापुरत खात्रीने सांगु शकतो. इतर देशातील चळवळी ज्या टीव्ही वर्तमानपत्रे आदि माध्यमातुन माहीत होतात तिथे ही काही फार वेगळे चित्र दिसत नाही

In reply to by जेपी

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:38
एका विचारसरणी च्या मुद्द्यावर सकारात्मक मार्गाने आपल म्हणण भावना कोणापर्यंत पोहोचल्या तर त्याचा आनंद आणि महत्व माझ्यापुरत तरी फार मोठ आहे. समजुन घेण्यासाठी धन्यवाद

सुबोध खरे 22/10/2014 - 14:26
व्यंकटेश माडगूळकरांनी १९४६ साली लिहून ठेवले आहे. गरिबीने माणूस लाचार तरी होतो किंवा मुर्दाड तरी. वैचारिक किंवा सांस्कृतिक गरीबिचाही त्यात समावेश असावा.

In reply to by सुबोध खरे

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:41
तुम्हाला काय म्हणायच आहे माझा गोंधळ झालाय. हे कशाच्या संदर्भात आहे. कृपया थोड विस्ताराने लिहील तर बर होइल. ही विनंती

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:45
सध्या इतका एकांगी प्रचार समलैंगिकतेचा चालु आहे की त्याची काही नकारात्मक बाजु असु शकते याचा विचार करण तर दुर त्यावर काही बोलण हा एक ब्लास्फेमी असल्यासारख ट्रीट केल जात आहे. आपल्या विचारांना तपासुन पाहण्याची गरजच वाटेनाशी झालेली आहे.

आनन्दा 22/10/2014 - 17:43
मी माझ्या आयुष्यात तीन समलैंगिकांचे अनुभब घेतलेले आहेत. त्यातला एक तर अत्यंत किळसवाणा होता. माझ्या दॄष्टीने यामध्ये जसे कायद्याचे महत्व आहे, त्यापेक्षाही अधिक घरातील जबाबदार व्यक्तीने वयात आलेल्या मुलाला लईंगिक शिक्षण देणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. आणि एकट्या फिरणार्‍या पौगंडावस्थेतील मुलांना समाजातील या धोक्यांचे ज्ञान देणे अधिक आवश्य आहे असे मी समजतो. माझ्या व्यक्तीगत अनुभवातून मी असे म्हणेन की स्ट्रेट पुरूष स्त्रीचा विनयह्बंग करताना १० वेळेस विचार करत असेल, तर गे एका मुलाचा विनयभंग करताना एकदाही विचार करत नाही.

In reply to by आनन्दा

आनन्दा 22/10/2014 - 17:45
आणि पुढे जाऊन मी कदाचित थोडेसे धाडसी विधान करत आहे, की प्रौढ वयात गे असणारे पौगंडावस्थे स्ट्रेट असण्याची देखील शक्यता असू शकते. त्यांना कदाचित जबरदस्तीने देखील गे बनवले जऊ शकते.

In reply to by आनन्दा

गुल-फिशानी 22/10/2014 - 21:34
तुम्हाला वाईट अनुभव आले या विषयी खेद वाटतो. पौंगंडावस्थेत आलेले वाईट अनुभव मनावर खोलवर दिर्घकाळ परीणाम करत असतात. भारतात मोठ्या प्रमाणावर बालकांचे लैंगिक शोषण होते. सत्यमेव जयते च्या चाइल्ड अब्युज च्या एपिसोड मध्ये सांगितलेले होते त्या प्रमाणे जवळ जवळ ५० टक्के मुलांचे भारतात कुठल्या ना कुठल्या प्रमाणे अब्युज होत असते. या लहान मुलांमध्ये मुल मुलींच साधारण सारख प्रमाण जर धरल तर अनेक लहान मुलांच लैंगिक शोषण हे होत असत. हे शोषण समलैंगिक पुरुषां कडुन लहान बालकांच होत असतं, या समलैंगिक करत असलेल्या शोषणा विषयी कोणीच काही बोलत नाही. यानंतर दुसरा एक पैलु देखील आहे समलैंगिक पुरुष जेव्हा मोठ्या अ‍ॅडल्ट स्ट्रेट व्यक्तीच्या पुरुषाच्या मागे लागला त्याचा विनयभंग केला तर कायद्यान्व्ये असा विनयभंग पुरुषाचा होउ शकतो हे मानल च जात नाही. याचा फायदा घेउन ( वरील सोनु निगम च्या केसमध्ये झा ने घेतला तसा) गे पुरुष स्ट्रेट पुरुषाला हॅरेस करतात. एकीकडे समलैंगिक स्वतःच्या लैंगिक हक्कासाठी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात मात्र दुसरीकडे हाच कायदा जेव्हा त्यांना विनयभंगा च्या गुन्ह्यापासुन वाचवतो ( गे ने केलेला पुरुषाचा विनयभंग हा गुन्हाच नाही या साठी कुठलीच तरतुद नाही मात्र एखाद्या स्ट्रेट ने जर एखाद्या स्त्री चा विनयभंग केला तर मात्र त्याला व्यवस्थ्रित शिक्षेची तरतुद आहे ) समलैंगिकाची चळवळ या विषयावर संतापजनक मौन बाळगते. त्यांना हे सर्व माहीत असुन ही ते बोलत नाहीत. कारण ही कायद्यातील पळवाट त्यांच्या फायद्याची आहे. म्हणुन ते त्यांच्या विरोधात काहीच बोलत नाही. दुसर म्हणजे त्यांची संख्या कमी आहे जास्तीत जास्त त्यांच्याच दाव्यानुसार भारतात ४० लाख गे पुरुष आहेत मी म्हणतो ५० लाख धरुयात. आता इतकी कमी लोकसंख्या आहे सर्वच सर्वांना कनेक्ट होणार नाहीत. मग ते काय करतील ? तर ते सतत शोध घेत असतात सर्वत्र चाचपडत फिरत असतात सार्वजनिक मुत्र्यांमध्ये चाट रुम मध्ये मॉल मध्रे बागेत यात ते सातत्याने स्ट्रेट व्यक्तींसमोर प्रपोजल्स ठेवतात. मात्र मुळ संख्या कमी असल्याने आणि जो स्ट्रेट आहे त्याकडुन प्रतिसाद अशक्य असल्याने यांच्या कडुन सातत्याने गे कडुन स्ट्रेट लोकांचा विनयभंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. आता जर कायद्यातील तरतुद गे ने केलेला स्ट्रेट पुरुषाचा विनय भंग हा मानतच नाही तर तो त्यांच्या मोठ्या फायद्याचा आहे. अशी तरतुद स्पेसीफीक स्वरुपात आली तर अनेक गे विरोधात स्ट्रेट कडुन गुन्हा दाखल केला जाउ शकेल. हे सर्व माहीत असल्याने ते जाणीवपुर्वक या कायद्यातील पळवाटे विरोधात चकार शब्द काढत नाहे. एकीकडे स्वतःचे लैंगिक हक्क आक्रमक पणे मागायचे व दुसरीकडे दुसर्यांचे तेच हक्क नाकारण्याचे कायद्याकडुन मिळालेले स्वातंत्र्य उपभोगायचे हा निव्वळ दांभिक पणा आहे. ही तरतुद झाल्यास अनेक गें ना स्ट्रेट ला प्रपोजल करण्यापुर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. कारण मग तो एक स्त्री चा होतो त्या प्रमाणे त्या पुरुषाचा विनय भंग मानला जाइल

बोका-ए-आझम 22/10/2014 - 21:34
सुंदर लेख. एक उत्सुकता म्हणून विचारतो - गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रियांचाही समावेश होतो.या लेखात गे लोकांचा म्हणजे पुरूषांचा उल्लेख आहे. निदान संदर्भ तरी तसेच आहेत. स्त्रियांच्या बाबतीतही असंच आहे का त्या अपवाद आहेत हे लेखावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे ती एक उणीव लेखात जाणवली. बाकी लेख उत्तम!

गुल-फिशानी 22/10/2014 - 21:45
गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रीयांचा देखील समावेश होतो. यात शंकाच नाही. माझ्या लेखात पुरुषांचे संदर्भ आहेत हे खरच आहे.कारण मला पुरुष असल्याने तो अनुभव अधिक आहे व साहजिकच पुरुष असल्याने माझा फोकस पुरुष समलैंगिकां संदर्भात आहे. मला लेस्बीयन्स चा प्रत्यक्ष जीवनात फारच कमी अनुभव आहे. त्यावर मी फारस बोलण्या इतका माझा अनुभव च नाही.म्हणुन मी पुरुष समलैंगिका संदर्भात माझी भुमिका मांडलेली आहे, माझा एक आग्रहाचा मुद्दा हा आहे की पुरुषाला ही विनय असतो व त्याचा ही भंग होउ शकतो. एका गे माणसाकडुन ज्रर हॅरेसमेंट च्या स्वरुपात तो होत असेल तर कायद्यात त्या विरोधात स्पेसीफीक प्रोव्हीजन्स असली पाहीजे जसे कायदा एखाद्या स्त्री ला विनयभंगा विरोधात कायद्याच पाठबळ पुरवतो. विनयभंग करणार्या साठी शिक्षेची तरतुद असते. तशी तरतुद पुरुषाच्या विनयभंग साठी देखील असली पाहीजे यात लिंगा वर आधारीत भेदभाव करता कामा नये याकडे समलैंगिक चळवळ दांभिक मौन बाळगते.

In reply to by गुल-फिशानी

बोका-ए-आझम 23/10/2014 - 23:47
हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. समलिंगी व्यक्तीकडून सामान्य कामेच्छा असणा-या व्यक्तीचा विनयभंग होऊ शकतो आणि कायद्यात त्याला शिक्षेची तरतूदही असली पाहिजे. पण मग (भारतीय दंडसंहितेच्या) कलम ३७७ मध्ये तशी तरतूद आहे आणि समलिंगी लोकांच्या आंदोलनाचा एक मुद्दा हासुद्धा आहे की हे कलम रद्द करा. .

इनिगोय 22/10/2014 - 23:18
मुद्देसूद लिखाण. पटलं. नटरंग सिनेमात नायकावर ओढवलेला प्रसंग आठवला. मध्यंतरी स्त्रीने पुरुषावर केलेल्या बलात्काराची बातमी वाचली होती. पुरुषालाही विनय असतो आणि त्याचा भंग होणं त्याच्यासाठी तितकंच मनस्ताप देणारं होऊ शकतं, जितकं एखाद्या स्त्रीसाठी होईल. मग तो स्त्रीने केलेला असो, की पुरुषाने. मात्र भारतात कायद्याने पुरुषाचा विनयभंग/बलात्कार हा गुन्हा होत नाही, हे धक्कादायक वाटलं. लेस्बियन असणा-या मुली इतर स्ट्रेट मुलींच्या मागे लागल्याची तुरळक उदाहरणं माहीत आहेत. पण अग्रेसिव्ह लेस्बियन रॅगिंगबद्दल कदाचित हाॅस्टेलमध्ये राहिलेल्या मुली सांगू शकतील. हे सगळं वाचून असा विचार मनात आला, की जर हे असं होत असेल, तर क्ष काळानंतर एकट्यादुकट्या पुरुषावर बलात्कार होण्याच्या केसेसही ऎकाव्या लागतील का?

हरकाम्या 22/10/2014 - 23:22
हा लेख या येथे कशासाठी टाकलाय हे अजिबात कळत नाही. यातुन आपण काय साध्य करणार आहात ? का जागा मिळाली म्हणुन काहीही लिहायचे. आणि त्यावर लोकांचे मत आजमावयाचे हाच " प्रामाणिक " उद्योग दिसुन येतो. मला वाटते मिपाच्या सरपंचांनी आपला विशेषाधिकार वापरुन हा फालतु " लेख " उडवला पाहिजे.

टवाळ कार्टा 22/10/2014 - 09:42
समलैंगिकांमध्ये पुर्वी व्यक्त होण्यापासुनच लज्जा होती आता मात्र त्या लज्जेची जागा विचीत्र उद्दामतेने घेतलेली आहे. अगोदरचा इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स तसाच आहे मात्र आता त्यात एक अरोगन्स ऑफ़ इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स दिसु लागलेला आहे.
हे फक्त भारताबद्दलच का in general?

In reply to by टवाळ कार्टा

गुल-फिशानी 22/10/2014 - 12:59
मी हे भारतापुरत खात्रीने सांगु शकतो. इतर देशातील चळवळी ज्या टीव्ही वर्तमानपत्रे आदि माध्यमातुन माहीत होतात तिथे ही काही फार वेगळे चित्र दिसत नाही

In reply to by जेपी

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:38
एका विचारसरणी च्या मुद्द्यावर सकारात्मक मार्गाने आपल म्हणण भावना कोणापर्यंत पोहोचल्या तर त्याचा आनंद आणि महत्व माझ्यापुरत तरी फार मोठ आहे. समजुन घेण्यासाठी धन्यवाद

सुबोध खरे 22/10/2014 - 14:26
व्यंकटेश माडगूळकरांनी १९४६ साली लिहून ठेवले आहे. गरिबीने माणूस लाचार तरी होतो किंवा मुर्दाड तरी. वैचारिक किंवा सांस्कृतिक गरीबिचाही त्यात समावेश असावा.

In reply to by सुबोध खरे

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:41
तुम्हाला काय म्हणायच आहे माझा गोंधळ झालाय. हे कशाच्या संदर्भात आहे. कृपया थोड विस्ताराने लिहील तर बर होइल. ही विनंती

गुल-फिशानी 22/10/2014 - 14:45
सध्या इतका एकांगी प्रचार समलैंगिकतेचा चालु आहे की त्याची काही नकारात्मक बाजु असु शकते याचा विचार करण तर दुर त्यावर काही बोलण हा एक ब्लास्फेमी असल्यासारख ट्रीट केल जात आहे. आपल्या विचारांना तपासुन पाहण्याची गरजच वाटेनाशी झालेली आहे.

आनन्दा 22/10/2014 - 17:43
मी माझ्या आयुष्यात तीन समलैंगिकांचे अनुभब घेतलेले आहेत. त्यातला एक तर अत्यंत किळसवाणा होता. माझ्या दॄष्टीने यामध्ये जसे कायद्याचे महत्व आहे, त्यापेक्षाही अधिक घरातील जबाबदार व्यक्तीने वयात आलेल्या मुलाला लईंगिक शिक्षण देणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. आणि एकट्या फिरणार्‍या पौगंडावस्थेतील मुलांना समाजातील या धोक्यांचे ज्ञान देणे अधिक आवश्य आहे असे मी समजतो. माझ्या व्यक्तीगत अनुभवातून मी असे म्हणेन की स्ट्रेट पुरूष स्त्रीचा विनयह्बंग करताना १० वेळेस विचार करत असेल, तर गे एका मुलाचा विनयभंग करताना एकदाही विचार करत नाही.

In reply to by आनन्दा

आनन्दा 22/10/2014 - 17:45
आणि पुढे जाऊन मी कदाचित थोडेसे धाडसी विधान करत आहे, की प्रौढ वयात गे असणारे पौगंडावस्थे स्ट्रेट असण्याची देखील शक्यता असू शकते. त्यांना कदाचित जबरदस्तीने देखील गे बनवले जऊ शकते.

In reply to by आनन्दा

गुल-फिशानी 22/10/2014 - 21:34
तुम्हाला वाईट अनुभव आले या विषयी खेद वाटतो. पौंगंडावस्थेत आलेले वाईट अनुभव मनावर खोलवर दिर्घकाळ परीणाम करत असतात. भारतात मोठ्या प्रमाणावर बालकांचे लैंगिक शोषण होते. सत्यमेव जयते च्या चाइल्ड अब्युज च्या एपिसोड मध्ये सांगितलेले होते त्या प्रमाणे जवळ जवळ ५० टक्के मुलांचे भारतात कुठल्या ना कुठल्या प्रमाणे अब्युज होत असते. या लहान मुलांमध्ये मुल मुलींच साधारण सारख प्रमाण जर धरल तर अनेक लहान मुलांच लैंगिक शोषण हे होत असत. हे शोषण समलैंगिक पुरुषां कडुन लहान बालकांच होत असतं, या समलैंगिक करत असलेल्या शोषणा विषयी कोणीच काही बोलत नाही. यानंतर दुसरा एक पैलु देखील आहे समलैंगिक पुरुष जेव्हा मोठ्या अ‍ॅडल्ट स्ट्रेट व्यक्तीच्या पुरुषाच्या मागे लागला त्याचा विनयभंग केला तर कायद्यान्व्ये असा विनयभंग पुरुषाचा होउ शकतो हे मानल च जात नाही. याचा फायदा घेउन ( वरील सोनु निगम च्या केसमध्ये झा ने घेतला तसा) गे पुरुष स्ट्रेट पुरुषाला हॅरेस करतात. एकीकडे समलैंगिक स्वतःच्या लैंगिक हक्कासाठी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात मात्र दुसरीकडे हाच कायदा जेव्हा त्यांना विनयभंगा च्या गुन्ह्यापासुन वाचवतो ( गे ने केलेला पुरुषाचा विनयभंग हा गुन्हाच नाही या साठी कुठलीच तरतुद नाही मात्र एखाद्या स्ट्रेट ने जर एखाद्या स्त्री चा विनयभंग केला तर मात्र त्याला व्यवस्थ्रित शिक्षेची तरतुद आहे ) समलैंगिकाची चळवळ या विषयावर संतापजनक मौन बाळगते. त्यांना हे सर्व माहीत असुन ही ते बोलत नाहीत. कारण ही कायद्यातील पळवाट त्यांच्या फायद्याची आहे. म्हणुन ते त्यांच्या विरोधात काहीच बोलत नाही. दुसर म्हणजे त्यांची संख्या कमी आहे जास्तीत जास्त त्यांच्याच दाव्यानुसार भारतात ४० लाख गे पुरुष आहेत मी म्हणतो ५० लाख धरुयात. आता इतकी कमी लोकसंख्या आहे सर्वच सर्वांना कनेक्ट होणार नाहीत. मग ते काय करतील ? तर ते सतत शोध घेत असतात सर्वत्र चाचपडत फिरत असतात सार्वजनिक मुत्र्यांमध्ये चाट रुम मध्ये मॉल मध्रे बागेत यात ते सातत्याने स्ट्रेट व्यक्तींसमोर प्रपोजल्स ठेवतात. मात्र मुळ संख्या कमी असल्याने आणि जो स्ट्रेट आहे त्याकडुन प्रतिसाद अशक्य असल्याने यांच्या कडुन सातत्याने गे कडुन स्ट्रेट लोकांचा विनयभंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. आता जर कायद्यातील तरतुद गे ने केलेला स्ट्रेट पुरुषाचा विनय भंग हा मानतच नाही तर तो त्यांच्या मोठ्या फायद्याचा आहे. अशी तरतुद स्पेसीफीक स्वरुपात आली तर अनेक गे विरोधात स्ट्रेट कडुन गुन्हा दाखल केला जाउ शकेल. हे सर्व माहीत असल्याने ते जाणीवपुर्वक या कायद्यातील पळवाटे विरोधात चकार शब्द काढत नाहे. एकीकडे स्वतःचे लैंगिक हक्क आक्रमक पणे मागायचे व दुसरीकडे दुसर्यांचे तेच हक्क नाकारण्याचे कायद्याकडुन मिळालेले स्वातंत्र्य उपभोगायचे हा निव्वळ दांभिक पणा आहे. ही तरतुद झाल्यास अनेक गें ना स्ट्रेट ला प्रपोजल करण्यापुर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. कारण मग तो एक स्त्री चा होतो त्या प्रमाणे त्या पुरुषाचा विनय भंग मानला जाइल

बोका-ए-आझम 22/10/2014 - 21:34
सुंदर लेख. एक उत्सुकता म्हणून विचारतो - गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रियांचाही समावेश होतो.या लेखात गे लोकांचा म्हणजे पुरूषांचा उल्लेख आहे. निदान संदर्भ तरी तसेच आहेत. स्त्रियांच्या बाबतीतही असंच आहे का त्या अपवाद आहेत हे लेखावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे ती एक उणीव लेखात जाणवली. बाकी लेख उत्तम!

गुल-फिशानी 22/10/2014 - 21:45
गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रीयांचा देखील समावेश होतो. यात शंकाच नाही. माझ्या लेखात पुरुषांचे संदर्भ आहेत हे खरच आहे.कारण मला पुरुष असल्याने तो अनुभव अधिक आहे व साहजिकच पुरुष असल्याने माझा फोकस पुरुष समलैंगिकां संदर्भात आहे. मला लेस्बीयन्स चा प्रत्यक्ष जीवनात फारच कमी अनुभव आहे. त्यावर मी फारस बोलण्या इतका माझा अनुभव च नाही.म्हणुन मी पुरुष समलैंगिका संदर्भात माझी भुमिका मांडलेली आहे, माझा एक आग्रहाचा मुद्दा हा आहे की पुरुषाला ही विनय असतो व त्याचा ही भंग होउ शकतो. एका गे माणसाकडुन ज्रर हॅरेसमेंट च्या स्वरुपात तो होत असेल तर कायद्यात त्या विरोधात स्पेसीफीक प्रोव्हीजन्स असली पाहीजे जसे कायदा एखाद्या स्त्री ला विनयभंगा विरोधात कायद्याच पाठबळ पुरवतो. विनयभंग करणार्या साठी शिक्षेची तरतुद असते. तशी तरतुद पुरुषाच्या विनयभंग साठी देखील असली पाहीजे यात लिंगा वर आधारीत भेदभाव करता कामा नये याकडे समलैंगिक चळवळ दांभिक मौन बाळगते.

In reply to by गुल-फिशानी

बोका-ए-आझम 23/10/2014 - 23:47
हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. समलिंगी व्यक्तीकडून सामान्य कामेच्छा असणा-या व्यक्तीचा विनयभंग होऊ शकतो आणि कायद्यात त्याला शिक्षेची तरतूदही असली पाहिजे. पण मग (भारतीय दंडसंहितेच्या) कलम ३७७ मध्ये तशी तरतूद आहे आणि समलिंगी लोकांच्या आंदोलनाचा एक मुद्दा हासुद्धा आहे की हे कलम रद्द करा. .

इनिगोय 22/10/2014 - 23:18
मुद्देसूद लिखाण. पटलं. नटरंग सिनेमात नायकावर ओढवलेला प्रसंग आठवला. मध्यंतरी स्त्रीने पुरुषावर केलेल्या बलात्काराची बातमी वाचली होती. पुरुषालाही विनय असतो आणि त्याचा भंग होणं त्याच्यासाठी तितकंच मनस्ताप देणारं होऊ शकतं, जितकं एखाद्या स्त्रीसाठी होईल. मग तो स्त्रीने केलेला असो, की पुरुषाने. मात्र भारतात कायद्याने पुरुषाचा विनयभंग/बलात्कार हा गुन्हा होत नाही, हे धक्कादायक वाटलं. लेस्बियन असणा-या मुली इतर स्ट्रेट मुलींच्या मागे लागल्याची तुरळक उदाहरणं माहीत आहेत. पण अग्रेसिव्ह लेस्बियन रॅगिंगबद्दल कदाचित हाॅस्टेलमध्ये राहिलेल्या मुली सांगू शकतील. हे सगळं वाचून असा विचार मनात आला, की जर हे असं होत असेल, तर क्ष काळानंतर एकट्यादुकट्या पुरुषावर बलात्कार होण्याच्या केसेसही ऎकाव्या लागतील का?

हरकाम्या 22/10/2014 - 23:22
हा लेख या येथे कशासाठी टाकलाय हे अजिबात कळत नाही. यातुन आपण काय साध्य करणार आहात ? का जागा मिळाली म्हणुन काहीही लिहायचे. आणि त्यावर लोकांचे मत आजमावयाचे हाच " प्रामाणिक " उद्योग दिसुन येतो. मला वाटते मिपाच्या सरपंचांनी आपला विशेषाधिकार वापरुन हा फालतु " लेख " उडवला पाहिजे.
कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे.

काजू अ‍ॅपल मिठाई

सानिकास्वप्निल ·

रेवती 21/10/2014 - 22:00
अच्छा.....असे करतात काय हे प्रकार! मिठाईच्या दुकानात सफरचंदे, कलिंगडे बनवून ठेवलेली बघितलीत पण ते प्रकार कसे बनत असतील हे माहित नव्हते. छान दिसतायत अ‍ॅपल्स.

शिद 21/10/2014 - 22:27
आहाहा...काय ती पाकृ, काय ते फोटो, काय ते सादरीकरण...डोळे निवले अगदी.

मदनबाण 22/10/2014 - 09:38
एक खोका { या अ‍ॅपल मिठाईचाच बरंका... ;) } इकडे माझ्याकडे पाठवुन द्या बरे ! :) {मॅंगो काजुकतली प्रेमी} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

सस्नेह 23/10/2014 - 06:50
असल्या हुच्चभ्रू ऐटमची पाकृ इतकी सोपी ! फार्फार धन्यवाद सानिकाताई.

इशा१२३ 23/10/2014 - 16:07
मस्तच आणि तुझ्या सादरिकरणाच्या कौशल्यामुळे कोणतिहि रेसेपी सोपीच वाटते. नक्की करुन पाहिन.आत्तापर्यंत आयतीच दुकानातली खाल्ली होती. फोटो...जाउदे...तु छळ चालुच ठेवणार आमचा. :'(

प्यारे१ 25/10/2014 - 18:04
___/\___ पाकृमधली सचिन तेंडुलकर. कन्सिस्ट्न्टली अबोव्ह द क्लास.

रेवती 21/10/2014 - 22:00
अच्छा.....असे करतात काय हे प्रकार! मिठाईच्या दुकानात सफरचंदे, कलिंगडे बनवून ठेवलेली बघितलीत पण ते प्रकार कसे बनत असतील हे माहित नव्हते. छान दिसतायत अ‍ॅपल्स.

शिद 21/10/2014 - 22:27
आहाहा...काय ती पाकृ, काय ते फोटो, काय ते सादरीकरण...डोळे निवले अगदी.

मदनबाण 22/10/2014 - 09:38
एक खोका { या अ‍ॅपल मिठाईचाच बरंका... ;) } इकडे माझ्याकडे पाठवुन द्या बरे ! :) {मॅंगो काजुकतली प्रेमी} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

सस्नेह 23/10/2014 - 06:50
असल्या हुच्चभ्रू ऐटमची पाकृ इतकी सोपी ! फार्फार धन्यवाद सानिकाताई.

इशा१२३ 23/10/2014 - 16:07
मस्तच आणि तुझ्या सादरिकरणाच्या कौशल्यामुळे कोणतिहि रेसेपी सोपीच वाटते. नक्की करुन पाहिन.आत्तापर्यंत आयतीच दुकानातली खाल्ली होती. फोटो...जाउदे...तु छळ चालुच ठेवणार आमचा. :'(

प्यारे१ 25/10/2014 - 18:04
___/\___ पाकृमधली सचिन तेंडुलकर. कन्सिस्ट्न्टली अबोव्ह द क्लास.
. साहित्यः १ वाटी काजू पावडर १/२ वाटी साखर १/४ वाटी पाणी सजावटीसाठी लवंगा खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे) . पाकृ: नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा ए

आली दिवाळी

धर्मराजमुटके ·

अक्षरमित्र 21/10/2014 - 18:50
दिवाळीत विनाकारण दिवे लावून मोलामहागाचे तेल जाळले जाते. तुम्हाला ना कश्शाकशाची म्हणून किंमत नाही. आता वीजेच्या जमान्यात कशाला हवे तेलाचे दिवे ??? :)

पेटलेल्या वाड्यात काकूरूपी फटाक्यांची घाऊक बाजारात घेतलेली टोपली घेऊन घुसून आपण दिवाळीच्या पूर्वसंध्येला शोभा आणलीत ! समस्त मिपाकरांतर्फे आपले आभार !

आयुर्हित 22/10/2014 - 11:01
या ज्वालामुखीच्या आत किती खदखद दडली आहे? आतून येवू द्या बाहेर एकदाची.....म्हणजे सारे कसे शांत होईल!

समीरसूर 22/10/2014 - 12:09
मस्तच! :-) अजून काही:
  • दिवाळी आणि महागाई या अनैतिक संबंधांमुळे हैराण होऊन फ्लिपकार्टवर फक्त ४२००० रुपयात मिळणारा फाईव्ह-सिम, ९३ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन दुकानात ४७००० ला विक्रीसाठी ठेवून बाजारात महागाईचा कसा उच्चांक गाठला गेला आहे हा खुमासदार विषय चघळा
  • पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यातला फरक संदर्भासहित स्पष्ट करा
  • पूर्वीच्या दिवाळीत काय मजा यायची अशी सुरुवात करून आताच्या दिवाळीत कसा राम नाही हे विशद करून दाखवा
  • पुण्याची दिवाळी आणि मुंबईची दिवाळी फरक स्पष्ट करून दोन्ही ठिकाणच्या दिवाळीचे फायदे आणि तोटे तपशीलवार पटवून द्या.
  • पुण्या-मुंबईतल्या दिवाळीच्या धरतीवर भारतातली-परदेशातली दिवाळी असे चर्चासत्र आयोजित करा.
  • 'आली माझ्या घरी ही दिवाळी' या गाण्याचे रसग्रहण करून दिवाळीच्या जागी होळी, संक्रांत, कोजागिरी पौर्णिमा असे सण कल्पून तुलनात्मक अभ्यासावर आधारलेला लेख प्रकाशित करा. या गाण्यातून फुटणारे अनेकविध रंगीबेरंगी अर्थाचे अनवट धुमारे फुग्यांसारखे फुगवून दाखवा. कोणी टाचणी लावल्यास 'फुग्यातून फटाके' असा अनुभव निर्माण करून दाखवा.
  • घरी केलेल्या दिवाळीच्या पदार्थांचा गेल्या २५ वर्षांचा विदा (क्वांटिटी, चव, फीडबॅक, किती दिवस पुरले, किती माणसे होती, वगैरे) एका तक्त्यात तयार करा. त्या तक्त्याचा सगळ्या अंगांनी अभ्यास करून कुठल्या पदार्थावर पुढच्या १० वर्षात काय पाळी येणार आहे याचे आडाखे बांधा. उदा. अनारसे १० वर्षांनी लुप्त होतील कारण बनवायला किचकट आणि फसायला तत्पर असा हा पदार्थ आहे; लोकांची तिखट खाण्याची क्षमता ज्या वेगाने कमी होत आहे त्यावरून १० वर्षांनी शेव म्हणजे फक्त बेसनाचे तळलेले धागे असतील; १० वर्षांनी चकलीसोबतच करंजीदेखील चखण्याचा भाग होऊ शकेल; वगैरे वगैरे....
  • दिवाळीच्या दिवशी मल्टीप्लेक्समध्ये मोठा अपेक्षेने पाहिलेला चित्रपट कसा भिकार होता याचे रटाळ वर्णन लिहून काढा.
सगळ्यांनी कृपया हलके घ्यावे. थोडीशी गंमत इतकेच! :-) कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

अक्षरमित्र 21/10/2014 - 18:50
दिवाळीत विनाकारण दिवे लावून मोलामहागाचे तेल जाळले जाते. तुम्हाला ना कश्शाकशाची म्हणून किंमत नाही. आता वीजेच्या जमान्यात कशाला हवे तेलाचे दिवे ??? :)

पेटलेल्या वाड्यात काकूरूपी फटाक्यांची घाऊक बाजारात घेतलेली टोपली घेऊन घुसून आपण दिवाळीच्या पूर्वसंध्येला शोभा आणलीत ! समस्त मिपाकरांतर्फे आपले आभार !

आयुर्हित 22/10/2014 - 11:01
या ज्वालामुखीच्या आत किती खदखद दडली आहे? आतून येवू द्या बाहेर एकदाची.....म्हणजे सारे कसे शांत होईल!

समीरसूर 22/10/2014 - 12:09
मस्तच! :-) अजून काही:
  • दिवाळी आणि महागाई या अनैतिक संबंधांमुळे हैराण होऊन फ्लिपकार्टवर फक्त ४२००० रुपयात मिळणारा फाईव्ह-सिम, ९३ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन दुकानात ४७००० ला विक्रीसाठी ठेवून बाजारात महागाईचा कसा उच्चांक गाठला गेला आहे हा खुमासदार विषय चघळा
  • पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यातला फरक संदर्भासहित स्पष्ट करा
  • पूर्वीच्या दिवाळीत काय मजा यायची अशी सुरुवात करून आताच्या दिवाळीत कसा राम नाही हे विशद करून दाखवा
  • पुण्याची दिवाळी आणि मुंबईची दिवाळी फरक स्पष्ट करून दोन्ही ठिकाणच्या दिवाळीचे फायदे आणि तोटे तपशीलवार पटवून द्या.
  • पुण्या-मुंबईतल्या दिवाळीच्या धरतीवर भारतातली-परदेशातली दिवाळी असे चर्चासत्र आयोजित करा.
  • 'आली माझ्या घरी ही दिवाळी' या गाण्याचे रसग्रहण करून दिवाळीच्या जागी होळी, संक्रांत, कोजागिरी पौर्णिमा असे सण कल्पून तुलनात्मक अभ्यासावर आधारलेला लेख प्रकाशित करा. या गाण्यातून फुटणारे अनेकविध रंगीबेरंगी अर्थाचे अनवट धुमारे फुग्यांसारखे फुगवून दाखवा. कोणी टाचणी लावल्यास 'फुग्यातून फटाके' असा अनुभव निर्माण करून दाखवा.
  • घरी केलेल्या दिवाळीच्या पदार्थांचा गेल्या २५ वर्षांचा विदा (क्वांटिटी, चव, फीडबॅक, किती दिवस पुरले, किती माणसे होती, वगैरे) एका तक्त्यात तयार करा. त्या तक्त्याचा सगळ्या अंगांनी अभ्यास करून कुठल्या पदार्थावर पुढच्या १० वर्षात काय पाळी येणार आहे याचे आडाखे बांधा. उदा. अनारसे १० वर्षांनी लुप्त होतील कारण बनवायला किचकट आणि फसायला तत्पर असा हा पदार्थ आहे; लोकांची तिखट खाण्याची क्षमता ज्या वेगाने कमी होत आहे त्यावरून १० वर्षांनी शेव म्हणजे फक्त बेसनाचे तळलेले धागे असतील; १० वर्षांनी चकलीसोबतच करंजीदेखील चखण्याचा भाग होऊ शकेल; वगैरे वगैरे....
  • दिवाळीच्या दिवशी मल्टीप्लेक्समध्ये मोठा अपेक्षेने पाहिलेला चित्रपट कसा भिकार होता याचे रटाळ वर्णन लिहून काढा.
सगळ्यांनी कृपया हलके घ्यावे. थोडीशी गंमत इतकेच! :-) कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
मिपावरील समस्त मित्रांनो, महाराष्ट्राचे नवे सरकार दिवाळीआधी बनेल असे वाटत नाहीये. राजकारणापासून थोडा वेळ काढा. आता दिपावली आली आहे. तेव्हा खालील विषयांवर काथ्या कुटावा ही नम्र विनंती. फटाकेबाज विषयांची यादी खालीलप्रमाणे. आपणही या यादीत भर टाकू शकता. १. प्रदुषणमुक्त दिवाळी - दिवाळीचे फटाके कसे प्रदुषण करतात, त्यामुळे पर्यावरणाचे कसे नुकसान होते, माणसांना कशा कशा प्रकारे ईजा होतात याचे दाखले द्यावे. २. त्यातून जमल्यास शिवकाशी किंवा तत्सम ठिकाणी बालकामगारांचे कशा प्रकारे शोषण होते यावर प्रकाश टाकावा. ३. जमल्यास भर दिवाळीत संस्कृतीच्या नावे शिमगा करावा. ४.

तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?

योगी९०० ·

मदनबाण 21/10/2014 - 15:13
बापरे ! बाकी मॉल मधे गेल्यावर चुकुन सुद्धा कोणत्याही व्यक्तीला आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळवु नये ! तुमच्या नंबरची निवड होउन तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे फोन यायला सुरुवात होइल,असा एकदा अनुभव मी घेतला आहे, फोन करणार्‍या स्त्रीला फ्री गिफ्ट आहे ना ? असे ३दा विचारुन घेतले. मग फ्री आहे तर घरी पाठवुन द्या, पत्ता देतो असं म्हंटल्या नंतर फोन यायचे बंद झाले. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

शिद 21/10/2014 - 15:55
+१...मला असा अनुभव अंधेरीच्या शॉपर स्टॉप मध्ये आला होता. बाई ऐकालाच तयार नाही म्हणे अमूकअमूक ठिकाणी गिफ्ट घ्यायला या. मी म्हटलं की मला वेळ नाही आणि जमत असेल तर ते गिफ्ट मला शॉपर स्टॉप मध्येच द्या तर म्हणे शॉपर स्टॉप चा व आमचा काही सबंध नाही. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की हे प्रकरण काही वेगळंच आहे व बाईचे फोन घ्यायचं बंद करून टाकलं.

सौंदाळा 21/10/2014 - 15:22
जबर्‍या लिहिण्याची शैली खुप आवडली. प्रसंग आणि पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली.

ह्यांचे एकच काम असते... समोरच्याचे फाजील कौतुक करून आपली तुंबडी भरणे.... बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात. तुमचे सुटल्याबद्दल अभिनंदन !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

योगी९०० 21/10/2014 - 17:23
बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात. बरोबर आहे. आम्ही पण अडकतच होतो. वेळीच सावरलं..

कपिलमुनी 21/10/2014 - 16:29
गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची)
कुठला ..कुठला हो मॉल ( टायपो होउन 'माल' झाला होता .. वेळेवर सुधारला )

बोका-ए-आझम 21/10/2014 - 18:03
नायजेरियन मेल स्कॅम आणि तुम्ही वर्णन केलेला प्रसंग यात भरपूर साम्य आहे. ते अॅक्टिंग स्कूलवालेही अशीच गाजरं दाखवतात. रिअॅलिटी शो तर फिक्स्ड असतातच आणि तरीही लोक फसतात.खरोखर, ' झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! '

ज्ञानव 21/10/2014 - 18:32
उपयुक्त लेख पण काही "माठ " असतात पालक नसतात त्यांचे काय? आम्ही तुमच्यासाठी किती करतो आणि किती केले हा व्यवहार शिकवणारे पालक म्हणावेत का? की तुम्हाला काय हवय ? हा प्रश्न विचारणारे पालक असतात ? जाऊ देत च्यामारी अंधेरीला कुठे पूर्व / पश्चिम?

रेवती 21/10/2014 - 18:41
काय आगाऊपणा आहे या लोकांचा! आजकाल पालकांनाही मुलांना कुठे ना कुठे झळकवायला आवडतं याचा गैरफायदा घेतात मेले! बरं झालं सांगितलत! उग्गीच तुम्हाला मनस्ताप आणि नव्या कपड्यांचा खर्च! आजकाल भारतात कपड्यांच्या किमती दर्जाच्या मानाने कै च्या कै आहेत असे वाटते. बरेच कपडे अंग झाकण्ञाऐवजी दाखावणारेच असतात! दर थोडे दिवसांनी उंची वाढत असताना काय करायचेत तीन तीन हजाराचे कपडे?

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:34
मस्त लेख! मला साधारणपणे अशाच स्वरूपाचा पण एका वेगळ्या संदर्भात वाईट अनुभव आला होता. मी त्या अनुभवावर एक सविस्तर लेख लिहिला होता. तुमचा अनुभव माझ्या अनुभवाचीच आठवण झाली.

जानु 21/10/2014 - 22:51
मला सुध्दा असा फोन आला की माझ्या मुलीला शाळेत झालेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस मिळणार आहे. व कार्यक्रम रवीवारी आहे. करलो दुनिया वाल्या कडुन. मी म्हटले बक्षीस द्यायचे तर शाळेत द्या ना. वेगळा कार्यक्रम कशाला? आणि त्यांची अट होती की पती व पत्नी यांनी एकत्रच यावे. बयेला कोपरापासुन .........

योगी९०० 22/10/2014 - 08:53
सर्वांचे आभार... आता हे सर्व स्कॅम होते की नाही ते माहित नाही पण पोर्टफोलियो बनवण्यासाठी रचलेला बनाव होता हे खरे. काय माहित कदाचित यातून कोणाला मॉडेलिंग क्षेत्रात संधी सुद्धा मिळत असतील. वाईट या गोष्टीचे वाटले की आम्ही सुद्दा तेथे असलेल्या इतर पालकांप्रमाणे बर्‍यापैकी वाहवत गेलो आणि आमच्या अपेक्षा मुलांवर लादायचा प्रयत्न केला. कदाचित मुले मोठी झाल्यावर आम्ही तुमच्या साठी हे केले असे दाखवावे हे कदाचित आमच्या मनात आले असावे. पण वेळीच सावरलो ते बरे. कधी कधी मॉब मेन्टालिटी मध्ये असे घडते. बाकी विक्रमसर आणि रॉप्रॉहा यांनी किती कमावले ते माहित नाही. पण आठवड्याला सरासरी ५० असे महिन्याला २०० पालकांमधून निदान १० जरी तयार झाले तरी त्यांचा ५-६ लाखाचा धंदा होत असावा.

In reply to by योगी९००

सुचिता१ 19/10/2019 - 08:46
प्रत्येक पालकाला आपले मुल जगातले सर्वात सुंदर मुल वाटते. या साध्या गोष्टी चा असा वापर करतात लोकं. पण तुम्ही तुमचा अनुभव मांडुन, मागच्या पालकांना शाहीर केले. धन्यवाद!!

बॅटमॅन 22/10/2014 - 13:15
काय फालतूपणा आहे च्यायला. अलीकडे खुळ्या पालकांची कमतरता नाही (अगोदर होती की नाही ते माहिती नाही) म्हणून चु* बनवतात झालं. फटके दिले पाहिजेत.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 22/10/2014 - 14:20
म्ह. एकाच प्रकारच्या मानसिकतेमुळे असे अभिप्रेत होते. सर्वजण एकाच पद्धतीने विचार करू पाहताहेत अलीकडे. तीच ती स्पर्धा, अन तोच तो प्रसिद्धीचा हव्यास.

हे असे कुणालाही सर वगैरे म्हणायला लावणारे असतात ...च्या मारी ती व्यक्ती तुमची सर असेल आमच्यासाठी 'श्री विक्रम'आहेत ... बाकी हे चालू देत .. There is no free meal in this world हे एकदा लक्षात ठेवले कि असे अनुभव टाळता येतात

In reply to by अत्रन्गि पाउस

योगी९०० 27/10/2014 - 17:17
There is no free meal in this world हे एकदम पटेश...पण यासाठी हे सर्व भोगावे लागले. ज्या पालकांनी पोर्टफोलीयो बनवला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त भोगावे लागले... बाकी विक्रमसर एकदम डोक्यात गेला होता. तो येण्याआधी त्याची खूप हवा झाली होती. आदित्य चोप्रा बरोबर याची मिटींग काय? जग्वार गाडी काय? तो आल्यावर मात्र एकदम कोणी मोठा माणूस किंवा celebrity यावा तसा दबदबा निर्माण झाला होता. सर्व पालकांना याच्यासमोर आपल्या मुलांना present करण्याची घाई झाली होती. या माणसाच्या जॅग्वार गाडीला minor accident झाला म्हणून लेट होतोय असे कोणीतरी सांगितले होते. त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे साधी दुचाकी असेल असे सुद्धा वाटत नव्हते.

मस्त खुसखुशीत लिहीलेय :) आणि हो, धन्यवाद, अश्या प्रकारचा फ्रॉड दाखवून दिल्याबद्दल. मलाही सध्या वाशीच्या एका मॉलमधून सतत फोन येत राहतो. लकी नंबर वगैरे. गिफ्ट घ्यायला या. गिफ्ट काय तर म्हणे कुठल्याश्या रिसॉर्टला हॉलिडे पॅकेज. अर्थातच कन्सेशन दिल्याचे दाखवत चुना लावायचे धंदे असणार. नाही वेळ, नाही जमणार स्पष्ट पण विनम्रपणे सांगितले तरी येऊन तर जा येऊन तर जा ची रट दर शुक्रवारी लावत असतात. दुर्दैवाने मला विनम्रता सोडता येत नाही, खडसावून सांगितले तर काम बनावे..

ऋषिकेश 27/10/2014 - 11:17
आधी शीर्षकावरून "पार्टनर" आठवले. :) बाकी आमच्या पाल्याला आम्हाला काहीच "बनवायचे" नसल्याने - ते पाल्यच काय बनायचे आहे ते बनेल - अशांचे आमच्यावर काही चालु शकणार नाही या विचारांनी सुखावलो.

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 13:53
मला तर ह्या गंडा घालणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. अशक्य वाटणार्‍या स्कीम लोकांच्या गळी उतरवणे सोप्पे नाही. आणि ते कोणावर जबरदस्ती पण करत नाहीत.

मदनबाण 21/10/2014 - 15:13
बापरे ! बाकी मॉल मधे गेल्यावर चुकुन सुद्धा कोणत्याही व्यक्तीला आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळवु नये ! तुमच्या नंबरची निवड होउन तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे फोन यायला सुरुवात होइल,असा एकदा अनुभव मी घेतला आहे, फोन करणार्‍या स्त्रीला फ्री गिफ्ट आहे ना ? असे ३दा विचारुन घेतले. मग फ्री आहे तर घरी पाठवुन द्या, पत्ता देतो असं म्हंटल्या नंतर फोन यायचे बंद झाले. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

शिद 21/10/2014 - 15:55
+१...मला असा अनुभव अंधेरीच्या शॉपर स्टॉप मध्ये आला होता. बाई ऐकालाच तयार नाही म्हणे अमूकअमूक ठिकाणी गिफ्ट घ्यायला या. मी म्हटलं की मला वेळ नाही आणि जमत असेल तर ते गिफ्ट मला शॉपर स्टॉप मध्येच द्या तर म्हणे शॉपर स्टॉप चा व आमचा काही सबंध नाही. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की हे प्रकरण काही वेगळंच आहे व बाईचे फोन घ्यायचं बंद करून टाकलं.

सौंदाळा 21/10/2014 - 15:22
जबर्‍या लिहिण्याची शैली खुप आवडली. प्रसंग आणि पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली.

ह्यांचे एकच काम असते... समोरच्याचे फाजील कौतुक करून आपली तुंबडी भरणे.... बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात. तुमचे सुटल्याबद्दल अभिनंदन !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

योगी९०० 21/10/2014 - 17:23
बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात. बरोबर आहे. आम्ही पण अडकतच होतो. वेळीच सावरलं..

कपिलमुनी 21/10/2014 - 16:29
गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची)
कुठला ..कुठला हो मॉल ( टायपो होउन 'माल' झाला होता .. वेळेवर सुधारला )

बोका-ए-आझम 21/10/2014 - 18:03
नायजेरियन मेल स्कॅम आणि तुम्ही वर्णन केलेला प्रसंग यात भरपूर साम्य आहे. ते अॅक्टिंग स्कूलवालेही अशीच गाजरं दाखवतात. रिअॅलिटी शो तर फिक्स्ड असतातच आणि तरीही लोक फसतात.खरोखर, ' झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! '

ज्ञानव 21/10/2014 - 18:32
उपयुक्त लेख पण काही "माठ " असतात पालक नसतात त्यांचे काय? आम्ही तुमच्यासाठी किती करतो आणि किती केले हा व्यवहार शिकवणारे पालक म्हणावेत का? की तुम्हाला काय हवय ? हा प्रश्न विचारणारे पालक असतात ? जाऊ देत च्यामारी अंधेरीला कुठे पूर्व / पश्चिम?

रेवती 21/10/2014 - 18:41
काय आगाऊपणा आहे या लोकांचा! आजकाल पालकांनाही मुलांना कुठे ना कुठे झळकवायला आवडतं याचा गैरफायदा घेतात मेले! बरं झालं सांगितलत! उग्गीच तुम्हाला मनस्ताप आणि नव्या कपड्यांचा खर्च! आजकाल भारतात कपड्यांच्या किमती दर्जाच्या मानाने कै च्या कै आहेत असे वाटते. बरेच कपडे अंग झाकण्ञाऐवजी दाखावणारेच असतात! दर थोडे दिवसांनी उंची वाढत असताना काय करायचेत तीन तीन हजाराचे कपडे?

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:34
मस्त लेख! मला साधारणपणे अशाच स्वरूपाचा पण एका वेगळ्या संदर्भात वाईट अनुभव आला होता. मी त्या अनुभवावर एक सविस्तर लेख लिहिला होता. तुमचा अनुभव माझ्या अनुभवाचीच आठवण झाली.

जानु 21/10/2014 - 22:51
मला सुध्दा असा फोन आला की माझ्या मुलीला शाळेत झालेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस मिळणार आहे. व कार्यक्रम रवीवारी आहे. करलो दुनिया वाल्या कडुन. मी म्हटले बक्षीस द्यायचे तर शाळेत द्या ना. वेगळा कार्यक्रम कशाला? आणि त्यांची अट होती की पती व पत्नी यांनी एकत्रच यावे. बयेला कोपरापासुन .........

योगी९०० 22/10/2014 - 08:53
सर्वांचे आभार... आता हे सर्व स्कॅम होते की नाही ते माहित नाही पण पोर्टफोलियो बनवण्यासाठी रचलेला बनाव होता हे खरे. काय माहित कदाचित यातून कोणाला मॉडेलिंग क्षेत्रात संधी सुद्धा मिळत असतील. वाईट या गोष्टीचे वाटले की आम्ही सुद्दा तेथे असलेल्या इतर पालकांप्रमाणे बर्‍यापैकी वाहवत गेलो आणि आमच्या अपेक्षा मुलांवर लादायचा प्रयत्न केला. कदाचित मुले मोठी झाल्यावर आम्ही तुमच्या साठी हे केले असे दाखवावे हे कदाचित आमच्या मनात आले असावे. पण वेळीच सावरलो ते बरे. कधी कधी मॉब मेन्टालिटी मध्ये असे घडते. बाकी विक्रमसर आणि रॉप्रॉहा यांनी किती कमावले ते माहित नाही. पण आठवड्याला सरासरी ५० असे महिन्याला २०० पालकांमधून निदान १० जरी तयार झाले तरी त्यांचा ५-६ लाखाचा धंदा होत असावा.

In reply to by योगी९००

सुचिता१ 19/10/2019 - 08:46
प्रत्येक पालकाला आपले मुल जगातले सर्वात सुंदर मुल वाटते. या साध्या गोष्टी चा असा वापर करतात लोकं. पण तुम्ही तुमचा अनुभव मांडुन, मागच्या पालकांना शाहीर केले. धन्यवाद!!

बॅटमॅन 22/10/2014 - 13:15
काय फालतूपणा आहे च्यायला. अलीकडे खुळ्या पालकांची कमतरता नाही (अगोदर होती की नाही ते माहिती नाही) म्हणून चु* बनवतात झालं. फटके दिले पाहिजेत.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 22/10/2014 - 14:20
म्ह. एकाच प्रकारच्या मानसिकतेमुळे असे अभिप्रेत होते. सर्वजण एकाच पद्धतीने विचार करू पाहताहेत अलीकडे. तीच ती स्पर्धा, अन तोच तो प्रसिद्धीचा हव्यास.

हे असे कुणालाही सर वगैरे म्हणायला लावणारे असतात ...च्या मारी ती व्यक्ती तुमची सर असेल आमच्यासाठी 'श्री विक्रम'आहेत ... बाकी हे चालू देत .. There is no free meal in this world हे एकदा लक्षात ठेवले कि असे अनुभव टाळता येतात

In reply to by अत्रन्गि पाउस

योगी९०० 27/10/2014 - 17:17
There is no free meal in this world हे एकदम पटेश...पण यासाठी हे सर्व भोगावे लागले. ज्या पालकांनी पोर्टफोलीयो बनवला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त भोगावे लागले... बाकी विक्रमसर एकदम डोक्यात गेला होता. तो येण्याआधी त्याची खूप हवा झाली होती. आदित्य चोप्रा बरोबर याची मिटींग काय? जग्वार गाडी काय? तो आल्यावर मात्र एकदम कोणी मोठा माणूस किंवा celebrity यावा तसा दबदबा निर्माण झाला होता. सर्व पालकांना याच्यासमोर आपल्या मुलांना present करण्याची घाई झाली होती. या माणसाच्या जॅग्वार गाडीला minor accident झाला म्हणून लेट होतोय असे कोणीतरी सांगितले होते. त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे साधी दुचाकी असेल असे सुद्धा वाटत नव्हते.

मस्त खुसखुशीत लिहीलेय :) आणि हो, धन्यवाद, अश्या प्रकारचा फ्रॉड दाखवून दिल्याबद्दल. मलाही सध्या वाशीच्या एका मॉलमधून सतत फोन येत राहतो. लकी नंबर वगैरे. गिफ्ट घ्यायला या. गिफ्ट काय तर म्हणे कुठल्याश्या रिसॉर्टला हॉलिडे पॅकेज. अर्थातच कन्सेशन दिल्याचे दाखवत चुना लावायचे धंदे असणार. नाही वेळ, नाही जमणार स्पष्ट पण विनम्रपणे सांगितले तरी येऊन तर जा येऊन तर जा ची रट दर शुक्रवारी लावत असतात. दुर्दैवाने मला विनम्रता सोडता येत नाही, खडसावून सांगितले तर काम बनावे..

ऋषिकेश 27/10/2014 - 11:17
आधी शीर्षकावरून "पार्टनर" आठवले. :) बाकी आमच्या पाल्याला आम्हाला काहीच "बनवायचे" नसल्याने - ते पाल्यच काय बनायचे आहे ते बनेल - अशांचे आमच्यावर काही चालु शकणार नाही या विचारांनी सुखावलो.

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 13:53
मला तर ह्या गंडा घालणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. अशक्य वाटणार्‍या स्कीम लोकांच्या गळी उतरवणे सोप्पे नाही. आणि ते कोणावर जबरदस्ती पण करत नाहीत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय? हाच प्रश्न मला एकदा एका मॉलमध्ये कोणीतरी विचारला होता. अर्थात लगेच होकार दिला नाही. विचार करून सांगतो असे सांगितले. साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. त्याचे असे झाले, एका घराजवळच्या मॉलमध्ये आमचे नेहमी जाणे व्ह्यायचे. बाहेर वेगवेगळ्या वस्तूंचे प्रमोशन चालायचे. त्यातल्या त्यात क्रेडीट कार्ड, क्लब हॉलिडेस यांनी तर फारच छळले होते. एकदा विकांताला सहकुटूंब तेथे हिंडत असताना अशीच एक गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची) आमच्या जवळ आली. उगाचच माझ्या मुलांचे कौतूक केले आणि मला म्हणाली.

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

जीएस ·

In reply to by शिद

चिगो 29/10/2014 - 16:41
उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय?
:D =)) लै म्हंजे लैच इंटेलिजन्ट टायपातला जोक आहे की हो.. मला कळायलाच दोन मिनटं लागली..

आनन्दा 21/10/2014 - 09:41
दिवाळीपर्यंत शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर जर शिवसेनेत मोठी फूट पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ६०/३ = २०, आणि १२३ + २० = १४३. तेव्हा शिवसेनेने सावध व्हावे हेच उत्तम.

सुहास पाटील 21/10/2014 - 10:09
अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर उद्धव ठाकरे ला अजुंनहि कळत नाही कि महाराष्ट्राच्या जनतेला काय हवय. पण त्याच्या अडमुढ्या भूमिकेमुळे उगाचच भाजप ला राष्ट्रवादीचा सपोर्ट घ्यावा लागेल.

In reply to by टवाळ कार्टा

आनन्दा 21/10/2014 - 10:57
तरीही भाजप दूरान्वयेदेखील राकाँचा पाठिंबा घेईल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात किमात १० वर्षे तरी सत्तेत राहण्याची आशा आहे. अश्यावेळी ते राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची चूक करणार नाहीत. भाजपाच्या सामान्य मतदारांचा राष्ट्रवादीवर राग आहे. अश्यावेळेस जर त्यांचाच पाठिंबा घेतला तर हा परंपरागत मतदार भाजपापासून दूर जायची शक्यता आहे. बहुधा १० दिवसात ते याचाच कानोसा घेणार असतील, म्हणूनच निर्णय दिवाळीच्या पुढी ढकलला आहे.

आनन्दा 21/10/2014 - 11:03
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी अश्याच एका विश्लेषणाची वाट बघत होतो

मदनबाण 21/10/2014 - 11:29
शरद पवार आणि सत्ता असे समिकरण राष्ट्रवादीच्या जन्मापासुनच आहे ! मला वाटत नाही की हा पक्ष स्थापने पासुन सत्ते पासुन दुर राहिला असेल ! तसेही भाजपला बिनशर्त पाठिंबा आधी दर्शवुन त्यांनी पहिली खेळी खेळलीच आहे,यात दोन गोष्टी साध्य करता येतील. १} महाराष्ट्रातले यांचे अडकलेले मंत्री अडचणीत येउ नये याची दक्षता २} केंद्रात प्रफुल्ल पटेल एअर इंडियाच्या ७२०० कोटी तोट्याला कारणीभूत ठरले आहेत म्हणे ! त्यामुळे तिकडे त्यांचे विमान कोसळु न देणे. आता शिवसेनेने आडमुठेपणा केला तर भाजपला { जरी लोक भाजपा+राष्ट्रवादी या युतीस अनुकुल नाहीत} शिवसेनेवर खापर फोडुन कोणत्याही अटीविना आणि न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी बरोबर नाइलाजाने जावे लागते आहे अशी घोषणा सुद्धा करतील. तिकडे मग शिवसेनेला हात चोळत बसुन "सामना" मधुन अफजल खान आणि त्यांचे सौन्य अशी आरडा-ओरडी करण्या पलिकडे काही करु शकणार नाहीत... शिवाय पक्षात मोठी फुट निर्माण होण्याची भिती निर्माण होइल ती वेगळी ! { हल्ली पक्षाची विचार सरणी वगरै सगळे फाट्यावर मारुन सत्ता / खुर्ची कशी मिळेल ? हेच पाहिले जाते} तेव्हा दिवाळीत पक्षाचे दिवाळे तर निघणार नाही याची काळजी पक्ष प्रमुख घेतील अशी आशा आहे. आता भाजपासाठी :- २५ वर्ष युती असलेल्या सेने बरोबर परत युती केल्यास त्यांच्या विरुद्ध जनक्षोभ उसळणार नाही, शिवाय पवार कधी उडी मारतील त्याचा काही भरवसा नाही ! पण सध्या राष्ट्रवादीच्या नाड्या आवळण्याची शक्ती मात्र त्यांच्याच हातात आहे, हे शिवसेनेला कळु नये याचे मात्र नवल वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

समीरसूर 21/10/2014 - 12:32
शरद पवार नावाचे ग्रहण लागले आहे महाराष्ट्राला. ते सुटेल तो खरा महाराष्ट्रासाठी सुदिन म्हणावा लागेल. इतका अतिभयंकर स्वार्थी, सत्तापिपासू, कुठल्याही परिस्थितीत फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, कुटिल, कारस्थानी, विश्वासघातकी, निर्लज्ज, जनतेची आणि राज्याची कवडीमात्र काळजी नसणारा पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात दुसरा झाला नाही आणि होणारही नाही. ६२ वरून ४१ वर आले तरी राष्ट्रवादीचा माज जात नाही. आमचा जनाधार वाढला आहे म्हणे! किती हा निर्लज्जपणा! सगळीकडून राष्ट्रवादीची छीथू होत असते तरी यांची मुजोरी जात नाही. आपली जनता एक मूर्ख आहे; अजून या मतलबी आणि गुंडांच्या पक्षाला मते देते. हा पक्ष नेस्तनाबूत व्हायलाच हवा. त्याशिवाय महाराष्ट्राचे भले होणे नाही.याखेपेस भाजपने जर राष्ट्रवादीचा आधार घेतला तर भाजपची गत काँग्रेससारखीच होईल आणि पुढच्या खेपेस भाजप आऊट होणार हे नक्की. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत महाराष्ट्राला...दुर्दैव महाराष्ट्राचं...दुसरं काय?

In reply to by समीरसूर

मदनबाण 21/10/2014 - 13:11
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत हॅहॅहॅ... त्यातही राज ठाकरेंची गंमत वाटते मला ! उद्धव ठाकरेंशी फोनवरील चर्चेत भाजप असेच करणार होती हे मला बाहेर राहुन कळाले ते तुला कसे समजले नाही ? अशा आशयाचा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण तुमच्या पक्षाचे राम कदम भाजपात का गेले ? तेव्हा हवा नक्की कुठल्या दिशेला वाहतेय हे यांना कळु नये ? ते सुद्धा लोक सभेचे निकाल समोर असताना ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by समीरसूर

शरद पवारांना असली दुष्णे देऊ नये. जरी ती खरी असली तरी आणि तंतोतंत लागु पडत असली तरी ! आपल्या जीवाची काळजी घ्या जरा. एकटे बाहेर पडुनका सरकार स्थापन होई पर्यंत ! आणि तुमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या एन्सीपीच्या कार्यालयाच्या जवळ फिरकु नका. कोणाचा काय भरवसा ?

In reply to by सामान्यनागरिक

समीरसूर 22/10/2014 - 09:06
ही भीती पण आहेच. :-( आजकाल त्यांना कुणीही दूषणे देतं. आधीचा रुबाब राहिला नाही त्यांचा. ;-) 'जाणत्या राजा'ने एकदा आपल्याविषयी लोकं काय काय बोलतात हे पाहिलं/ऐकलं तरी 'अजूनही जनता माझाच विचार करते म्हणजे माझा जनाधार किती असामान्य आहे हे लक्षात येतं' असं म्हणून ते पुन्हा एकदा खुशीत एखादी चाल खेळण्यासाठी कामाला लागतील. नुसताच शुद्ध धूर्तपणा, दुसरं काहीच नाही! :-)

In reply to by समीरसूर

मधे कोकणात गेलो होतो तेव्हा कोल्हापूरात चहासाठी एका टपरीत थांबलो होतो. चहावाल्याबरोबर गप्प मारताना नेहमीप्रमाणे गप्पा राजकारणाकडे वळला. शरद पवारांबद्द्ल त्याने जे उदगार काढले ते असे, "अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो '' एक नवी म्हण कळाली आणि त्याचा अर्थही अचूक समजला.... :-)

In reply to by सूड

बॅटमॅन 24/10/2014 - 14:13
जयंतराव थांबले होते कोल्लापुरात. तस्मात म्हण आहे ती कोल्लापुरातली. हां आता कोल्लापूर कोकणात आहे असं म्हणायचं असेल तर मग हर्कत नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 24/10/2014 - 23:33
हे कोल्लापूर आमच्या कोकनाला लागून हाये. आणि आमी बर्याच येळंला कोल्लापूर मार्गे कोकनात उतर्तो. सांप्रत हि म्हण मलकापूर मार्गे कोकणात उतरली असावी. असा अंदाज हाये. अधिक सन्शोधण चालू हाये.

In reply to by खटपट्या

आमचे गाव अस्सल कोकणात देवगड तालुक्यात असून आमचे गाव एकेकाळी कोल्हापूर झिल्ल्यात होते असे लिखित पुरावे आहेत. गावातले इनामदार आणि मिरासकीवर कोल्लापूरकर शाहूंची (होय तेच फुले, शाहू वाले) मोहोर मी पाहीली आहे. जुने कागद पत्र कोल्हापूरसंस्थानचे आहे. नंतर कधीतरी या कोकणी लोकांनी गेम करून आमचा गाव कोकणात ओढला. :-) पूर्वी इतर कोकणवाले जसे हुंबईला पळतात तसे आमचे गाववाले आणि आजूबाजूचे लोक कोल्लापुरास पळायचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 26/10/2014 - 12:42
ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद! काही भाग असेल म्हणा कोकणात. एकदम खाली अन एकदम पश्चिमेला आहे कोल्लापूर जिल्हा.

मनिमौ 21/10/2014 - 12:10
ंअला नादेद आनि औरन्गाबाद च्या लोका चि कीव वातते. ़या रझाकारा विर्द्धा मराथ्वादा लधला त्याचा आदर्श थेवलेल्या पक्शाला मतदान करु नये. आसे मला वातते

क्लिंटन 21/10/2014 - 12:36
जबरदस्त विश्लेषण जी.एस. अशा प्रकारचे विश्लेषण मला करायचे होते पण गेल्या दोन दिवसात ते करायला वेळ मिळाला नाही. या विश्लेषणासाठी लागणारा माझा वेळ वाचवल्याबद्दल आभारी आहे :) प्रतिसादांमधून टेबल टाकून नक्की कोणत्या मतदारसंघांमध्ये असे निकाल फिरले हे दाखविता येईल का? माझ्या जिव्हाळ्याच्या या चर्चेत मी अजून भाग घेईनच. पण सध्यापुरते एवढेच लिहितो.

श्रीगुरुजी 21/10/2014 - 12:39
आकड्यांच्या आधारे केलेले मुद्देसूद विश्लेषण पटले. उद्धव ठाकरे किंवा शिवसेना कधी सुधारतील असे वाटत नाही, कारण ते त्यांच्या डीएनए मध्येच नाही. शिवसेना कायम भावनिक प्रश्न, पोकळ वल्गना, असभ्य टीका इ. गुंतुन राहिली. अजूनही ते भ्रमातच आहेत आणि भ्रमातच राहतील.

मोहन 21/10/2014 - 13:03
धन्यवाद जी.एस. बहुतेकांच्या मनात असलेला कयास आपल्या विश्लेषणाने कन्फर्म झाला असेल. बाकी ऊद्धवजीं बद्द्ल काय बोलावे ? विनाश काले विपरीत बुद्धी होउ नये म्हणजे मिळवली.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:09
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी - आता पक्ष फोडायला १ /३ नाही तर २/३ सदस्य लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. तेव्हा सेना ६३* २/३= ४२ इतके आमदार फुटतील असे स्वप्न पाहणार्यांनी जागे व्हावे. हा एनसीपी फुटू शकते किंवा पवार साहेब स्वतः फुटली असे दाखवू शकतात. असेही एन्सिपिने भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला आहेच (बाहेरून पाठींबा म्हणजे आतून फुल सेटिंग असते हे सगळे जाणतात). माझ्या मते सेनेने सरळ विरोधात बसावे. लोकांना भाजपा आणि राष्ट्रवादी (मोदींच्या भाषेत नॅचरली करप्ट पार्टी‘, महाभ्रष्टाचार वादी वगैरे) यांचे साटे लोटे उघड होवू द्यावे. विरोधी पक्षनेते पद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेलाच मिळेल.

In reply to by दुश्यन्त

मदनबाण 21/10/2014 - 14:30
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

दुश्यन्त 21/10/2014 - 14:35
अश्या उलट सुलट बातम्या येतातच हो. मी सेना फुटेल असे समजणार्यांसाठी लिहितोय. सेना फोडायची तर ४२ आमदार फोडावे लागतील हे शक्य नाही. त्यापेक्षा एनसीपी फोडा. किंवा पवार स्वताच एनसीपी फोडून देतील.पवार साहेबांच कुणी काही सांगू शकत नाही. मात्र एन्सिपिने बाहेरून पाठींबा दिला तरी किंवा एक गट फुटून पाठींबा दिला तरी त्याची किंमत वसूल करणारच ना.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:16
पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते तर भाजपवाल्यांनी दिल्लीत केव्हाच सरकार बनवले असते. तिथे सुरुवातीला ३ आणि आता ५-६ आमदार कमी पडत आहेत तरी सरकार बनवायला किंवा सरळ निवडणुका घ्यायला घाबरत आहेत आणि इथे कुठला पक्ष फोडणार? आणि समजा एनसीपी फोडला किंवा त्यांचे बाहेरून समर्थन घेतले तरी त्याची किंमत द्यावी लागणारच ना. एनसीपी काय खैरात म्हणून पाठींबा देणार काय? त्यांची मोठी किंमत भाजपा आणि जनतेला चुकवावी लागणार आहे. सेना आडमुठेपणा करत आहे पण भाजपही तेच करत आहे. मुळात केंद्रात १८ खासदार असताना त्यांनी सेनेला १ मंत्रिपद तेही अवजड खाते देवून खिजवले आणि आता एनसीपीशी सेटिंग करून दबाव आणत आहेत.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:52
खरेतर दोन्ही शिवसेना भाजप आडमुठे आहेत. भाजपने कर्नाटकात आणि बिहारमध्ये अनुक्रमे कुमारस्वामी आणि मायावतीला त्यांच्या जागा कमी असताना पण मुख्यमंत्री केले होते. कुमारस्वामी बरोबर २०-२० महिन्याचा करार झाला होता त्याने २० महिने मुख्यमंत्री पद भोगले आणि नंतर भाजपला टांग दिली होती. असेही प्रसंग आहेत.सत्ता भाजपला बनवायची आहे आता त्यांनी पुढाकार घेवून सेनेकडे जायला हवे. सोनिया गांधी २००४ ला सगळ विसरून पवारांच्या घरी बोलणी करायला गेल्या होत्या. भाजपला अनुकूल असच बोलायचं झाल तर माझ्या मते खालील पर्याय असू शकतात. : १) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील. २) सेनेने भाजपला बाहेरून पाठींबा द्यावा. वरील पैकी विरोधी पक्षनेतेपद पण सेनेकडून जाइल.(इथे पण भाजपचाच जास्त फायदा होईल मात्र सरकारवर सेनेचे नियंत्रण राहील) ३) भाजपने सरळ आधी सरकार बनवावे.अपक्ष, बविआ धरून १३५ आमदार तरी बरोबर येतीलच. भाजपने सांगावे ज्यांना सरकार पडायचे त्यांनी पाडावे आम्ही कुणाला पाठींबा मागत नाही. यात एनसीपी तटस्थ राहून/पाठींबा देवून सरकार वाचवेलच. एकदा सरकार बनवल तर नंतर सेनेशी वाटाघाटी करायला सोपे जाइल कारण सेनेला सत्तेत बसायचाच असल्यास ते मिळेल तेवढी मंत्रिपदे घेतील नाहीतर विरोधात बसतील. मात्र यात भाजपचा तोटा म्हणजे विश्वासार्हता पणाला (भाजप आणि मोदींची पण) लागेल.हा धोका आहे.

In reply to by दुश्यन्त

टवाळ कार्टा 21/10/2014 - 16:17
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील.
+१

अन्नू 21/10/2014 - 15:00
काय बोलनार?? एक कटु सत्य- भाजप कधीही- शिवसेनेलाच काय पण युतीतल्या कुठल्याच पक्षाला 'मुख्यमंत्री' वा 'उपमुख्य मंत्री' पद देणार नाहीत! वास्तविक बघायला गेलं तर, लोकांनी समोरच्या पुढार्‍याला बघून वोट केलेलं आहे. उरली सुरली कसर पैशाने भरुन काढली आहे! पण हे, भाजप लोक कधीच मान्य करत नाहीत. सगळं यश फक्त आणि फक्त मोदीमुळेच आलंय असं त्यांचं मत आहे. अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत मोदींना! अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली- व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" छे! राहु द्या. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे! शेवटी काय? कॉन्गेस तिथे बिजेपी! आणि पुढे.. येरे माझ्या मागल्या!

In reply to by अन्नू

आनन्दा 21/10/2014 - 16:39
महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"
जरा लिन्का पण द्या. बाकी कांदा आज ४०-५० रू किलो आहे. गेल्यावर्षी दिवाळीत ८०-९०च्या पुढे गेला होता.

In reply to by अन्नू

प्रदीप 21/10/2014 - 18:12
तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली उगी, उगी! आपण ना त्या मोदीच घर उन्हातच बांधूया. आणि त्याचबरोबर त्याला व त्याच्या पार्टीच्या लोकांना निवडून देणार्‍या तमाम जन्तेचंही. काही कळतच नाही मेल्यांना. अजून तुमचे येऊ दे असेच काही. आम्हाला अशी अगाध माहिती देऊन उपकृत करत रहावे.

In reply to by अन्नू

आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-
मला वाटत मोदी अमेरीकेला गेले तेव्हा आरबीआयवाल्यांनी चुपचाप आपले कार्यालय गुजरातमधे हलवले असेल. महाराष्ट्रातल्या नागरीकांना दु:खी व्ह्यायचे काम नाही. सगळ्या भाजपवाल्यांच बाप ( स्वारी पितृसंघटना) इथे महाराष्ट्रातच बसलाय. म्हणजे महाराष्ट्रच सर्वात मोठा आहे. कल्लावं कायं ?

In reply to by अन्नू

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:11
>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? कर्नाटकातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण करणारे सरकार काँग्रेसचे होते. तेव्हा कोठे गेले होते सोनिया, राहुल आणि मंडळी? हा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केंद्राने तटस्थ भूमिका घेऊन वादात न पडणे हेच उत्तम! >>> रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? कोणतीही सेवा सतत तोट्यात चालविली जाऊ शकत नाही. >>> रेल्वे विकली- कधी ? कोणी ? कोणाला ? केवढ्याला ? जरा आम्हालाही कळू दे हा व्यवहार? >>> व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- कधी ? कोणी ? एल बी टी लावणे किंवा काढून टाकणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. भाजपचे सरकार या क्षणापर्यंत सत्तेत आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हे काढून टाकणे संभवतच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने काढला असल्यास मोदींना शिव्या का? >>> आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- कधी ? कोणी ? जरा सविस्तर व विश्वसनीय माहिती देता का? मोदींनी बहुतेक माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली असावी. अशा महत्त्वाच्या बातम्या कोणत्याच माध्यमातून कशा आल्या नाहीत? एकंदरीत शिवसेनेने सोशल मिडियावर पसरवलेल्या अफवांवर काही गलीबल मंडळी अजूनही डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत असं दिसतंय. >>> महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? महागाई निर्देशांकाचा गेल्या ३ वर्षातील नीचांक झाला आहे. १६ मे २०१४ च्या तुलनेत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ७ पेक्षा जास्त रूपयांनी कमी झाले आहेत. डिझेलचे भाव २-३ साडेतीन रूपयांनी कमी झाले आहेत. >>> अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सर्वांचेच >>> सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे म्हणजे नाक्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी आणण्याइतके सोपे वाटले का? >>> महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का? >>> नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का?

दुश्यन्त 21/10/2014 - 15:05
मात्र सरकार ज्याला बनवायचं असत त्याने पुढाकार घ्यायचा असतो हे विसरून लोक सेनेलाच धोपटत आहेत. एनडीए / युपीए किंवा राज्यातही सरकार बनवताना मोठमोठे पक्ष अपक्षांच्या पण नाकदुर्या काढतात. इथे तर सेनेकडे ६३ आमदार आहेत. राजकारणात ६३ आकडा छोटा नसतो. आणि हे बवीआ किंवा अपक्ष भाजपला साथ देतील ते काही असंच येणार नाहीत. त्याची किंमत वसूल करणारच. आणि एनसीपीबरोबर जायचं म्हटल (बाहेरून / आतून कसाही ) तर त्याची किंमत मोठीच असणार. भाजपला ते परवडत असेल तर तसं कराव. आणखी एक साध बहुमत हव तर भाजपला १४५ आमदार लागतील मात्र मोठे निर्णय घ्यायचे, सरकार चालवायचे तर नुस्त १४५ असून भागणार नाही. एकतर विधान परिषदेत सेना भाजप अत्यंत कमजोर आहेत. त्यांना मजबूत बहुमत हव आहे . शिवसेना सोबत आल्यास १२३+६३ = १८६ अस मजबूत बहुमत विधानसभेत असणार आहे यामुळे सरकार चालवायला अडचण येणार नाही. तेव्हा भाजपने फक्त कमी पडणार्या २२ जागांचा नव्हे तर सोबत येणाऱ्या ६३ जागांचा विचार करायला हवा.

सुहास.. 21/10/2014 - 15:46
मी राजकारणी आहे, आणि मला जितक राजकारण समजतं त्यावरुन , भाजपाचा इतिहास पाहिला की , त्यांना मित्रपक्ष संपवायची सवय का आहे तेच कळत नाही ( आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या ? ) , मित्रपक्ष तर मित्रपक्ष, ते तर अंतर्गत भाजपा चे इनिशियेटर पण संपवतात, उदा. उमा भारती, अटल जीं तर, काल-परवा पोस्टरवरून पण गायब झालेत :) असो उध्दव ला व्हिलन ठरविले जातेय आज महाराष्ट्रात, पण जो काही तो खेळतोय, मला आवडतय , त्याला हे चांगल माहीतीये की पत्ते त्याच्या हातात आहेत, ते ही हुकुमाचे, आणि जर त्यात अदित्य शामील असेल मग सोने पे सुहागा !! मी वर लिहिलेला इतिहास हा प्रत्येकालाच माहीत आहे , राजकारण असे करतात, आधी राज ला गोंजारले गेले, अंदाज घेतला गेला , गडकरी घरी जावुन भेटले, मग युती सेने बरोबर, लोकसभेच्या लाटेत राज ओव्हर-ऑन्फिडेन्स मध्ये वाहुन गेला ! पुढे आल्या विधान सभेच्या , सर्वांसमोर असे चित्र निर्माण करण्यात आले की सेने मुळे युती तुटली , संभ्रम मिडिया च्या जोडीने, तो ही हळु-हळु, जेणे करुन वाटावे सेनाच जबाबदार आहे ! सेनेचा मुळ मुद्दा होता, भाजपाकडे मुख्यमंत्री म्हणुन चेहरा नसणे, आणि म्हणुन ते १५१+ मागत होते. फडफडणविसांच नाव पुढे येत होते, वेगळ्या विदर्भाच गाजर दाखवणं एकीकडे, तर दुसरीकडे मी सेनेविषयी बोलणार नाही हे वक्तव्य मोदींचे, तिकीटे वाटपाला लागलेला उशीर , उमेदवार न सापडणे , सगळ्या च पक्षात आयात-निर्यात झाली , त्यात सेनेलाही त्रास झालाच ..कमी झाला तो भाजपा ला , कारण लाट !! जे येतय ते भाजपात घुसतय ... असो ..फडणविसांची मध्यंतरी, मला वाटते या वर्षी, जानेवारी मध्ये , आमदार निधी वापर केल्याची यादी बघत होतो , ३९ % टक्के होती, शिवाय त्यांना प्रशासकीय कामकाजाची कितपत माहीती आहे, त्याची आकलन-शक्ती, मिडीयासमोर बोलण्याची कला आणि त्यांच्या वागळ्यांबरोबरच्या कार्यक्रमात असलेली आक्रमकता इ. पाहता मला स्वतः ला हा माणुस अयोग्य वाटत होता, दिल्लीतील भाजपाला मात्र असाचा रिमोट-कन्ट्रोल्ड माणुस पाहिजे असतो, पंकजा च ही नाव पुढे करण्यात येत होतं , ते सेना त्याला आक्षेप घेणार नाही म्हणुन ..असो , मुद्दा काय की मंत्री पद !! आता संपल्यात निवडणूका , प्रतिक्षा आहे सरकात बनविण्याची. भाजपाकडे जितक्या जागा आहे , त्यात त्यांना ते सहज शक्य आहे, राज्यपाल सर्वात मोठ्ठा पक्ष म्हणुन त्यांना निमंत्रित करणारच ! राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम !! १५ - २० जण कुठ्नतरी फोडायचे पोट निवडणुकांमधुन निवडुन आणायचे , आणि बहुमत सिध्द करायचे !! दुसरे म्हणजे गैर सेना पक्षाचा पाठिंबा घ्यायचा, मग त्यात कॉग्रेस नाही म्हणालीय आधीच, राहिली राष्ट्रवादी , ते ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेतच !! या दोन्ही बाबी केल्या तरी मजा अशी येणार आहे की , भाजपाची पब्लीकमधली प्रतिमा थोडी का असेना डागाळेलच ....उध्दव ने च काय अश्या वेळी मी जरी असतो तरी , पत्ते दाबुन धरले असते !! शेवटी राजकारण आहे , स्वार्थ असतोच !! गम्मत आहे .. ( ते शरद पवार, सिंचन च्या घोटाळ्यापासुन वाचण्यासाठी बाहेरून पाठिंबा देत आहेत असे एकले, त्याविषयी, आणि पुण्यात आठच्या आठ भाजपा आमदार आणि महापालिका याविषयी एक ब्रेक के बाद... ) टीप : ही सेनेची जाहिरात नव्हे ..

In reply to by सुहास..

क्लिंटन 21/10/2014 - 17:37
आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला?
राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम
हा नक्की कोणता नियम आहे याविषयी लिहिता येईल का? समजा भाजपाचे सरकार स्थापन झाले असे समजू. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन होईलच.निवडणुकांनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन असल्यामुळे त्यात राज्यपालांचे अभिभाषण होईल.आणि त्यावर धन्यवाद प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घ्यावा लागेल.त्या मतदानात सरकारचा पराभव झाला तर सरकार कोसळेल. अन्यथा तगेल.आणि हा प्रस्ताव विधानसभेचे अधिवेशन संपायच्या आतच मंजूर करून घ्यावा लागेल.तेव्हा राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही.

In reply to by क्लिंटन

सुहास.. 21/10/2014 - 17:52
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला? >>> पोस्ट वाचल्या गेली नाही नीट !! भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे ( तुझ भाजप प्रेम कधीच आहे ते माहीत आहेच मला ) राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही. >>> सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले ...२० एक मतदार संघामध्ये पोटनिवडणुका ही करवता येतील !! एकदम सहा महिने नाही, टर्म वाढवणे !! या आधारावर देता येतात. राज्यपाला ला आहे तो अधिकार

In reply to by सुहास..

क्लिंटन 21/10/2014 - 18:26
बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे
अडवाणींना नक्कीच नाही पण अटलजींना वाढत्या वयाशी संबंधित असाच आजार आहे (बहुदा अल्झायमरच).
सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले
नाही खरोखरच माहित नाही. जरा स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल. कसली यादी?कसली मुदत?

In reply to by टवाळ कार्टा

क्लिंटन 24/10/2014 - 22:58
आमदार फोडायचे असतील तर हा पण एक मार्ग आहेच की. तरीही प्रस्तुत महाशय नक्की कोणती यादी आणि कसली मुदत म्हणत आहेत याचा उलगडा काही शेवटपर्यंत झालेला नाही. असो. मनसेच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर असे होणे स्वाभाविकच आहे म्हणा.

In reply to by क्लिंटन

सोडून द्या हो. मोदीद्वेशाचि कावीळ राजकारणी म्हणवणार्‍याना न जाणो काय काय करायला लावेल अजून. १. नितीश कुमार आणि तु.आ.उद्धव यांची बोलाचाली आठवते का? उद्धव म्हटला होता की तुला मुख्यमंत्री म्हणून पाठींबा देणार नाही. त्यावर नितीशने त्याची उघड टर उडवलेली दिसली "अरे मांगा किसने है?". म्हणजे कदाचित एनडीए आले असते तर नितीशला पंतप्रधान होण्याचे डोहाळे होते. परंतु जसा भाजपने मोदिला पुढे आणला तसे याला कळाले केएलपीडी झाले आहे आपले. आणि हो ह्या मनसेने जो आत्यंतिक सेनाद्वेषकरून समस्त पब्लिकचे मनोरंजन केले त्याना कसे ऐनवेळेला सेनेला कवटाळावेसे वाटले.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:24
>>> भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय २०१२-१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत १९९६ प्रमाणे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल. १९९६ प्रमाणेच काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सरकार अस्तित्वात येईल असा अंदाज येत होता. त्यावेळी नवीन पटनाईक, नितीशकुमार, जयललिता, मुलायमसिंग हे ३-४ तगडे प्रादेशिक नेते भावी पंतप्रधान असतील अशी चर्चा सुरू होती. अशावेळी आपण भाजपबरोबर असू तर पंतप्रधानपदासाठी आपला विचार होणार नाही हे नितीशकुमारांच्या लक्षात आले. तसेच बिहार विधानसभेत स्वतःला पुरेसे बहुमत असल्याने भाजपची साथ सोडली तरी आपले सरकार कोसळणार नाही हेही त्यांचे गणित होते. त्यावर विसंबून नितीशकुमारांनी भाजपला लाथ घातली. भाजपने प्रादेशिक संपविण्याच्या आरोपांचा व नितीशकुमारांनी वेगळे होण्याचा काहीही संबंध नाही. >>> ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे अटलबिहारी वाजपेयी वार्धक्य व विस्मरणाच्या आजारामुळे गलितगात्र आहेत. याच कारणांमुळे त्यांनी २००९ ची निवडणुक लढविली नव्हती. मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय २०१३ मध्ये झाला. वाजपेयी राजकारणातून बाहेर पडले याचा मोदींशी दुरूनही संबंध नाही. अडवाणी जरी सक्रीय होते तरी त्यांच्या नावावर आता पुरेशी मते मिळत नाहीत हे २००९ मध्येच सिद्ध झाले होते. त्यांचे वयही खूप जास्त आहे (नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांना ८७ वर्षे पूर्ण होतील). त्यांच्याप्रमाणे मुरली मनोहर जोशी देखील थकलेले आहेत. त्यांनी स्वतःहूनच सक्रीय राजकारणातून बाहेर पडून मेंटॉरची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांना मंत्रीपद न देऊन मोदींनी योग्य निर्णय घेतलेला आहे. >>> ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे काही काळानंतर कळेल त्यांचे प्रयोग भाजपच्या अंगाशी येतात का ते?

In reply to by सुहास..

सतिश गावडे 22/10/2014 - 14:44
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत. तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल.

In reply to by सतिश गावडे

तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल. सहमत !!! -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 22/10/2014 - 15:50
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत. >>> तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल. >>> फिरकी घेतोयस की खरच ! "आंजावर आभासी दुनियेत राहणार्‍या, राजकारण म्हणजे थट्टा वाटणार्‍या, इलेक्ट्रॉनिक मिडियाने प्रभावित आणि गोंधळलेल्या पब्लीकपुढे लिहायच्या आधीच मी जरा कचरतो, कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत !! सध्यापुरते हे एक .. सुनील, जगदीश आणि मी , एकाच कॉलेजात, चांगले मित्र ! जगदीश अभाविप चा अध्यक्ष, मी विद्यार्थी सेनेचा , सुनील माझ्याबरोबर उपाध्यक्ष, पहिल्याच वर्षी आम्ही ' बापु ' नावाच्या सिनीयर ची ' अ‍ॅन्टी- रॅगींग ' कॅम्पेन चालवुन 'गुंडगिरी' संपविली, आमची त्याला इतकी दहशत लागली की त्याची कॉलेज च्या कॅन्टीन पर्यंत देखील यायची त्याची हिम्मत होईना ....मागच्या वेळेस आम्ही तिघे ही सोबत होतो ..तेव्हा वेगळे नव्हते , पण उमेदवार ही चांगला नव्हता " बापु " आमच्या वार्डात आमदार म्हणुन निवडुन आला , त्या दिवसापासुन आम्ही तिघांनी त्याला पछाडला होता , सुनील आणि जगदीश पुर्ण वेळ 'राजकारणात' असल्याने त्यांना पक्ष लाभला , सुनील सेनेत, जगदीश पहिल्यापासुन थोडासा मितभाषी, संयमी असल्याने , भाजपात ( आसाही आधी अभाविपलाच होता ) ...मी मनसे ची कास धरलेली ....तिघांचे कार्पोरेशन चे वार्ड वेगवेगळे ..अधुन मधुन आम्हा तिघांच्या भेटी-गाठी व्हायच्या ...आम्ही तिघांनी 'बापु' ला चागंलाच पिडला आप-आपल्या वार्डमध्ये , सुनील, त्याची नगरसेवक वहिनी आमदारच्या पक्षाची असली तरी तो त्याच्या वार्डात आरती उतरावयचा , जगदीशचा भाउ तिकडे भाजपाचा नगरसेवक, ति तिकडे त्याला कुटून काढायचा , आणि शिफारस पत्रासाठी मला बघुन एकदा 'बापु' ने पेनच फेकुन दिला होता. ( एका दलीत वस्तीतल्या बुध्द विहाराचे बजेट मला , हापशा-पंपा साठी वळवुन घ्यायचे होते, दुष्काळामुळे पाणी नाही प्यायला !! अर्थात नंतर तिथल्या ब्राम्हणानेच विहार बाधुन दिला हे विषेश ..ती पुर्ण कथा परत कधीतरी ) ...दोन वर्षापुर्वी सुनील च संजय शी वाजल ..दोन खासदारांची शिफारस पत्रे पाहिजे होती, मनरेगा साठी , लय दिवस टाळा-टाळ झाली. शेवटी कृष्णकुंज वर गेला , तिथुन डायरेक्ट फोनच गेला, पत्र-निवेदन काही नाही ...रस्ता झालाच शेवटी ..हा इकडे येवुन मिळाला, मी गेली दोन वर्षे त्याचा प्रचार करत होतो , ऐन वेळी म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत मनसेत असलेला सुनील .दुसर्‍या दिवशी दुपारी सेनेतुन फॉर्म भरायला गेला ....मला पार दुसर्‍या दिवशी खबर !! तु माझ्या जागी असते तर काय केले असते , ज्या उमेदवाराला मी ओळखत ही नाही, त्याचा प्रचार कसा करु ...माझ्या तोंडुन एका ठिकाणी भरगच्च गर्दीत सुनील लाच व्होट करा हे निघुन गेले .....शेवटी पार पडल एकदाचे कसमसं ...सुनील १७०० व्होट ने पडला फक्त ..मनसेच व्होटिंग होतं ४००० , बापु १००% निधी वापरुन ही तरी ही तीन नंबर ला ठासला गेला .....आणि जगदीश च काम आमच्या तिघांपेक्षा थोडं कमीच असुन , वय कमी असुन ( माझ्यापेक्षा एका वर्षांने तरुण आहे तो , बहुधा सर्वात कमी वयाचा आमदार म्हणुन त्यालाच ओळख असेल विधानभवनात ) आमदारकी गळ्यात पडली !! या ला म्हणतात राजकारण !! असो ..२० ला वाढदिवसच्या दिवशी दोघांचे ही फोन आले , चांगले १०-२० मिनीटे बोलत होतो , कॉलेजला एकदा बापु ची ठासली होती, निवडणुकीत पण ठासली, हा त्या चर्चेचा मुद्दा होता .....आणि त्याच निमीत्ताने , आमच्या इथला आमदार हा कुठल्याही पक्षाचा असो, कॉलेजच्या मात्र आमच्याच असावा ..ही परंपरा देखील राखली गेली :)

In reply to by सुहास..

आधी काहीच नव्हतं कळलं. शेवटी मतांच्या फरकावरून अंदाज आला, अन् परत मित्रांची नावे वाचली. मग उजेड पडला. तुमच्या मतदारसंघात एव्ह्ढं काही घडलंय याचा काहीच अंदाज नव्हता. असो, बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच वेळा असं घडत असेल. बाकी लढतींचं चित्र जेव्हा स्प्ष्ट झालं, तेव्हा "सुनील"च्या नावापुढे रेल्वेइंजिन ऐवजी तिकडचं चिन्ह असलेले फ्लेक्स बघून थोडा कन्फ्युज झालो होतो. पेपरात वाचून तर प्रिंटिंग मिस्टेक वाटली होती. *तुम्ही म्हणालात म्हणून मी सुनील म्हणालो. नाहीतर कुणाचाही एकेरी उल्लेख करण्याएवढा माझा आवाका नाही.

In reply to by सुहास..

सतिश गावडे 22/10/2014 - 16:42
>> फिरकी घेतोयस की खरच ! फिरकी नाही रे. मनापासून लिहिलं आहे. मी ही कधी काळी त्या विचारांनी भारावलो होतो. पाच वर्षांपुर्वी तिकडे अमेरिकेत होतो तेव्हा उत्तर भारतीय रुम-मेट होते. त्यांच्याशी वाद घालायचो. जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो. असो. तो आता भूतकाळ झाला. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 22/10/2014 - 17:05
जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो. >>> भुमीपुत्रांसाठी आजही आवश्यक आहे ते !! नेमका मुद्दा काय होता ते सांगतो , नंतर त्या भोवती मिडिया ने कसा पांगविला/बिघडवला ते सांगतो ...( आठ वर्षाचा कच्चा-चिठ्ठा एका वाक्यात, एका पॅरा मध्ये नाही सांगता येणार , म्हणुन म्हणतो आहे सावकाश लिहिण ते ! नाशीक मनपा मध्ये जे घडल तेच आता पुणे महापालेकत होणार आहे हे माझ तोकड्या ज्ञानाने काढलेले भाकीत, येत्या दोन दिवसात सांगेन आधी !! ) माझ्याकडे, कॉर्पोरेशन, असो वा नगर पालिका असो , एक बजेट येते दरवर्षी , जर बजेट २०११ च असेल, तर त्यात लोकसंख्या गृहीत धरली जाते २०१० ची ( ५ % अधिक धरली जायला लागली मनसेच्या, त्या वेळच्या आंदोलनामुळे ) ...आता विचार कर माझ्याकडे बजेट आहे , १०००० लोकांचे , जर त्यात अजुन १२००० घुसविले तर कुठुन देणार सुविधा ? बर , हे जे १२००० येतात, ते १०००० लोक जे काही मिळवुन देणार आहेत, त्यातल्या ५००० चा धंदा बशविणार, वर दादागिरी ही करणार ...हा मुद्दा होता ...हे आलेच नाही लोकांसमोर ...एका तासाच्या भाषणातलं फक्त " इथे आमच्या मराठी महिलांना उत्तर भारतीयांमुळे त्रास होतो " हे वाक्यच उचलले गेले भाषणातले !! अश्या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ..मिडियाने वागळंलेल्या गोष्टीपैंकी एक !!

In reply to by सुहास..

राजकारण तसा आता चेष्टेचा विषय झाला आहे आणि अशी चेष्टा झाली ती काही राजकीय लोकांमुळेच. तो विषय सोडा बाकी माध्यमांनी पब्लिकवर काय प्रभाव पाडला आहे, पब्लिक कसं गोंधळलेलं असतं ते सर्व सोडा. मनसे या पक्षाचं पनीपत का झालं त्यावर आपलं काय मत आहे , ते वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 22/10/2014 - 17:21
ही ही ही ! आजकाल सगळ्यांना सगळ काही इनस्टंट पाहिजे हा ही एक मुद्दा असणार आहे लेखात ...मला आता मेसेज आलाय " स्वाईप युवर क्रेडीट कार्ड अ‍ॅन्ड टेक होम द न्यु कार " ज्या स्पीड ने मी कार विकत घेवु शकतो , त्या स्पीड ने ' कोणाचही सरकार आलं तरी , प्रशासनाकडुन त्या स्पीड मध्ये " रस्ता " बनवु शकत नाही !! पानिपताच विश्लेषण एका वाक्यात किंवा पॅराग्राफ मध्ये करायला पत्रकारितेचे, परुळेकर वा वागळेंचे गुण अंगात असावे लागतात ! लिहेन म्हटल ना सावकाश ...लाबंलचक लेख आहे , नंतर वाचायला कंटाळताल !! काही हायलाईट्स लिहिल्यात ऑलरेडी ....

In reply to by सुहास..

मनसेच्या पनिपताचं कारण आम्हाला आता जवळ जवळ माहिती आहे. अखिल महाराष्ट्रानं 2014 च्या प्रगती पुस्तकात कोणाला किती गुण मिळाले ते पाहिलं आहे. BLO (बूथ लेवल ओफ़िसरला) ला जसं कोणाचं घर कुठे असतं हे जसं तपशीलवार माहिती असतं तसं पक्षाचं काम करणा-याला अशाच कार्यकर्त्याला पनिपताची कोणती कारणं वाटतात की त्यांनाही दैनिकात आलेल्या चिंतन बैठकीतुन येणा-या प्रेस नोट सारखी 'धोरणं' हीच कारणं वाटतात म्हणुन हा प्रपंच. बाकी इन्स्टंट हवं हे जालाचं वैशिष्ट्य तुम्ही पाच वर्षानंतर लिहाल आम्ही वाचकांनी तेव्हा वाचायची का ती सुधारीत आवृत्ती. असो जेव्हा लिहायचं तेव्हा लिहा आमच्या प्रतिसादापुरता हा विषय संपला. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

Dhananjay Borgaonkar 22/10/2014 - 15:51
मलाही खरच आवडेल हे वाचायला. मनसे गाळात जाणार होतीच पण एवढी वानवा होइल असं वाटलं नव्हतं. अर्थात एका निवडुणीकीच्या निकालावरुन कुठला पक्ष संपत नाही हा भाग निराळा. अवांतर - एकच राहुन राहुन वाटतं वाघाची झुल अंगावर चढवली तरी वाघ होता येत नाही, बाळासाहेबांसारख्या स्टाईली मारुन बाळासाहेब होता येत नाही.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 17:28
>>> लवकर बरे व्हा !! विश यू द सेम! अर्थात मी मुद्देसूद उत्तर दिल्यावर तुमच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 17:44
मच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच. >>> खुप आधी पासुन बघतोय .अर्धवट वाक्ये उचलुन मुद्दा धरताय आणि प्रत्येक गोष्ट मोदींशी कनेक्ट करताय, म्हणुन मी तुम्हाला टाळतोय ..आणि यापुढे ही टाळणार ....आपली नाय बाबा लायकी तुमच्याशी संवाद ई. साधायाची !! { तुम्ही तेच ना मी कांदा-आयात-धोरणाविषयी, विचारल्यावर मागणी पुरविठा चे सुविचार एकवणारे ! ( बी.कॉम च्या पेपरमध्ये मार्क मिळतात त्याने ) विषयच संपला }

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:07
धन्यवाद ! दिवस सगळे सारखे नसतात गुर्जी , याच मिपावर सोनिया ने भाजपा ( अटल सरकार , इंडिया शायनिंग म्हणे ) ला मारलेली पाचर ही पाहिली आहे, त्यामुळे जितका उन्माद करायचा तो करुन घ्या .....अर्थात , शेवटी कांद्याचा प्रश्न राहिलाच हे आठवण करण्यासाठी ...मुद्दे अजुन आहेतच ..८०० पैंकी फकत १३० नावे , कत्रांटी कामगारांना परमनंट करताना मी माझ्या खिशातले पैसै का द्यायचे ? दररोजचा एक देतातहेत मोदी ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 18:23
उन्माद म्हणा किंवा अजून काहीही नावे ठेवा, जनतेने मोदींना २०१९ पर्यंत मँडेट दिलेला आहे. हा मँडेट तो कसा वापरतात यावर त्यांची २०१९ मधील कामगिरी अवलंबून राहील. २०१९ मध्ये २००४ प्रमाणे काँग्रेस अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून निवडणुक लढवेल असं वाटतंय. बादवे, कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:29
कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील. >> सेनेचे निफाड चे उमेदवार ( हो तेच ज्याची महिलेला मारहाण करताना क्लिप मिडीयामध्ये गाजली ) ते याच आंदोलनावर गेली कित्येक वेळा निवडुन आलेत .......कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला )

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 18:34
>>> कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे. >>> ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला ) हे वाक्य समजले नाही. काँग्रेस कांद्याचे भाव वाढल्यावरसुद्धा कांदा आयात करत नव्हता असे म्हणायचे आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:44
कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे. >> नाही गुर्जी , अतिशयोक्ती नाही , वार्षिक ४५,००० रू. जगतात ती लोक ! एक पीक वाया गेले की सरकार ला पॅकेज द्यावे लागते, अर्थात ( कोणाला तरी ३७ रू चेक ची उदाहरणे आहेत ) , याचा भार पडतो ट्रेझरी वर हे एक ..आणि त्याला ४५००० रू . वार्षिक आहे ना, त्याला वेळेवर न पॅकेज न मिळाल्यास तो गळा आवळुन घेतो मालक !! आपण( इथे आपण म्हणजे आपण दोघे ) एसी केबीन मध्ये आंजावर टाईप करण्याइतपत सोप्प नाहीये . ( चर्चा मुळ पातळीवर येते आहे त्याबद्दल आनंद आणि आधीच्या शब्दाबद्दल दिलगिरी, बस्स ते मोदीचं आधंळ पालुपद बंद करा हि विनंती )

In reply to by सुहास..

काळा पहाड 23/10/2014 - 00:25
पण त्याचा उपाय म्हणजे कांद्याचे भाव मुद्दाम वाढवणे असा होत नै. सरकारनं कांदा उत्पादकांसाठी आत्तापर्यंत धोरण ठरवलेलंच नाही. भाव पडले, करा निर्यात. भाव वाढले करा आयात. याला भाव कृत्रिमरित्या नियंत्रित ठेवणं असं म्हणतात आणि ते धोरण काही प्रमाणातच चालू शकतं. ज्याला दूरदृष्टीचे निर्णय म्हणतात, ते शेतकर्‍यांच्या बाबतीत घेतले गेलेले नाहीत कारण ते घेण्यासाठी जी अक्कल लागते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे नियोजन लागतं ते भारतीय जनतेकडे (आणि म्हणूनच सरकारकडे) नाहीये.

In reply to by काळा पहाड

आनन्दा 27/10/2014 - 12:38
परफेक्ट. यासाठी तुम्ही चांगली गोदामे तयार करा. शेतकर्‍यांमध्ये जाग्रुती करून वेगवेगळी पिके घ्यायला लावा. आणखीन काही वेगळे उपाय करा. कृत्रिमरीत्या भाव नियंत्रण करणे म्हणजे मूळ रोग दाबून ठेवणे आहे. तो कधी ना कधी वर येणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 24/10/2014 - 12:49
हे पूर्वीही असेच सुरू होते व भविष्यातही असेच सुरू राहणार. कोणतेही सरकार आले तरी भाव वाढल्यामुळे संपूर्ण १२५ कोटी जनतेचा रोष पत्करण्यापेक्षा तुलनेने कमी संख्येने असलेल्या पीक उत्पादकांची नाराजी पत्करणे कोणत्याही सरकारचे धोरण असते. कोणतेही सरकार एकाच वेळी ग्राहक व उत्पादकांना खूष ठेवू शकत नाही. याबाबतीत सरकारची धोरणे बदलणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

चौकटराजा 23/10/2014 - 08:59
आतापर्यंत उसाला भाव वाढवून द्या कांद्याला भाव वाढवून द्या , पे कमिशने नेमा, सर्वीस सेकटरला प्राधान्य द्या असे करून महागाई वाढत चालली आहे. एक तर सर्वाची खरेदी सरकारनेच करून घेतली पाहिजे किंवा बाजार पूर्णपणे मुक्त केला पाहिजे. किंवा किमान तेले कांदे बटाटे तांदूळ गहू अशा वस्तूंच्या जुगारी खरेदी विक्री वर शेअर बाजारासारखे लोअर अपर सर्किट असे काहीतरी केले पाहिजे. कांदा भाव कोसळले म्हणजे शरद पवार अश्रू ढाळतात यात जंणू देशात १०० कोटी कांदा उत्पादकच आहेत असे त्यांचे गणित असावे.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 24/10/2014 - 13:59
@सुहास, तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही तुमच्या पक्षाची अवस्था अशी का झाली आहे त्याच्या काळजी करावी. काही उपाय योजना करायच्या असल्या तर त्याबद्दल कराव्या. भाजप कसा मित्रांना दगा देतो, देवेंद्र कसे अयोग्य आहेत हे सारखे सारखे बोलुन तुमच्या पक्षाला काहीच उपयोग होणार नाहीये. भाजप ( आणि जनसंघ ) गेल्या ५० पेक्षा जास्त वर्ष सात्यत्याने प्रयत्न करत आहेत, कार्यकर्त्यांच्या आणी नेत्यांच्या २ पिढ्या सत्तेचे तोंड सुद्धा न बघता गेल्या. असे काम करत रहाणे तुमच्या पक्षाला जमले तर तो सुद्धा १०-१५ वर्षात सत्तेवर येइल.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड 24/10/2014 - 14:58
फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज साहेबांना आमचा कितीही मनापासून पाठिंबा असला तरी ते स्वतः काम करायला झटताहेत हे दिसत नाही तोपर्यंत मते मिळणार नाहीत. आणि त्यांची मधे मधे चमको असण्याची सवय मोडेल असं वाटंत नाही. उद्धवनाही तोच प्रॉब्लेम आहे पण निदान त्यांच्याकडे बापजाद्यांची कमावलेली पार्टी कम इस्टेट तरी आहे.

In reply to by शिद

चिगो 29/10/2014 - 16:41
उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय?
:D =)) लै म्हंजे लैच इंटेलिजन्ट टायपातला जोक आहे की हो.. मला कळायलाच दोन मिनटं लागली..

आनन्दा 21/10/2014 - 09:41
दिवाळीपर्यंत शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर जर शिवसेनेत मोठी फूट पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ६०/३ = २०, आणि १२३ + २० = १४३. तेव्हा शिवसेनेने सावध व्हावे हेच उत्तम.

सुहास पाटील 21/10/2014 - 10:09
अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर उद्धव ठाकरे ला अजुंनहि कळत नाही कि महाराष्ट्राच्या जनतेला काय हवय. पण त्याच्या अडमुढ्या भूमिकेमुळे उगाचच भाजप ला राष्ट्रवादीचा सपोर्ट घ्यावा लागेल.

In reply to by टवाळ कार्टा

आनन्दा 21/10/2014 - 10:57
तरीही भाजप दूरान्वयेदेखील राकाँचा पाठिंबा घेईल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात किमात १० वर्षे तरी सत्तेत राहण्याची आशा आहे. अश्यावेळी ते राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची चूक करणार नाहीत. भाजपाच्या सामान्य मतदारांचा राष्ट्रवादीवर राग आहे. अश्यावेळेस जर त्यांचाच पाठिंबा घेतला तर हा परंपरागत मतदार भाजपापासून दूर जायची शक्यता आहे. बहुधा १० दिवसात ते याचाच कानोसा घेणार असतील, म्हणूनच निर्णय दिवाळीच्या पुढी ढकलला आहे.

आनन्दा 21/10/2014 - 11:03
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी अश्याच एका विश्लेषणाची वाट बघत होतो

मदनबाण 21/10/2014 - 11:29
शरद पवार आणि सत्ता असे समिकरण राष्ट्रवादीच्या जन्मापासुनच आहे ! मला वाटत नाही की हा पक्ष स्थापने पासुन सत्ते पासुन दुर राहिला असेल ! तसेही भाजपला बिनशर्त पाठिंबा आधी दर्शवुन त्यांनी पहिली खेळी खेळलीच आहे,यात दोन गोष्टी साध्य करता येतील. १} महाराष्ट्रातले यांचे अडकलेले मंत्री अडचणीत येउ नये याची दक्षता २} केंद्रात प्रफुल्ल पटेल एअर इंडियाच्या ७२०० कोटी तोट्याला कारणीभूत ठरले आहेत म्हणे ! त्यामुळे तिकडे त्यांचे विमान कोसळु न देणे. आता शिवसेनेने आडमुठेपणा केला तर भाजपला { जरी लोक भाजपा+राष्ट्रवादी या युतीस अनुकुल नाहीत} शिवसेनेवर खापर फोडुन कोणत्याही अटीविना आणि न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी बरोबर नाइलाजाने जावे लागते आहे अशी घोषणा सुद्धा करतील. तिकडे मग शिवसेनेला हात चोळत बसुन "सामना" मधुन अफजल खान आणि त्यांचे सौन्य अशी आरडा-ओरडी करण्या पलिकडे काही करु शकणार नाहीत... शिवाय पक्षात मोठी फुट निर्माण होण्याची भिती निर्माण होइल ती वेगळी ! { हल्ली पक्षाची विचार सरणी वगरै सगळे फाट्यावर मारुन सत्ता / खुर्ची कशी मिळेल ? हेच पाहिले जाते} तेव्हा दिवाळीत पक्षाचे दिवाळे तर निघणार नाही याची काळजी पक्ष प्रमुख घेतील अशी आशा आहे. आता भाजपासाठी :- २५ वर्ष युती असलेल्या सेने बरोबर परत युती केल्यास त्यांच्या विरुद्ध जनक्षोभ उसळणार नाही, शिवाय पवार कधी उडी मारतील त्याचा काही भरवसा नाही ! पण सध्या राष्ट्रवादीच्या नाड्या आवळण्याची शक्ती मात्र त्यांच्याच हातात आहे, हे शिवसेनेला कळु नये याचे मात्र नवल वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

समीरसूर 21/10/2014 - 12:32
शरद पवार नावाचे ग्रहण लागले आहे महाराष्ट्राला. ते सुटेल तो खरा महाराष्ट्रासाठी सुदिन म्हणावा लागेल. इतका अतिभयंकर स्वार्थी, सत्तापिपासू, कुठल्याही परिस्थितीत फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, कुटिल, कारस्थानी, विश्वासघातकी, निर्लज्ज, जनतेची आणि राज्याची कवडीमात्र काळजी नसणारा पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात दुसरा झाला नाही आणि होणारही नाही. ६२ वरून ४१ वर आले तरी राष्ट्रवादीचा माज जात नाही. आमचा जनाधार वाढला आहे म्हणे! किती हा निर्लज्जपणा! सगळीकडून राष्ट्रवादीची छीथू होत असते तरी यांची मुजोरी जात नाही. आपली जनता एक मूर्ख आहे; अजून या मतलबी आणि गुंडांच्या पक्षाला मते देते. हा पक्ष नेस्तनाबूत व्हायलाच हवा. त्याशिवाय महाराष्ट्राचे भले होणे नाही.याखेपेस भाजपने जर राष्ट्रवादीचा आधार घेतला तर भाजपची गत काँग्रेससारखीच होईल आणि पुढच्या खेपेस भाजप आऊट होणार हे नक्की. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत महाराष्ट्राला...दुर्दैव महाराष्ट्राचं...दुसरं काय?

In reply to by समीरसूर

मदनबाण 21/10/2014 - 13:11
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत हॅहॅहॅ... त्यातही राज ठाकरेंची गंमत वाटते मला ! उद्धव ठाकरेंशी फोनवरील चर्चेत भाजप असेच करणार होती हे मला बाहेर राहुन कळाले ते तुला कसे समजले नाही ? अशा आशयाचा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण तुमच्या पक्षाचे राम कदम भाजपात का गेले ? तेव्हा हवा नक्की कुठल्या दिशेला वाहतेय हे यांना कळु नये ? ते सुद्धा लोक सभेचे निकाल समोर असताना ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by समीरसूर

शरद पवारांना असली दुष्णे देऊ नये. जरी ती खरी असली तरी आणि तंतोतंत लागु पडत असली तरी ! आपल्या जीवाची काळजी घ्या जरा. एकटे बाहेर पडुनका सरकार स्थापन होई पर्यंत ! आणि तुमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या एन्सीपीच्या कार्यालयाच्या जवळ फिरकु नका. कोणाचा काय भरवसा ?

In reply to by सामान्यनागरिक

समीरसूर 22/10/2014 - 09:06
ही भीती पण आहेच. :-( आजकाल त्यांना कुणीही दूषणे देतं. आधीचा रुबाब राहिला नाही त्यांचा. ;-) 'जाणत्या राजा'ने एकदा आपल्याविषयी लोकं काय काय बोलतात हे पाहिलं/ऐकलं तरी 'अजूनही जनता माझाच विचार करते म्हणजे माझा जनाधार किती असामान्य आहे हे लक्षात येतं' असं म्हणून ते पुन्हा एकदा खुशीत एखादी चाल खेळण्यासाठी कामाला लागतील. नुसताच शुद्ध धूर्तपणा, दुसरं काहीच नाही! :-)

In reply to by समीरसूर

मधे कोकणात गेलो होतो तेव्हा कोल्हापूरात चहासाठी एका टपरीत थांबलो होतो. चहावाल्याबरोबर गप्प मारताना नेहमीप्रमाणे गप्पा राजकारणाकडे वळला. शरद पवारांबद्द्ल त्याने जे उदगार काढले ते असे, "अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो '' एक नवी म्हण कळाली आणि त्याचा अर्थही अचूक समजला.... :-)

In reply to by सूड

बॅटमॅन 24/10/2014 - 14:13
जयंतराव थांबले होते कोल्लापुरात. तस्मात म्हण आहे ती कोल्लापुरातली. हां आता कोल्लापूर कोकणात आहे असं म्हणायचं असेल तर मग हर्कत नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 24/10/2014 - 23:33
हे कोल्लापूर आमच्या कोकनाला लागून हाये. आणि आमी बर्याच येळंला कोल्लापूर मार्गे कोकनात उतर्तो. सांप्रत हि म्हण मलकापूर मार्गे कोकणात उतरली असावी. असा अंदाज हाये. अधिक सन्शोधण चालू हाये.

In reply to by खटपट्या

आमचे गाव अस्सल कोकणात देवगड तालुक्यात असून आमचे गाव एकेकाळी कोल्हापूर झिल्ल्यात होते असे लिखित पुरावे आहेत. गावातले इनामदार आणि मिरासकीवर कोल्लापूरकर शाहूंची (होय तेच फुले, शाहू वाले) मोहोर मी पाहीली आहे. जुने कागद पत्र कोल्हापूरसंस्थानचे आहे. नंतर कधीतरी या कोकणी लोकांनी गेम करून आमचा गाव कोकणात ओढला. :-) पूर्वी इतर कोकणवाले जसे हुंबईला पळतात तसे आमचे गाववाले आणि आजूबाजूचे लोक कोल्लापुरास पळायचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 26/10/2014 - 12:42
ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद! काही भाग असेल म्हणा कोकणात. एकदम खाली अन एकदम पश्चिमेला आहे कोल्लापूर जिल्हा.

मनिमौ 21/10/2014 - 12:10
ंअला नादेद आनि औरन्गाबाद च्या लोका चि कीव वातते. ़या रझाकारा विर्द्धा मराथ्वादा लधला त्याचा आदर्श थेवलेल्या पक्शाला मतदान करु नये. आसे मला वातते

क्लिंटन 21/10/2014 - 12:36
जबरदस्त विश्लेषण जी.एस. अशा प्रकारचे विश्लेषण मला करायचे होते पण गेल्या दोन दिवसात ते करायला वेळ मिळाला नाही. या विश्लेषणासाठी लागणारा माझा वेळ वाचवल्याबद्दल आभारी आहे :) प्रतिसादांमधून टेबल टाकून नक्की कोणत्या मतदारसंघांमध्ये असे निकाल फिरले हे दाखविता येईल का? माझ्या जिव्हाळ्याच्या या चर्चेत मी अजून भाग घेईनच. पण सध्यापुरते एवढेच लिहितो.

श्रीगुरुजी 21/10/2014 - 12:39
आकड्यांच्या आधारे केलेले मुद्देसूद विश्लेषण पटले. उद्धव ठाकरे किंवा शिवसेना कधी सुधारतील असे वाटत नाही, कारण ते त्यांच्या डीएनए मध्येच नाही. शिवसेना कायम भावनिक प्रश्न, पोकळ वल्गना, असभ्य टीका इ. गुंतुन राहिली. अजूनही ते भ्रमातच आहेत आणि भ्रमातच राहतील.

मोहन 21/10/2014 - 13:03
धन्यवाद जी.एस. बहुतेकांच्या मनात असलेला कयास आपल्या विश्लेषणाने कन्फर्म झाला असेल. बाकी ऊद्धवजीं बद्द्ल काय बोलावे ? विनाश काले विपरीत बुद्धी होउ नये म्हणजे मिळवली.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:09
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी - आता पक्ष फोडायला १ /३ नाही तर २/३ सदस्य लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. तेव्हा सेना ६३* २/३= ४२ इतके आमदार फुटतील असे स्वप्न पाहणार्यांनी जागे व्हावे. हा एनसीपी फुटू शकते किंवा पवार साहेब स्वतः फुटली असे दाखवू शकतात. असेही एन्सिपिने भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला आहेच (बाहेरून पाठींबा म्हणजे आतून फुल सेटिंग असते हे सगळे जाणतात). माझ्या मते सेनेने सरळ विरोधात बसावे. लोकांना भाजपा आणि राष्ट्रवादी (मोदींच्या भाषेत नॅचरली करप्ट पार्टी‘, महाभ्रष्टाचार वादी वगैरे) यांचे साटे लोटे उघड होवू द्यावे. विरोधी पक्षनेते पद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेलाच मिळेल.

In reply to by दुश्यन्त

मदनबाण 21/10/2014 - 14:30
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

दुश्यन्त 21/10/2014 - 14:35
अश्या उलट सुलट बातम्या येतातच हो. मी सेना फुटेल असे समजणार्यांसाठी लिहितोय. सेना फोडायची तर ४२ आमदार फोडावे लागतील हे शक्य नाही. त्यापेक्षा एनसीपी फोडा. किंवा पवार स्वताच एनसीपी फोडून देतील.पवार साहेबांच कुणी काही सांगू शकत नाही. मात्र एन्सिपिने बाहेरून पाठींबा दिला तरी किंवा एक गट फुटून पाठींबा दिला तरी त्याची किंमत वसूल करणारच ना.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:16
पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते तर भाजपवाल्यांनी दिल्लीत केव्हाच सरकार बनवले असते. तिथे सुरुवातीला ३ आणि आता ५-६ आमदार कमी पडत आहेत तरी सरकार बनवायला किंवा सरळ निवडणुका घ्यायला घाबरत आहेत आणि इथे कुठला पक्ष फोडणार? आणि समजा एनसीपी फोडला किंवा त्यांचे बाहेरून समर्थन घेतले तरी त्याची किंमत द्यावी लागणारच ना. एनसीपी काय खैरात म्हणून पाठींबा देणार काय? त्यांची मोठी किंमत भाजपा आणि जनतेला चुकवावी लागणार आहे. सेना आडमुठेपणा करत आहे पण भाजपही तेच करत आहे. मुळात केंद्रात १८ खासदार असताना त्यांनी सेनेला १ मंत्रिपद तेही अवजड खाते देवून खिजवले आणि आता एनसीपीशी सेटिंग करून दबाव आणत आहेत.

दुश्यन्त 21/10/2014 - 14:52
खरेतर दोन्ही शिवसेना भाजप आडमुठे आहेत. भाजपने कर्नाटकात आणि बिहारमध्ये अनुक्रमे कुमारस्वामी आणि मायावतीला त्यांच्या जागा कमी असताना पण मुख्यमंत्री केले होते. कुमारस्वामी बरोबर २०-२० महिन्याचा करार झाला होता त्याने २० महिने मुख्यमंत्री पद भोगले आणि नंतर भाजपला टांग दिली होती. असेही प्रसंग आहेत.सत्ता भाजपला बनवायची आहे आता त्यांनी पुढाकार घेवून सेनेकडे जायला हवे. सोनिया गांधी २००४ ला सगळ विसरून पवारांच्या घरी बोलणी करायला गेल्या होत्या. भाजपला अनुकूल असच बोलायचं झाल तर माझ्या मते खालील पर्याय असू शकतात. : १) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील. २) सेनेने भाजपला बाहेरून पाठींबा द्यावा. वरील पैकी विरोधी पक्षनेतेपद पण सेनेकडून जाइल.(इथे पण भाजपचाच जास्त फायदा होईल मात्र सरकारवर सेनेचे नियंत्रण राहील) ३) भाजपने सरळ आधी सरकार बनवावे.अपक्ष, बविआ धरून १३५ आमदार तरी बरोबर येतीलच. भाजपने सांगावे ज्यांना सरकार पडायचे त्यांनी पाडावे आम्ही कुणाला पाठींबा मागत नाही. यात एनसीपी तटस्थ राहून/पाठींबा देवून सरकार वाचवेलच. एकदा सरकार बनवल तर नंतर सेनेशी वाटाघाटी करायला सोपे जाइल कारण सेनेला सत्तेत बसायचाच असल्यास ते मिळेल तेवढी मंत्रिपदे घेतील नाहीतर विरोधात बसतील. मात्र यात भाजपचा तोटा म्हणजे विश्वासार्हता पणाला (भाजप आणि मोदींची पण) लागेल.हा धोका आहे.

In reply to by दुश्यन्त

टवाळ कार्टा 21/10/2014 - 16:17
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील.
+१

अन्नू 21/10/2014 - 15:00
काय बोलनार?? एक कटु सत्य- भाजप कधीही- शिवसेनेलाच काय पण युतीतल्या कुठल्याच पक्षाला 'मुख्यमंत्री' वा 'उपमुख्य मंत्री' पद देणार नाहीत! वास्तविक बघायला गेलं तर, लोकांनी समोरच्या पुढार्‍याला बघून वोट केलेलं आहे. उरली सुरली कसर पैशाने भरुन काढली आहे! पण हे, भाजप लोक कधीच मान्य करत नाहीत. सगळं यश फक्त आणि फक्त मोदीमुळेच आलंय असं त्यांचं मत आहे. अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत मोदींना! अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली- व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" छे! राहु द्या. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे! शेवटी काय? कॉन्गेस तिथे बिजेपी! आणि पुढे.. येरे माझ्या मागल्या!

In reply to by अन्नू

आनन्दा 21/10/2014 - 16:39
महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"
जरा लिन्का पण द्या. बाकी कांदा आज ४०-५० रू किलो आहे. गेल्यावर्षी दिवाळीत ८०-९०च्या पुढे गेला होता.

In reply to by अन्नू

प्रदीप 21/10/2014 - 18:12
तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली उगी, उगी! आपण ना त्या मोदीच घर उन्हातच बांधूया. आणि त्याचबरोबर त्याला व त्याच्या पार्टीच्या लोकांना निवडून देणार्‍या तमाम जन्तेचंही. काही कळतच नाही मेल्यांना. अजून तुमचे येऊ दे असेच काही. आम्हाला अशी अगाध माहिती देऊन उपकृत करत रहावे.

In reply to by अन्नू

आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-
मला वाटत मोदी अमेरीकेला गेले तेव्हा आरबीआयवाल्यांनी चुपचाप आपले कार्यालय गुजरातमधे हलवले असेल. महाराष्ट्रातल्या नागरीकांना दु:खी व्ह्यायचे काम नाही. सगळ्या भाजपवाल्यांच बाप ( स्वारी पितृसंघटना) इथे महाराष्ट्रातच बसलाय. म्हणजे महाराष्ट्रच सर्वात मोठा आहे. कल्लावं कायं ?

In reply to by अन्नू

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:11
>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? कर्नाटकातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण करणारे सरकार काँग्रेसचे होते. तेव्हा कोठे गेले होते सोनिया, राहुल आणि मंडळी? हा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केंद्राने तटस्थ भूमिका घेऊन वादात न पडणे हेच उत्तम! >>> रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? कोणतीही सेवा सतत तोट्यात चालविली जाऊ शकत नाही. >>> रेल्वे विकली- कधी ? कोणी ? कोणाला ? केवढ्याला ? जरा आम्हालाही कळू दे हा व्यवहार? >>> व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- कधी ? कोणी ? एल बी टी लावणे किंवा काढून टाकणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. भाजपचे सरकार या क्षणापर्यंत सत्तेत आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हे काढून टाकणे संभवतच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने काढला असल्यास मोदींना शिव्या का? >>> आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- कधी ? कोणी ? जरा सविस्तर व विश्वसनीय माहिती देता का? मोदींनी बहुतेक माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली असावी. अशा महत्त्वाच्या बातम्या कोणत्याच माध्यमातून कशा आल्या नाहीत? एकंदरीत शिवसेनेने सोशल मिडियावर पसरवलेल्या अफवांवर काही गलीबल मंडळी अजूनही डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत असं दिसतंय. >>> महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? महागाई निर्देशांकाचा गेल्या ३ वर्षातील नीचांक झाला आहे. १६ मे २०१४ च्या तुलनेत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ७ पेक्षा जास्त रूपयांनी कमी झाले आहेत. डिझेलचे भाव २-३ साडेतीन रूपयांनी कमी झाले आहेत. >>> अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सर्वांचेच >>> सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे म्हणजे नाक्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी आणण्याइतके सोपे वाटले का? >>> महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का? >>> नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का?

दुश्यन्त 21/10/2014 - 15:05
मात्र सरकार ज्याला बनवायचं असत त्याने पुढाकार घ्यायचा असतो हे विसरून लोक सेनेलाच धोपटत आहेत. एनडीए / युपीए किंवा राज्यातही सरकार बनवताना मोठमोठे पक्ष अपक्षांच्या पण नाकदुर्या काढतात. इथे तर सेनेकडे ६३ आमदार आहेत. राजकारणात ६३ आकडा छोटा नसतो. आणि हे बवीआ किंवा अपक्ष भाजपला साथ देतील ते काही असंच येणार नाहीत. त्याची किंमत वसूल करणारच. आणि एनसीपीबरोबर जायचं म्हटल (बाहेरून / आतून कसाही ) तर त्याची किंमत मोठीच असणार. भाजपला ते परवडत असेल तर तसं कराव. आणखी एक साध बहुमत हव तर भाजपला १४५ आमदार लागतील मात्र मोठे निर्णय घ्यायचे, सरकार चालवायचे तर नुस्त १४५ असून भागणार नाही. एकतर विधान परिषदेत सेना भाजप अत्यंत कमजोर आहेत. त्यांना मजबूत बहुमत हव आहे . शिवसेना सोबत आल्यास १२३+६३ = १८६ अस मजबूत बहुमत विधानसभेत असणार आहे यामुळे सरकार चालवायला अडचण येणार नाही. तेव्हा भाजपने फक्त कमी पडणार्या २२ जागांचा नव्हे तर सोबत येणाऱ्या ६३ जागांचा विचार करायला हवा.

सुहास.. 21/10/2014 - 15:46
मी राजकारणी आहे, आणि मला जितक राजकारण समजतं त्यावरुन , भाजपाचा इतिहास पाहिला की , त्यांना मित्रपक्ष संपवायची सवय का आहे तेच कळत नाही ( आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या ? ) , मित्रपक्ष तर मित्रपक्ष, ते तर अंतर्गत भाजपा चे इनिशियेटर पण संपवतात, उदा. उमा भारती, अटल जीं तर, काल-परवा पोस्टरवरून पण गायब झालेत :) असो उध्दव ला व्हिलन ठरविले जातेय आज महाराष्ट्रात, पण जो काही तो खेळतोय, मला आवडतय , त्याला हे चांगल माहीतीये की पत्ते त्याच्या हातात आहेत, ते ही हुकुमाचे, आणि जर त्यात अदित्य शामील असेल मग सोने पे सुहागा !! मी वर लिहिलेला इतिहास हा प्रत्येकालाच माहीत आहे , राजकारण असे करतात, आधी राज ला गोंजारले गेले, अंदाज घेतला गेला , गडकरी घरी जावुन भेटले, मग युती सेने बरोबर, लोकसभेच्या लाटेत राज ओव्हर-ऑन्फिडेन्स मध्ये वाहुन गेला ! पुढे आल्या विधान सभेच्या , सर्वांसमोर असे चित्र निर्माण करण्यात आले की सेने मुळे युती तुटली , संभ्रम मिडिया च्या जोडीने, तो ही हळु-हळु, जेणे करुन वाटावे सेनाच जबाबदार आहे ! सेनेचा मुळ मुद्दा होता, भाजपाकडे मुख्यमंत्री म्हणुन चेहरा नसणे, आणि म्हणुन ते १५१+ मागत होते. फडफडणविसांच नाव पुढे येत होते, वेगळ्या विदर्भाच गाजर दाखवणं एकीकडे, तर दुसरीकडे मी सेनेविषयी बोलणार नाही हे वक्तव्य मोदींचे, तिकीटे वाटपाला लागलेला उशीर , उमेदवार न सापडणे , सगळ्या च पक्षात आयात-निर्यात झाली , त्यात सेनेलाही त्रास झालाच ..कमी झाला तो भाजपा ला , कारण लाट !! जे येतय ते भाजपात घुसतय ... असो ..फडणविसांची मध्यंतरी, मला वाटते या वर्षी, जानेवारी मध्ये , आमदार निधी वापर केल्याची यादी बघत होतो , ३९ % टक्के होती, शिवाय त्यांना प्रशासकीय कामकाजाची कितपत माहीती आहे, त्याची आकलन-शक्ती, मिडीयासमोर बोलण्याची कला आणि त्यांच्या वागळ्यांबरोबरच्या कार्यक्रमात असलेली आक्रमकता इ. पाहता मला स्वतः ला हा माणुस अयोग्य वाटत होता, दिल्लीतील भाजपाला मात्र असाचा रिमोट-कन्ट्रोल्ड माणुस पाहिजे असतो, पंकजा च ही नाव पुढे करण्यात येत होतं , ते सेना त्याला आक्षेप घेणार नाही म्हणुन ..असो , मुद्दा काय की मंत्री पद !! आता संपल्यात निवडणूका , प्रतिक्षा आहे सरकात बनविण्याची. भाजपाकडे जितक्या जागा आहे , त्यात त्यांना ते सहज शक्य आहे, राज्यपाल सर्वात मोठ्ठा पक्ष म्हणुन त्यांना निमंत्रित करणारच ! राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम !! १५ - २० जण कुठ्नतरी फोडायचे पोट निवडणुकांमधुन निवडुन आणायचे , आणि बहुमत सिध्द करायचे !! दुसरे म्हणजे गैर सेना पक्षाचा पाठिंबा घ्यायचा, मग त्यात कॉग्रेस नाही म्हणालीय आधीच, राहिली राष्ट्रवादी , ते ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेतच !! या दोन्ही बाबी केल्या तरी मजा अशी येणार आहे की , भाजपाची पब्लीकमधली प्रतिमा थोडी का असेना डागाळेलच ....उध्दव ने च काय अश्या वेळी मी जरी असतो तरी , पत्ते दाबुन धरले असते !! शेवटी राजकारण आहे , स्वार्थ असतोच !! गम्मत आहे .. ( ते शरद पवार, सिंचन च्या घोटाळ्यापासुन वाचण्यासाठी बाहेरून पाठिंबा देत आहेत असे एकले, त्याविषयी, आणि पुण्यात आठच्या आठ भाजपा आमदार आणि महापालिका याविषयी एक ब्रेक के बाद... ) टीप : ही सेनेची जाहिरात नव्हे ..

In reply to by सुहास..

क्लिंटन 21/10/2014 - 17:37
आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला?
राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम
हा नक्की कोणता नियम आहे याविषयी लिहिता येईल का? समजा भाजपाचे सरकार स्थापन झाले असे समजू. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन होईलच.निवडणुकांनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन असल्यामुळे त्यात राज्यपालांचे अभिभाषण होईल.आणि त्यावर धन्यवाद प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घ्यावा लागेल.त्या मतदानात सरकारचा पराभव झाला तर सरकार कोसळेल. अन्यथा तगेल.आणि हा प्रस्ताव विधानसभेचे अधिवेशन संपायच्या आतच मंजूर करून घ्यावा लागेल.तेव्हा राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही.

In reply to by क्लिंटन

सुहास.. 21/10/2014 - 17:52
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला? >>> पोस्ट वाचल्या गेली नाही नीट !! भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे ( तुझ भाजप प्रेम कधीच आहे ते माहीत आहेच मला ) राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही. >>> सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले ...२० एक मतदार संघामध्ये पोटनिवडणुका ही करवता येतील !! एकदम सहा महिने नाही, टर्म वाढवणे !! या आधारावर देता येतात. राज्यपाला ला आहे तो अधिकार

In reply to by सुहास..

क्लिंटन 21/10/2014 - 18:26
बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे
अडवाणींना नक्कीच नाही पण अटलजींना वाढत्या वयाशी संबंधित असाच आजार आहे (बहुदा अल्झायमरच).
सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले
नाही खरोखरच माहित नाही. जरा स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल. कसली यादी?कसली मुदत?

In reply to by टवाळ कार्टा

क्लिंटन 24/10/2014 - 22:58
आमदार फोडायचे असतील तर हा पण एक मार्ग आहेच की. तरीही प्रस्तुत महाशय नक्की कोणती यादी आणि कसली मुदत म्हणत आहेत याचा उलगडा काही शेवटपर्यंत झालेला नाही. असो. मनसेच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर असे होणे स्वाभाविकच आहे म्हणा.

In reply to by क्लिंटन

सोडून द्या हो. मोदीद्वेशाचि कावीळ राजकारणी म्हणवणार्‍याना न जाणो काय काय करायला लावेल अजून. १. नितीश कुमार आणि तु.आ.उद्धव यांची बोलाचाली आठवते का? उद्धव म्हटला होता की तुला मुख्यमंत्री म्हणून पाठींबा देणार नाही. त्यावर नितीशने त्याची उघड टर उडवलेली दिसली "अरे मांगा किसने है?". म्हणजे कदाचित एनडीए आले असते तर नितीशला पंतप्रधान होण्याचे डोहाळे होते. परंतु जसा भाजपने मोदिला पुढे आणला तसे याला कळाले केएलपीडी झाले आहे आपले. आणि हो ह्या मनसेने जो आत्यंतिक सेनाद्वेषकरून समस्त पब्लिकचे मनोरंजन केले त्याना कसे ऐनवेळेला सेनेला कवटाळावेसे वाटले.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 21/10/2014 - 21:24
>>> भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय २०१२-१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत १९९६ प्रमाणे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल. १९९६ प्रमाणेच काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सरकार अस्तित्वात येईल असा अंदाज येत होता. त्यावेळी नवीन पटनाईक, नितीशकुमार, जयललिता, मुलायमसिंग हे ३-४ तगडे प्रादेशिक नेते भावी पंतप्रधान असतील अशी चर्चा सुरू होती. अशावेळी आपण भाजपबरोबर असू तर पंतप्रधानपदासाठी आपला विचार होणार नाही हे नितीशकुमारांच्या लक्षात आले. तसेच बिहार विधानसभेत स्वतःला पुरेसे बहुमत असल्याने भाजपची साथ सोडली तरी आपले सरकार कोसळणार नाही हेही त्यांचे गणित होते. त्यावर विसंबून नितीशकुमारांनी भाजपला लाथ घातली. भाजपने प्रादेशिक संपविण्याच्या आरोपांचा व नितीशकुमारांनी वेगळे होण्याचा काहीही संबंध नाही. >>> ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे अटलबिहारी वाजपेयी वार्धक्य व विस्मरणाच्या आजारामुळे गलितगात्र आहेत. याच कारणांमुळे त्यांनी २००९ ची निवडणुक लढविली नव्हती. मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय २०१३ मध्ये झाला. वाजपेयी राजकारणातून बाहेर पडले याचा मोदींशी दुरूनही संबंध नाही. अडवाणी जरी सक्रीय होते तरी त्यांच्या नावावर आता पुरेशी मते मिळत नाहीत हे २००९ मध्येच सिद्ध झाले होते. त्यांचे वयही खूप जास्त आहे (नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांना ८७ वर्षे पूर्ण होतील). त्यांच्याप्रमाणे मुरली मनोहर जोशी देखील थकलेले आहेत. त्यांनी स्वतःहूनच सक्रीय राजकारणातून बाहेर पडून मेंटॉरची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांना मंत्रीपद न देऊन मोदींनी योग्य निर्णय घेतलेला आहे. >>> ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे काही काळानंतर कळेल त्यांचे प्रयोग भाजपच्या अंगाशी येतात का ते?

In reply to by सुहास..

सतिश गावडे 22/10/2014 - 14:44
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत. तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल.

In reply to by सतिश गावडे

तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल. सहमत !!! -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 22/10/2014 - 15:50
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत. >>> तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल. >>> फिरकी घेतोयस की खरच ! "आंजावर आभासी दुनियेत राहणार्‍या, राजकारण म्हणजे थट्टा वाटणार्‍या, इलेक्ट्रॉनिक मिडियाने प्रभावित आणि गोंधळलेल्या पब्लीकपुढे लिहायच्या आधीच मी जरा कचरतो, कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत !! सध्यापुरते हे एक .. सुनील, जगदीश आणि मी , एकाच कॉलेजात, चांगले मित्र ! जगदीश अभाविप चा अध्यक्ष, मी विद्यार्थी सेनेचा , सुनील माझ्याबरोबर उपाध्यक्ष, पहिल्याच वर्षी आम्ही ' बापु ' नावाच्या सिनीयर ची ' अ‍ॅन्टी- रॅगींग ' कॅम्पेन चालवुन 'गुंडगिरी' संपविली, आमची त्याला इतकी दहशत लागली की त्याची कॉलेज च्या कॅन्टीन पर्यंत देखील यायची त्याची हिम्मत होईना ....मागच्या वेळेस आम्ही तिघे ही सोबत होतो ..तेव्हा वेगळे नव्हते , पण उमेदवार ही चांगला नव्हता " बापु " आमच्या वार्डात आमदार म्हणुन निवडुन आला , त्या दिवसापासुन आम्ही तिघांनी त्याला पछाडला होता , सुनील आणि जगदीश पुर्ण वेळ 'राजकारणात' असल्याने त्यांना पक्ष लाभला , सुनील सेनेत, जगदीश पहिल्यापासुन थोडासा मितभाषी, संयमी असल्याने , भाजपात ( आसाही आधी अभाविपलाच होता ) ...मी मनसे ची कास धरलेली ....तिघांचे कार्पोरेशन चे वार्ड वेगवेगळे ..अधुन मधुन आम्हा तिघांच्या भेटी-गाठी व्हायच्या ...आम्ही तिघांनी 'बापु' ला चागंलाच पिडला आप-आपल्या वार्डमध्ये , सुनील, त्याची नगरसेवक वहिनी आमदारच्या पक्षाची असली तरी तो त्याच्या वार्डात आरती उतरावयचा , जगदीशचा भाउ तिकडे भाजपाचा नगरसेवक, ति तिकडे त्याला कुटून काढायचा , आणि शिफारस पत्रासाठी मला बघुन एकदा 'बापु' ने पेनच फेकुन दिला होता. ( एका दलीत वस्तीतल्या बुध्द विहाराचे बजेट मला , हापशा-पंपा साठी वळवुन घ्यायचे होते, दुष्काळामुळे पाणी नाही प्यायला !! अर्थात नंतर तिथल्या ब्राम्हणानेच विहार बाधुन दिला हे विषेश ..ती पुर्ण कथा परत कधीतरी ) ...दोन वर्षापुर्वी सुनील च संजय शी वाजल ..दोन खासदारांची शिफारस पत्रे पाहिजे होती, मनरेगा साठी , लय दिवस टाळा-टाळ झाली. शेवटी कृष्णकुंज वर गेला , तिथुन डायरेक्ट फोनच गेला, पत्र-निवेदन काही नाही ...रस्ता झालाच शेवटी ..हा इकडे येवुन मिळाला, मी गेली दोन वर्षे त्याचा प्रचार करत होतो , ऐन वेळी म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत मनसेत असलेला सुनील .दुसर्‍या दिवशी दुपारी सेनेतुन फॉर्म भरायला गेला ....मला पार दुसर्‍या दिवशी खबर !! तु माझ्या जागी असते तर काय केले असते , ज्या उमेदवाराला मी ओळखत ही नाही, त्याचा प्रचार कसा करु ...माझ्या तोंडुन एका ठिकाणी भरगच्च गर्दीत सुनील लाच व्होट करा हे निघुन गेले .....शेवटी पार पडल एकदाचे कसमसं ...सुनील १७०० व्होट ने पडला फक्त ..मनसेच व्होटिंग होतं ४००० , बापु १००% निधी वापरुन ही तरी ही तीन नंबर ला ठासला गेला .....आणि जगदीश च काम आमच्या तिघांपेक्षा थोडं कमीच असुन , वय कमी असुन ( माझ्यापेक्षा एका वर्षांने तरुण आहे तो , बहुधा सर्वात कमी वयाचा आमदार म्हणुन त्यालाच ओळख असेल विधानभवनात ) आमदारकी गळ्यात पडली !! या ला म्हणतात राजकारण !! असो ..२० ला वाढदिवसच्या दिवशी दोघांचे ही फोन आले , चांगले १०-२० मिनीटे बोलत होतो , कॉलेजला एकदा बापु ची ठासली होती, निवडणुकीत पण ठासली, हा त्या चर्चेचा मुद्दा होता .....आणि त्याच निमीत्ताने , आमच्या इथला आमदार हा कुठल्याही पक्षाचा असो, कॉलेजच्या मात्र आमच्याच असावा ..ही परंपरा देखील राखली गेली :)

In reply to by सुहास..

आधी काहीच नव्हतं कळलं. शेवटी मतांच्या फरकावरून अंदाज आला, अन् परत मित्रांची नावे वाचली. मग उजेड पडला. तुमच्या मतदारसंघात एव्ह्ढं काही घडलंय याचा काहीच अंदाज नव्हता. असो, बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच वेळा असं घडत असेल. बाकी लढतींचं चित्र जेव्हा स्प्ष्ट झालं, तेव्हा "सुनील"च्या नावापुढे रेल्वेइंजिन ऐवजी तिकडचं चिन्ह असलेले फ्लेक्स बघून थोडा कन्फ्युज झालो होतो. पेपरात वाचून तर प्रिंटिंग मिस्टेक वाटली होती. *तुम्ही म्हणालात म्हणून मी सुनील म्हणालो. नाहीतर कुणाचाही एकेरी उल्लेख करण्याएवढा माझा आवाका नाही.

In reply to by सुहास..

सतिश गावडे 22/10/2014 - 16:42
>> फिरकी घेतोयस की खरच ! फिरकी नाही रे. मनापासून लिहिलं आहे. मी ही कधी काळी त्या विचारांनी भारावलो होतो. पाच वर्षांपुर्वी तिकडे अमेरिकेत होतो तेव्हा उत्तर भारतीय रुम-मेट होते. त्यांच्याशी वाद घालायचो. जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो. असो. तो आता भूतकाळ झाला. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 22/10/2014 - 17:05
जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो. >>> भुमीपुत्रांसाठी आजही आवश्यक आहे ते !! नेमका मुद्दा काय होता ते सांगतो , नंतर त्या भोवती मिडिया ने कसा पांगविला/बिघडवला ते सांगतो ...( आठ वर्षाचा कच्चा-चिठ्ठा एका वाक्यात, एका पॅरा मध्ये नाही सांगता येणार , म्हणुन म्हणतो आहे सावकाश लिहिण ते ! नाशीक मनपा मध्ये जे घडल तेच आता पुणे महापालेकत होणार आहे हे माझ तोकड्या ज्ञानाने काढलेले भाकीत, येत्या दोन दिवसात सांगेन आधी !! ) माझ्याकडे, कॉर्पोरेशन, असो वा नगर पालिका असो , एक बजेट येते दरवर्षी , जर बजेट २०११ च असेल, तर त्यात लोकसंख्या गृहीत धरली जाते २०१० ची ( ५ % अधिक धरली जायला लागली मनसेच्या, त्या वेळच्या आंदोलनामुळे ) ...आता विचार कर माझ्याकडे बजेट आहे , १०००० लोकांचे , जर त्यात अजुन १२००० घुसविले तर कुठुन देणार सुविधा ? बर , हे जे १२००० येतात, ते १०००० लोक जे काही मिळवुन देणार आहेत, त्यातल्या ५००० चा धंदा बशविणार, वर दादागिरी ही करणार ...हा मुद्दा होता ...हे आलेच नाही लोकांसमोर ...एका तासाच्या भाषणातलं फक्त " इथे आमच्या मराठी महिलांना उत्तर भारतीयांमुळे त्रास होतो " हे वाक्यच उचलले गेले भाषणातले !! अश्या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ..मिडियाने वागळंलेल्या गोष्टीपैंकी एक !!

In reply to by सुहास..

राजकारण तसा आता चेष्टेचा विषय झाला आहे आणि अशी चेष्टा झाली ती काही राजकीय लोकांमुळेच. तो विषय सोडा बाकी माध्यमांनी पब्लिकवर काय प्रभाव पाडला आहे, पब्लिक कसं गोंधळलेलं असतं ते सर्व सोडा. मनसे या पक्षाचं पनीपत का झालं त्यावर आपलं काय मत आहे , ते वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 22/10/2014 - 17:21
ही ही ही ! आजकाल सगळ्यांना सगळ काही इनस्टंट पाहिजे हा ही एक मुद्दा असणार आहे लेखात ...मला आता मेसेज आलाय " स्वाईप युवर क्रेडीट कार्ड अ‍ॅन्ड टेक होम द न्यु कार " ज्या स्पीड ने मी कार विकत घेवु शकतो , त्या स्पीड ने ' कोणाचही सरकार आलं तरी , प्रशासनाकडुन त्या स्पीड मध्ये " रस्ता " बनवु शकत नाही !! पानिपताच विश्लेषण एका वाक्यात किंवा पॅराग्राफ मध्ये करायला पत्रकारितेचे, परुळेकर वा वागळेंचे गुण अंगात असावे लागतात ! लिहेन म्हटल ना सावकाश ...लाबंलचक लेख आहे , नंतर वाचायला कंटाळताल !! काही हायलाईट्स लिहिल्यात ऑलरेडी ....

In reply to by सुहास..

मनसेच्या पनिपताचं कारण आम्हाला आता जवळ जवळ माहिती आहे. अखिल महाराष्ट्रानं 2014 च्या प्रगती पुस्तकात कोणाला किती गुण मिळाले ते पाहिलं आहे. BLO (बूथ लेवल ओफ़िसरला) ला जसं कोणाचं घर कुठे असतं हे जसं तपशीलवार माहिती असतं तसं पक्षाचं काम करणा-याला अशाच कार्यकर्त्याला पनिपताची कोणती कारणं वाटतात की त्यांनाही दैनिकात आलेल्या चिंतन बैठकीतुन येणा-या प्रेस नोट सारखी 'धोरणं' हीच कारणं वाटतात म्हणुन हा प्रपंच. बाकी इन्स्टंट हवं हे जालाचं वैशिष्ट्य तुम्ही पाच वर्षानंतर लिहाल आम्ही वाचकांनी तेव्हा वाचायची का ती सुधारीत आवृत्ती. असो जेव्हा लिहायचं तेव्हा लिहा आमच्या प्रतिसादापुरता हा विषय संपला. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

Dhananjay Borgaonkar 22/10/2014 - 15:51
मलाही खरच आवडेल हे वाचायला. मनसे गाळात जाणार होतीच पण एवढी वानवा होइल असं वाटलं नव्हतं. अर्थात एका निवडुणीकीच्या निकालावरुन कुठला पक्ष संपत नाही हा भाग निराळा. अवांतर - एकच राहुन राहुन वाटतं वाघाची झुल अंगावर चढवली तरी वाघ होता येत नाही, बाळासाहेबांसारख्या स्टाईली मारुन बाळासाहेब होता येत नाही.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 17:28
>>> लवकर बरे व्हा !! विश यू द सेम! अर्थात मी मुद्देसूद उत्तर दिल्यावर तुमच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 17:44
मच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच. >>> खुप आधी पासुन बघतोय .अर्धवट वाक्ये उचलुन मुद्दा धरताय आणि प्रत्येक गोष्ट मोदींशी कनेक्ट करताय, म्हणुन मी तुम्हाला टाळतोय ..आणि यापुढे ही टाळणार ....आपली नाय बाबा लायकी तुमच्याशी संवाद ई. साधायाची !! { तुम्ही तेच ना मी कांदा-आयात-धोरणाविषयी, विचारल्यावर मागणी पुरविठा चे सुविचार एकवणारे ! ( बी.कॉम च्या पेपरमध्ये मार्क मिळतात त्याने ) विषयच संपला }

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:07
धन्यवाद ! दिवस सगळे सारखे नसतात गुर्जी , याच मिपावर सोनिया ने भाजपा ( अटल सरकार , इंडिया शायनिंग म्हणे ) ला मारलेली पाचर ही पाहिली आहे, त्यामुळे जितका उन्माद करायचा तो करुन घ्या .....अर्थात , शेवटी कांद्याचा प्रश्न राहिलाच हे आठवण करण्यासाठी ...मुद्दे अजुन आहेतच ..८०० पैंकी फकत १३० नावे , कत्रांटी कामगारांना परमनंट करताना मी माझ्या खिशातले पैसै का द्यायचे ? दररोजचा एक देतातहेत मोदी ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 18:23
उन्माद म्हणा किंवा अजून काहीही नावे ठेवा, जनतेने मोदींना २०१९ पर्यंत मँडेट दिलेला आहे. हा मँडेट तो कसा वापरतात यावर त्यांची २०१९ मधील कामगिरी अवलंबून राहील. २०१९ मध्ये २००४ प्रमाणे काँग्रेस अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून निवडणुक लढवेल असं वाटतंय. बादवे, कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:29
कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील. >> सेनेचे निफाड चे उमेदवार ( हो तेच ज्याची महिलेला मारहाण करताना क्लिप मिडीयामध्ये गाजली ) ते याच आंदोलनावर गेली कित्येक वेळा निवडुन आलेत .......कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला )

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 22/10/2014 - 18:34
>>> कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे. >>> ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला ) हे वाक्य समजले नाही. काँग्रेस कांद्याचे भाव वाढल्यावरसुद्धा कांदा आयात करत नव्हता असे म्हणायचे आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 22/10/2014 - 18:44
कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे. >> नाही गुर्जी , अतिशयोक्ती नाही , वार्षिक ४५,००० रू. जगतात ती लोक ! एक पीक वाया गेले की सरकार ला पॅकेज द्यावे लागते, अर्थात ( कोणाला तरी ३७ रू चेक ची उदाहरणे आहेत ) , याचा भार पडतो ट्रेझरी वर हे एक ..आणि त्याला ४५००० रू . वार्षिक आहे ना, त्याला वेळेवर न पॅकेज न मिळाल्यास तो गळा आवळुन घेतो मालक !! आपण( इथे आपण म्हणजे आपण दोघे ) एसी केबीन मध्ये आंजावर टाईप करण्याइतपत सोप्प नाहीये . ( चर्चा मुळ पातळीवर येते आहे त्याबद्दल आनंद आणि आधीच्या शब्दाबद्दल दिलगिरी, बस्स ते मोदीचं आधंळ पालुपद बंद करा हि विनंती )

In reply to by सुहास..

काळा पहाड 23/10/2014 - 00:25
पण त्याचा उपाय म्हणजे कांद्याचे भाव मुद्दाम वाढवणे असा होत नै. सरकारनं कांदा उत्पादकांसाठी आत्तापर्यंत धोरण ठरवलेलंच नाही. भाव पडले, करा निर्यात. भाव वाढले करा आयात. याला भाव कृत्रिमरित्या नियंत्रित ठेवणं असं म्हणतात आणि ते धोरण काही प्रमाणातच चालू शकतं. ज्याला दूरदृष्टीचे निर्णय म्हणतात, ते शेतकर्‍यांच्या बाबतीत घेतले गेलेले नाहीत कारण ते घेण्यासाठी जी अक्कल लागते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे नियोजन लागतं ते भारतीय जनतेकडे (आणि म्हणूनच सरकारकडे) नाहीये.

In reply to by काळा पहाड

आनन्दा 27/10/2014 - 12:38
परफेक्ट. यासाठी तुम्ही चांगली गोदामे तयार करा. शेतकर्‍यांमध्ये जाग्रुती करून वेगवेगळी पिके घ्यायला लावा. आणखीन काही वेगळे उपाय करा. कृत्रिमरीत्या भाव नियंत्रण करणे म्हणजे मूळ रोग दाबून ठेवणे आहे. तो कधी ना कधी वर येणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 24/10/2014 - 12:49
हे पूर्वीही असेच सुरू होते व भविष्यातही असेच सुरू राहणार. कोणतेही सरकार आले तरी भाव वाढल्यामुळे संपूर्ण १२५ कोटी जनतेचा रोष पत्करण्यापेक्षा तुलनेने कमी संख्येने असलेल्या पीक उत्पादकांची नाराजी पत्करणे कोणत्याही सरकारचे धोरण असते. कोणतेही सरकार एकाच वेळी ग्राहक व उत्पादकांना खूष ठेवू शकत नाही. याबाबतीत सरकारची धोरणे बदलणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

चौकटराजा 23/10/2014 - 08:59
आतापर्यंत उसाला भाव वाढवून द्या कांद्याला भाव वाढवून द्या , पे कमिशने नेमा, सर्वीस सेकटरला प्राधान्य द्या असे करून महागाई वाढत चालली आहे. एक तर सर्वाची खरेदी सरकारनेच करून घेतली पाहिजे किंवा बाजार पूर्णपणे मुक्त केला पाहिजे. किंवा किमान तेले कांदे बटाटे तांदूळ गहू अशा वस्तूंच्या जुगारी खरेदी विक्री वर शेअर बाजारासारखे लोअर अपर सर्किट असे काहीतरी केले पाहिजे. कांदा भाव कोसळले म्हणजे शरद पवार अश्रू ढाळतात यात जंणू देशात १०० कोटी कांदा उत्पादकच आहेत असे त्यांचे गणित असावे.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 24/10/2014 - 13:59
@सुहास, तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही तुमच्या पक्षाची अवस्था अशी का झाली आहे त्याच्या काळजी करावी. काही उपाय योजना करायच्या असल्या तर त्याबद्दल कराव्या. भाजप कसा मित्रांना दगा देतो, देवेंद्र कसे अयोग्य आहेत हे सारखे सारखे बोलुन तुमच्या पक्षाला काहीच उपयोग होणार नाहीये. भाजप ( आणि जनसंघ ) गेल्या ५० पेक्षा जास्त वर्ष सात्यत्याने प्रयत्न करत आहेत, कार्यकर्त्यांच्या आणी नेत्यांच्या २ पिढ्या सत्तेचे तोंड सुद्धा न बघता गेल्या. असे काम करत रहाणे तुमच्या पक्षाला जमले तर तो सुद्धा १०-१५ वर्षात सत्तेवर येइल.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड 24/10/2014 - 14:58
फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज साहेबांना आमचा कितीही मनापासून पाठिंबा असला तरी ते स्वतः काम करायला झटताहेत हे दिसत नाही तोपर्यंत मते मिळणार नाहीत. आणि त्यांची मधे मधे चमको असण्याची सवय मोडेल असं वाटंत नाही. उद्धवनाही तोच प्रॉब्लेम आहे पण निदान त्यांच्याकडे बापजाद्यांची कमावलेली पार्टी कम इस्टेट तरी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत.

Europe- heritage

चौकटराजा ·
 photo headingmipa_zps1db417a3.jpg प्रास्तविक- युरोपात गेल्या दोनेक हजार वर्षात निर्माण केल्या गेलेल्या व विशेष म्हणजे जतन केलेल्या वा पुनर्निर्माण केलेल्या चर्चेस, विलाज, क्यासल्स, शॅटो, फोरेट्रेस ई संख्या अमाप आहे. तेथील कोणताच देश असा नाही की तेथे ऐतिहासिक व कलात्मक मूल्य नसलेले काही आहे. या लेखात सर्वच देशातील वास्तुकलेचा आढावा घेणे शक्य नव्हते.

आयुर्हित 21/10/2014 - 15:14
सुंदर, अवाढव्य, अप्रतिम इमारतींचे नमुने!! युरोपातील वास्तुकला शैलीची तोंडओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे यालेखात एक अप्रतिम खजिनाच रिता झालाय!

एस 22/10/2014 - 11:41
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण लेख. वास्तुस्थापत्यशैलीबद्दलची माहितीही आवडली. 'जर्मनीतील एका सोप फॅकटरीने बनविलेली ही अजब वास्तू' आणि 'वार्टबर्ग कॅसल' इथे एकच फोटो दोन्हीकडे पडला आहे. तेवढं संमंकडून दुरूस्त करून घ्या.

नखशिखांत वास्तूसौंदर्य, टापटिपपणा, स्वच्छता, दूरदूर पसरलेली हिरवळ कुणाचाही पाय इथेच घुटमळेल अशी ठिकाणं, पर्यटन स्थळं आणि लेखकाची लेखनशैली.... सर्वच अप्रतिम.

अचाट कलाकृतींच्या फोटोंचा आणि माहितीचा एक खजीनाच आहे हा लेख !!! *i-m_so_happy* अनेक धन्यवाद हा खजिना इथे उघड केल्याबद्दल ! अजून काय ?

सुहास झेले 01/11/2014 - 23:33
सुंदर... मागे मुंबईत आपल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल एका कार्यक्रमात चर्चा झाली होती.. त्यात ह्यातले बहुतेक कॅसल बघण्यात आले होते... धन्यवाद ह्या माहितीपूर्ण लेखासाठी :)

अकिलिज 02/12/2014 - 19:55
यातले होहेन्झोलेर्न कॅसल आणि सेंट पीटर्स कथिड्रल पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कॅसलमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या फरश्या खराब होवू नयेत म्हणून पादत्राणांवर अजून मोठ्ठया चपला घालूनच पाहू देतात. या स्थळांची ठेवलेली उत्तम देखभाल पाहिल्यावर पन्हाळा वगैरे आठवून खूप वाईट वाटले.

आयुर्हित 21/10/2014 - 15:14
सुंदर, अवाढव्य, अप्रतिम इमारतींचे नमुने!! युरोपातील वास्तुकला शैलीची तोंडओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे यालेखात एक अप्रतिम खजिनाच रिता झालाय!

एस 22/10/2014 - 11:41
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण लेख. वास्तुस्थापत्यशैलीबद्दलची माहितीही आवडली. 'जर्मनीतील एका सोप फॅकटरीने बनविलेली ही अजब वास्तू' आणि 'वार्टबर्ग कॅसल' इथे एकच फोटो दोन्हीकडे पडला आहे. तेवढं संमंकडून दुरूस्त करून घ्या.

नखशिखांत वास्तूसौंदर्य, टापटिपपणा, स्वच्छता, दूरदूर पसरलेली हिरवळ कुणाचाही पाय इथेच घुटमळेल अशी ठिकाणं, पर्यटन स्थळं आणि लेखकाची लेखनशैली.... सर्वच अप्रतिम.

अचाट कलाकृतींच्या फोटोंचा आणि माहितीचा एक खजीनाच आहे हा लेख !!! *i-m_so_happy* अनेक धन्यवाद हा खजिना इथे उघड केल्याबद्दल ! अजून काय ?

सुहास झेले 01/11/2014 - 23:33
सुंदर... मागे मुंबईत आपल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल एका कार्यक्रमात चर्चा झाली होती.. त्यात ह्यातले बहुतेक कॅसल बघण्यात आले होते... धन्यवाद ह्या माहितीपूर्ण लेखासाठी :)

अकिलिज 02/12/2014 - 19:55
यातले होहेन्झोलेर्न कॅसल आणि सेंट पीटर्स कथिड्रल पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कॅसलमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या फरश्या खराब होवू नयेत म्हणून पादत्राणांवर अजून मोठ्ठया चपला घालूनच पाहू देतात. या स्थळांची ठेवलेली उत्तम देखभाल पाहिल्यावर पन्हाळा वगैरे आठवून खूप वाईट वाटले.

शब्दांशी दोस्ती

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
शब्दांनीच जर मैत्री करायची तर शब्दाना कशाला प्रौढ करायचे कशाला द्यायची त्यांच्या हातात पंतोजीची छडी नि उगाच आजोबाची काठी एवढ्या जुन्या पिंपळ वृक्षाला फुटतेच ना नव्याने पालवी केशरी छटा असलेल्या कोवळ्या पानांनी वृक्ष जातोचना सळसळून पोपट करतातच न मुक्काम भर रात्री त्यांच्या फांदीची उशी करून झाडांना कशी स्वप्ने पडतात उद्याची मग कशी दिसते त्यांच्या अंगावर नव्याने फुलून गेलेली कोवळी पालवी नव्याने दिसतेचना आभाळ नव्याने जमतातच ना ढग तोच पाउस प्रत्येकवेळी नव्याने बरसून जातो मातीचा तोच गंध नव्याने जाणवून जातो पहाटचा सूर्य नव्यानेच सापडून जातो मैत्रीत आपले शब्दही सतत असावेत

उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात : भाग १

सुधांशुनूलकर ·

शिद 20/10/2014 - 19:11
जबराट फोटोसहित नाविन्यपूर्ण माहितीनं ओतप्रोत भरलेला धागा.

अजया 20/10/2014 - 19:24
माहितीपूर्ण धागा आणि सुरेख फोटो.ते दगडी रंगाचे बेडुक दिसायला सरावलेली नजरच लागत असेल! अाम्हा भूचरांना या दुर्मिळ उभयचरांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद!

सौंदाळा 20/10/2014 - 19:57
कोणाची हिंम्मत आहे इतक्या सुंदर धाग्याला फाट्यावर मारण्याची. मस्त वर्णन आणि फोटो. क्रमशः वाचुन मन सुखावले.

कंजूस 20/10/2014 - 20:24
ईऽऽ नाही म्हणणार. बेडुक, पालींसारखे बिलबिलीत जीव बघून असा बऱ्याचवेळा उदगार ऐकू येतो. मी हुऽऽश्श म्हणेन कारण नवीनप्रकारचा धागा आला. छान सुधांशु नुलकर. लेख दोनदा वाचला. फोटोही आवडले. आपण पळसदरीला भेटल्यावर या सहलीबद्दल तुम्ही सांगितले होतेच. वर्णनाची वाट पाहतच होतो. पक्षांना ओळखण्यासाठी पायात कडी घालतात. आठ महिने गायब होणाऱ्या या गुळबुळीत प्राण्यांचा त्यांच्या जागेवरच पाहारा ठेवायला काय युक्ती वापरत असतील? बेडकांना दिर्घायुष्य लाभो.त्यांच्या सुंदर फाट्यांवर कोणाचा जीव न जडो आणि आंबोलीच्या पावसाळी रात्री डराव डराव, टक टक आसमंतात घुमू दे.

एस 20/10/2014 - 20:32
आंबोलीची ट्रीप करण्याची ह्यावर्षीची संधी हुकली होती. पुढच्या वर्षी नक्कीच जाणार! तुम्ही कोणत्या ग्रुपबरोबर गेला होतात, इत्यादी माहिती दिल्यास आभारी असेन.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. @सूड, कपिलमुनी, बॅटमॅन, शिद : हे सर्व प्राणी प्रत्यक्ष पाहून आमचंही दिल खूश झालं होतं. या सॄष्टीच्या निर्मात्याला _/\_. @अजया : सोबत स्थानिक माहितगार तज्ज्ञ मंडळी होती, त्यामुळे खूप काही बघायला मिळालं. विशेषतः जमिनीखाली राहण्यार्‍या सिसिलियनला शोधणं हे येरागवाळ्याचे काम नोहे. @जयंतराव, ही भूचर पाल सगळ्या पश्चिम घाटात सापडते. (दांडेलीतही सापडत असेल.) @रेवती - मीसुद्धा यातले बरेच जीव पहिल्यांदाच पाहिले. @किसनद्येवा - या डिसेंबरात कर्नाळा जमवायचा प्रयत्न करू या. @मुवि : आम्ही (भीमाशंकरला आणि आंबोलीला) गेलो तेव्हा तुम्ही इथे नसल्याबद्दल णिशेद @वल्ली : पुढच्या वेळी आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येणार ऐवजी आपण सर्व बरोबर जाऊ हे जास्त योग्य. याच उद्देशाने भीमाशंकर सहल केली होती. @कंजूस : तुम्हाला खूपच वाट पाहायला लावली... @स्वॅप्स : आम्ही BNHSबरोबर गेलो होतो. आपण स्वतंत्रपणेही जाऊ शकतो, तिथल्या स्थानिक मंडळींची मदत होईल. त्यांचे संपर्क क्र. माझ्याकडे आहेत. शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला जावं. मेमध्ये तिथे गेलो, तर सस्तन प्राणी पाहायला मिळतील. आम्ही कदाचित जाऊ, जायचं ठरवलं तर शक्य तितक्या मिपाकरांना व्यनि करीन. दिवाळी अंकानंतर भाग २ टाकावा म्हणतो... तुम्हा सर्वांप्रमाणे मीही मिपा दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

विलासराव 21/10/2014 - 16:23
लेख आनी फोटो अप्रतीम.मी एका मित्राबरोबर आंबोलीला उतरलो होतो पण आम्हाला तिथे काहीच खास न वाटल्याने फक्त जेवण करुन चालत तो नागझीरा की असंच काय नाव असलेला धबधबा पहायला गेलो जो बेळगाव रोडवर आहे. तो तर ईतका गोटा आनी साधारण असा होता की फारच निराशा झाली. मग तसेच बेळगावला गेलो. बेळगाव मात्र फार आवडले होते. बाकी अवांतरः नूलकर साहेब मलापण न्या मिपाकरांबरोबर.

जॅक डनियल्स 27/10/2014 - 00:03
खूप सुंदर लेख आहे. मलबार बेडूक तर आपला आवडता बेडूक आहे. बेडकाचा आवाज लोकांना आवडत का नाही? याचा मला खूप वेळा प्रश्न पडतो. प्रियकराने प्रेयसीला घातलेली ती एक सुंदर साद असते. अजून लेख येउद्यात.

नुलकरकाकांना मनापासुन धन्यवाद, बेडकांमधे पण इतके प्रकार असतात हे माहित नव्हते. पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत. तु नळीवर उडणार्‍या बेडकाचा व्हिडो मिळाला ज्यांना वरील व्हिडो दिसत नसेल त्यांनी इथे क्लिकावे पैजारबुवा,

शिद 20/10/2014 - 19:11
जबराट फोटोसहित नाविन्यपूर्ण माहितीनं ओतप्रोत भरलेला धागा.

अजया 20/10/2014 - 19:24
माहितीपूर्ण धागा आणि सुरेख फोटो.ते दगडी रंगाचे बेडुक दिसायला सरावलेली नजरच लागत असेल! अाम्हा भूचरांना या दुर्मिळ उभयचरांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद!

सौंदाळा 20/10/2014 - 19:57
कोणाची हिंम्मत आहे इतक्या सुंदर धाग्याला फाट्यावर मारण्याची. मस्त वर्णन आणि फोटो. क्रमशः वाचुन मन सुखावले.

कंजूस 20/10/2014 - 20:24
ईऽऽ नाही म्हणणार. बेडुक, पालींसारखे बिलबिलीत जीव बघून असा बऱ्याचवेळा उदगार ऐकू येतो. मी हुऽऽश्श म्हणेन कारण नवीनप्रकारचा धागा आला. छान सुधांशु नुलकर. लेख दोनदा वाचला. फोटोही आवडले. आपण पळसदरीला भेटल्यावर या सहलीबद्दल तुम्ही सांगितले होतेच. वर्णनाची वाट पाहतच होतो. पक्षांना ओळखण्यासाठी पायात कडी घालतात. आठ महिने गायब होणाऱ्या या गुळबुळीत प्राण्यांचा त्यांच्या जागेवरच पाहारा ठेवायला काय युक्ती वापरत असतील? बेडकांना दिर्घायुष्य लाभो.त्यांच्या सुंदर फाट्यांवर कोणाचा जीव न जडो आणि आंबोलीच्या पावसाळी रात्री डराव डराव, टक टक आसमंतात घुमू दे.

एस 20/10/2014 - 20:32
आंबोलीची ट्रीप करण्याची ह्यावर्षीची संधी हुकली होती. पुढच्या वर्षी नक्कीच जाणार! तुम्ही कोणत्या ग्रुपबरोबर गेला होतात, इत्यादी माहिती दिल्यास आभारी असेन.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. @सूड, कपिलमुनी, बॅटमॅन, शिद : हे सर्व प्राणी प्रत्यक्ष पाहून आमचंही दिल खूश झालं होतं. या सॄष्टीच्या निर्मात्याला _/\_. @अजया : सोबत स्थानिक माहितगार तज्ज्ञ मंडळी होती, त्यामुळे खूप काही बघायला मिळालं. विशेषतः जमिनीखाली राहण्यार्‍या सिसिलियनला शोधणं हे येरागवाळ्याचे काम नोहे. @जयंतराव, ही भूचर पाल सगळ्या पश्चिम घाटात सापडते. (दांडेलीतही सापडत असेल.) @रेवती - मीसुद्धा यातले बरेच जीव पहिल्यांदाच पाहिले. @किसनद्येवा - या डिसेंबरात कर्नाळा जमवायचा प्रयत्न करू या. @मुवि : आम्ही (भीमाशंकरला आणि आंबोलीला) गेलो तेव्हा तुम्ही इथे नसल्याबद्दल णिशेद @वल्ली : पुढच्या वेळी आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येणार ऐवजी आपण सर्व बरोबर जाऊ हे जास्त योग्य. याच उद्देशाने भीमाशंकर सहल केली होती. @कंजूस : तुम्हाला खूपच वाट पाहायला लावली... @स्वॅप्स : आम्ही BNHSबरोबर गेलो होतो. आपण स्वतंत्रपणेही जाऊ शकतो, तिथल्या स्थानिक मंडळींची मदत होईल. त्यांचे संपर्क क्र. माझ्याकडे आहेत. शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला जावं. मेमध्ये तिथे गेलो, तर सस्तन प्राणी पाहायला मिळतील. आम्ही कदाचित जाऊ, जायचं ठरवलं तर शक्य तितक्या मिपाकरांना व्यनि करीन. दिवाळी अंकानंतर भाग २ टाकावा म्हणतो... तुम्हा सर्वांप्रमाणे मीही मिपा दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

विलासराव 21/10/2014 - 16:23
लेख आनी फोटो अप्रतीम.मी एका मित्राबरोबर आंबोलीला उतरलो होतो पण आम्हाला तिथे काहीच खास न वाटल्याने फक्त जेवण करुन चालत तो नागझीरा की असंच काय नाव असलेला धबधबा पहायला गेलो जो बेळगाव रोडवर आहे. तो तर ईतका गोटा आनी साधारण असा होता की फारच निराशा झाली. मग तसेच बेळगावला गेलो. बेळगाव मात्र फार आवडले होते. बाकी अवांतरः नूलकर साहेब मलापण न्या मिपाकरांबरोबर.

जॅक डनियल्स 27/10/2014 - 00:03
खूप सुंदर लेख आहे. मलबार बेडूक तर आपला आवडता बेडूक आहे. बेडकाचा आवाज लोकांना आवडत का नाही? याचा मला खूप वेळा प्रश्न पडतो. प्रियकराने प्रेयसीला घातलेली ती एक सुंदर साद असते. अजून लेख येउद्यात.

नुलकरकाकांना मनापासुन धन्यवाद, बेडकांमधे पण इतके प्रकार असतात हे माहित नव्हते. पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत. तु नळीवर उडणार्‍या बेडकाचा व्हिडो मिळाला ज्यांना वरील व्हिडो दिसत नसेल त्यांनी इथे क्लिकावे पैजारबुवा,
|| श्री गुरवे नम: || डिस्क्लेमर : या भटकंती वृत्तान्तामध्ये खादाडीचे फोटो / वर्णन नाही. त्यामुळे काही मिपाकर हा धागा **वर मारतील, याची पूर्ण कल्पना आहे. मात्र त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्याच, तरीही त्यांचं (प्रतिक्रियांचं) स्वागतच असेल (त्यांची प्रतिक्रिया **वर मारली जाणार नाही).

भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली

पाऊस... उन्हाळ्याच्या दाहक उष्म्याने चराचर तगमगत असताना थंडगार शिडकाव्याने प्रत्येक जीव शांत करणारा ऋतू. पाऊस पडला की सगळ्या सृष्टीचा नूरच बदलून जातो.

खिद्रापूरच्या कोप्पेश्वरालयाची यात्रा

शशिकांत ओक ·
मित्रांनो, खिद्रापुरचे कोप्पेश्वर शिवमंदिर आपल्याला नवे नाही. अनेकांनी तेथे जाऊन त्या शिल्पांचा विविधांगानी आस्वाद घेतला आहे. अभ्यासपूर्ण माहितीतून त्या मंदिराचा पूर्वेइतिहास सुंदर सुंदर छायाचित्रातून रसग्रहणासह सादर केला आहे. त्याच्या लिंक्स नवीन वाचकांना इथे मिळतील. जयंत कुलकर्णी एप्रिल 2013 शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 1 शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 2 शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 3 रंगासेठ डिसेंबर 2012 खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर ..... मला त्या वास्तूला भेट द्यायचा योग यायला 65 वर्षे लागली! एक उत्सुक यात्री म्हणून मी तिथे गेलो होतो. ख्यातनाम वास्तू आलयांना शोधक नजरेनेे न्याहाळणारा अभ्यासक म्हणून या भेट देण्याच्या उद्देश नव्हता म्हणून आधुनिक कॅमेरे व अन्य तांत्रिक व यांत्रिक फोटोग्राफीचे सामान जवळ न बाळगता माझे तिथे जाणे झाले. मला काही काळापुर्वी मातृशोक झाला. त्याच्या निमित्ताने अस्थिविसर्जनास मी न. वाडीला गेलो होतो. त्यानंतर अनेक वर्षांपासून या वास्तूविशेषाला भेट द्यायची राहून गेली होती, त्याची हुरहुर कमी व्हावी म्हणून मी कुरूंदवाडवरून बस तात्काळ नसल्याने, एक वडाप - 6 सीटर - खास ठरवून परतीच्या बोलीवर धक्के खात खात पोहोचलो होतो. मंदिरातील शिवलिंगापाशी पोहोचेपर्यंत चिटपाखरू नव्हते! गाभाऱ्यात बसून मी जपसाधना केली. समोरच्या शिवपिंडीची रचना, दिशा व त्या सोबत आणखी एक उभंटाकार पिंड पाहून, बेपत्ता नंदी यामुळे गोंधळून गेलो होतो! 15 मिनिटात मंदिरातून परतताना 4-5 फोटो काढून खट्टू होऊन निघालो. मंदिराच्या बाहेरील चहा टपरीपाशी आलो. वडापवाल्याला हाताने ‘चला’ म्हणून बोलावले. अन तोवर चहावाल्याला ऑर्डर दिली. ‘बनवून देतो, थांबावे लागेल’ म्हणून तो कामाला लागला. इतक्यात एक व्यक्ती, ‘काहो तुम्ही मंदिर पाहिलेत काय?’ असे आपणहून मला विचारत पुढे आला. बुशकोट-पँट मधील त्याचा एक हात प्लॅस्टरमधे बांधल्याने गळ्यातील पटट्यात अडकवलेला होता. ‘नाही. निराशा झाली. इथे तर कोणीच नाही. आल्यासरशी 4-5 फोटो काढले इतकेच.’ म्हणून मी मन मोकळे केले. ‘या, मी दाखवतो’ म्हणत त्यांने मला परत मंदिरात नेले! कोण हा माणूस? एकदम कुठून आला? असा विचार करे पर्यंत आम्ही मंदिराच्या मुख्य परिसरात परतलो होतो. पुढील दीड तास त्याच्या समावेत कसा गेला मला कळले नाही!! वडापवाला मला, ‘चला, चला माझी गिऱ्हाईकं जातायत’ म्हणून मागे लागला. तर त्याला ‘उगीच टिवटिव करू नकोस. गप बसून सोड’ असे कानडी हेलात मराठीतून व नंतर वेळोवेळी कानडीतून काही बोलून असे गप्पगार गेलेन की शेवटपर्यंत गुमान झाला. माझा ताबा घेत त्यांनी मंदिराच्या कानाकोपऱ्यातील मुर्तींची व त्यातील बारकाव्यांची माहिती देताना रंगून जात होता. ‘मला तुमच्या सारखे लोक आवडतात. उगीच आटपा लवकर, लवकर म्हणणाऱ्यांच्या मी नादी लागत नाही! म्हणून त्यांनी आपली आवड सुनावली. मी सैन्यात होतो असे साभिमान सांगत वर डॉ. गो. बं. देगलूरकर कोण माहित तरी आहेत का?’ असा खडा सवाल करून माझी कसोटी घेतली. ‘नाही बुवा’ म्हटल्यावर त्याला त्यांच्या बाबत सांगायला हुरूप आला. ‘ते सर आले की संजय जोशीच्या घरात राहातात’ म्हणत आपली खास ओळख करून दिली. ‘आपण कोण? नाव काय?’ वगैरे मला विचारले तेंव्हा तुम्हाला ते शेवटी सांगेन म्हटल्याने त्याची उत्सुकता ताणली गेली. अगदी निघायच्या वेळी मी माझे ओळखपत्र त्याच्या हाती दिले. मी हवाईदलातून निवृत्त झालो हे कळताच त्यांना विशेष आनंद वाटला. ‘मी काही गाईड नाही, आपला मंदिर शास्त्राचा अभ्यास जाणकारांना सांगावा म्हणून मी अशा लोकांशी संपर्क करतो. मला पैसे वगैरे नकोत’ म्हटल्यावर मी त्यांना सहज म्हणालो, ‘अहो, या मंदिर निर्मितीला ज्या हजारो लोकांचे हातभार लागले. छिन्नी हातोड्यांचे, सुंदर कलाकारांचे, तज्ज्ञ वास्तुशास्त्रींचे, राजे-महाराजांचे त्यांना आता भेटणे शक्य नाही परंतु, तुम्ही या वास्तूचा आस्वाद करून दिलात त्यामुळे तुम्ही त्या कलाकरांपैकीच झालात. त्यांच्या महत्प्रयासांची आठवण म्हणून आदराची भेट आपल्याला दिल्याने मला ती त्यांना दिल्याचे समाधान मिळेल.’ म्हणून ही छोटीशी भेट नाकारू नये म्हणत हजाराच्या नोटा खिशात सरकवल्या व निघालो... असो. तर अशा संजय जोशींच्या समावेत मिळालेल्या माहितीचा व छायाचित्रातून धावता आढावा सादर करत आहे. आधी पुर्वसुरींनी जी छायाचित्रे सादर केली आहेत, त्यांच्या कलाकौशल्याची व साधनसामुग्रीची माझ्या सारख्या सामान्य वकूबाच्या व मोबाईल कॅमेऱ्यातील चित्रांची बरोबरी करता येणार नाही. मला ज्या काही बाबी भावल्या व आधीच्या लेखातून पुसटशा उल्लेखिल्या गेल्या किंवा दिसण्यात आल् नाहीत त्यांना सादर करायचे धाडस करत आहे. त्यातील तपशीलाची माहिती ही जोशींनी सांगितलेली आहे. इतक्या देवी-देवतांच्या, यक्ष-किन्नरांच्या व अन्य जनांच्या मूर्तीं, डिझाईन्स ऐकून लक्षात ठेवणे शक्य नाही म्हणून मी सादर केलेल्या तपशीलात चुका आढळल्यास ती माझ्या आठवणींची गफलत मानावे ही विनंती... काही खुलासे - 1. मंदिरात नंदी का दिसत नाही? ... दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही. 2. शिव कोपल्याने त्यांचे मुख दक्षिणेला झाले आहे. त्या कोपेश्वर पिंडीच्या शेजारी आणखी दिसणारी पिंडवजा मूर्ती धोपेश्वराची म्हणजे श्री विष्णूंची आहे. आडवे व उभे गंध यामुळे ते स्पष्ट होते. 3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य. 4. जोशींच्या मते हे मंदिर 13-14 शे वर्षांपुर्वीपासून आहे. देवनागरी शिलालेखातील ओळ अन ओळ त्यांनी पाठ म्हटल्याप्रमाणे वाचून दाखवली. कदाचित ती वास्तू त्या आधीही अस्तित्वात असावी. असे मला वाटले. 5. डॉ. गो. बं. देगलूरकरांच्या निर्देशनाखाली या वास्तूवर एक डॉक्यूमेंटरी 2005 च्या सुमारास बनवली गेल्याचे त्यांच्या कथनातून आले. 6. एका जाळीदार कलाकुसरीच्या शिळेतून बोट घालून त्यांनी त्याच्या कारागिरीतील बारकावे दाखवले. 7. मान वाकडी करून करून 15-20 फूट उंचीवरील मूर्तीतील सौदर्य न्याहाळताना-पाहताना ते नीट न पाहिल्याचे जाणवते. त्यासाठी उंच मचाणांची सोय करून मग एच डी कॅमेऱ्यातून दिवसाच्या विविध वेळी व रात्री फोकस टाकून त्यावर माहितीपट तयार केला जावा असे प्रकर्षाने वाटले. 8. श्री स्वामी नारायण संस्थेतर्फे अक्षरधाम या मंदिर रचनाकारांच्या मदतीने आधुनिक भारतीय इतिहासात मंदिर निर्माणाचा नवा अध्याय रचला गेला आहे. अशा संस्थांनी यात पुढाकार घेतला तर अशा अनेक दुर्लक्षित मंदिर वास्तूंचे मूळ सौदर्य निखरायला सुरवात होईल. 9. स्वर्गमंडपातील गोलाकार मोकळ्या शिरो भागाचे वैशिष्ठ्य दर्शवताना संजय जोशींनी माझी फिरकी घेतली. म्हणाले, ‘आपल्या मोबाईलला जमिनीवर ठेऊन सेल्फी क्लिक करा. पहा कसा पूर्णाकार चंद्रात तुम्ही दिसाल!’ मी तसे केले पण वरील अवकाशाचा फोटो येण्याऐवजी माझे शिर त्यात दिसले, ते पाहून तुमचे ते डोस्केचे फोटो पहायचे नाही हो, आणा मी दाखिवतो बघा... मग त्या फोटोत पुर्णचंद्राकार पांढऱ्या गोलावर माझ्या डोस्क्याचे सावट टिपले!! 10. मंदिराच्या कलशाच्यापर्यंतचा भागाचे छाया चित्र सहसा काढलेले दिसत नाही. ... आपल्याला यंदाची दीपावली सुखा समाधानाची व मंगलमय जावो... ...   छायाचित्र पट 1 Figure 1 हत्तींच्या विविध आभूषण विलसित 92 मूर्तींचा दगडी चौथरा 2 Figure 2 मंदिर कळसावर फारच कमी कलाकुसर दिसते 3 Figure 3 मंदिर परिसर 4 Figure 4 पंचतंत्रातील कथा -गतीमंद कासवाला भुलवून सिहाला खाऊ घालणारे धूर्त बगळे 3 Figure 5 चलाख मर्कट- दुष्ट सुसर संवाद कथा 6 Figure 6 हत्तीवर आरूढ ध्यानस्थ बुद्ध 6 Figure 7 चुकून काढला गेलेला स्वर्गमंटपाकाशाचा फोटो 7 Figure 8 जो असा काढला पाहिजे होता ! 1 Figure 9मूर्ती भंजकांच्या तावडीतून सुटलेला पूर्णसोंडेचा हत्ती पोकळ खोबणीतील सुबकता Figure 10 पोकळ करून केलेल्या खोबणीतील सुबकता दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ Figure 11 दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ मैथुन आकृती Figure 12 मैथुन आकृती 12 Figure 13 दक्षिण मुखीशिवांचे आडवे व विष्णूंचे उभे गंध अर्चित दोन लिंग समान आकृतीबंध 12 Figure 14 जोडवी अन पैंजण पावलाचे सांगाती 15 Figure 15 अंब्याच्या डहाळ्या व कैऱ्या चैत्र महिना दर्शवतात 16 Figure 16 संदर्भ न आठवणारे शिल्प कदाचित चोरून भेटणारे तरुण जोडपे? 17 Figure 17 गाल फुगवलेला वादक शिवगण 18 Figure 18 अष्ट कोनी कुंड त्याला जोडून असलेले सांड पाण्यासाठीचे मकरमुख 19 Figure 19 अस्थिपंजर कलिका 20 Figure 20 डाव्या बाजूचा अरबी व उजव्या बाजूचा बसक्या नाकाच्या वंशाचा शिवाय अनेक फोटो आहेत पण त्याचे संदर्भ आठवत नाहीत... --- Wing Commander Shashikant Oak. Pune. India. : 09881901049

प्रचेतस 21/10/2014 - 15:17
ते संजय जोशी आम्हाला पण खिद्रापूरच्या मंदिरांत भेटले होतेच. अगदी चिटकूनच बसले होते म्हणाना. शेवटी आत्मूबुवांनी त्यांना कोपच्यात घेतले आणि माझी सुटका केली.
1. मंदिरात नंदी का दिसत नाही? दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही.
ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी. पण मूळात मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. अर्धवट म्हणजे त्याचा कळस बांधून पूर्ण झाला नाही. सध्या जो कळस दिसतो तो अलीकडचा. भोजराजा दुसरा ह्याचा पराभव करून सिंघणाने कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली व त्याच धामधुमीत हे काम अर्धवट राहिलेले असावे. नंदीमंडपाच्या जागी नुसता नंदी असावाही पण इस्लामी हल्ल्यांत तो पूर्णपणे भग्न झालेला असावा.
3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य.
तशी मकरमुखं अशा प्रकारच्या भूमिज मंदिरांत इतरत्रही आढळतात. मकराला पूर्वीपासूनच दैवी मानले गेले आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातही गाभार्‍यातील पाण्याचा निचरा होण्याची वाट मकरमुखातूनच जाते.

In reply to by एस

शशिकांत ओक 23/10/2014 - 00:43
मित्रांनो, कुरुंदवाड पासून २० किमी दूर हे मंदिर आहे. बसेस आहेत पण नेमक्या वेळी पोहोचवता येतील अशा नाहीत. मला २-३ तासात परतायचे होते म्हणून मी ६ सीटरने परतीच्या बोलीवर २०० रु देऊन खास केली होती. रस्त्यावर खाचखळगे भरपूर. टपाला डोक धडकून झिंजिण्या आल्या... जेवण खाणाची सोय बेताची. पण गैरसोईमुळे तिथे जायची मजा और असते...

शशिकांत ओक 29/10/2014 - 23:11
वल्ली,
ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी.
दंत कथा असेल असे वाटत नाही कारण सर्व मंदिराची रचना व नाव सुचवते की काही असामान्य घटना घडल्याने शिव कोपून दक्षिणेला तोंड करून बसलेत. शिवाय विष्णू त्यांची समजूत घालायला मुद्दाम या मंदिरात शिवांच्या शेजारी उभे आहेत. नुसताच नंदी गायब नाही... जसा संत चोखा मेळांना बडव्यांच्या धाकामुळे पंढरीच्या विठोबाचे दर्शन दुर्लभ झाले होते तसेच तिरूपंगूरला एका दाक्षिणात्य भक्ताने, 'हे शिवा, आपल्या मंदिरात आमच्या सारख्यांना प्रवेश अशक्य आहे. बरं रस्त्यावर उभे राहून दर्शन घ्यावे तर तो तुमचा अगडबंब नंदी आड येतोय आता आम्ही काय करावे?' अशी आर्त आळवणी केली व शिवांना त्या नंदीला बाजूला सारून त्या भक्ताची इच्छा पुरवली... सध्या तो नंदी शिवांच्या समोर सरळ रेषेत न येता बाजूला दिसतो व कोणालाही रस्त्यावरून नंदीचा अडथळा येता ह्या शिवांचे दर्शन आपल्याला घेता येते... त्यामुळे नंदींना सौ. शिवां बरोबर रक्षक म्हणून जावे लागले असेल तर.... ?

In reply to by शशिकांत ओक

प्रचेतस 03/11/2014 - 18:14
दंतकथाच आहे कारण मूळात ह्या गृहितकाला कसलाच लिखित पुरावा उपलब्ध नाही. नंदी नसलेली अजूनही काही शिवमंदिरे मी पाहिली आहेत.

psajid 07/11/2014 - 12:31
चार महिन्यापूर्वी जाण्याचा योग आला होता. छान आहे कोरीवकाम ! आसपास खूप वर्षापूर्वीची मोठाली झाडे आणि शेजारी शांत प्रवास करणारी नदी (इथे या तीरापासून त्या तीरापर्यंत बोटीतून प्रवास करण्याची मौज काही औरच !)

शशिकांत ओक 08/11/2014 - 17:40
दंतकथा मानावी किंवा नाही याचा पुरावा मंदिरांमध्ये असलेल्या मुर्ती व त्यांच्या दिशा व मंदिराचे कोपेश्वर हे नाव यावरून वाचकांनी व भेट देणाऱ्यांनी ठरवावी.

hitesh 09/11/2014 - 20:27
हे आमचं सासर . ... नंदी का नाही याला कथा आहे. दक्षयज्ञ झाला तो परिसर सध्या शिरगुप्पी मांजरी वगैरे कर्नाटकात आहे. सती दक्षयज्ञाला नंदीवर बसुन तिथे गेली. तिथे बाहेर तिने नंदी 'पार्क' केला आणि ती यज्ञस्थळी गेली. पण दक्षाने शंकराचा अपमान केल्याने तिने यज्ञात उडी मारली. नंदी बिचारा तिथेच बाहेर तिची वाट पहात राहिला. नंतर शंकर तांडव करत कोपेश्वर मंदिराच्या परिसरात गेले. त्यानी नंदी नेला नव्हता. त्यामुळे तो नंदी आजही येडुर की शिरगुप्पी गावात एकटाच उभा आहे.

hitesh 15/11/2014 - 17:39
दिवाळी अंक फार चाललेला दिसत नाही आहे. नको त्या धाग्यावर १०० प्रतिसाद असतात. पण दिवाळीच्या सर्व लेखाना १० . २० च प्रतिसाद आहेत

शशिकांत ओक 15/11/2014 - 19:29
धाग्यावरील विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर आवडले असते. दिवाळी अंकातील लेखांवर प्रतिसाद कमी असल्याने पुढील लेख लिहायला उत्साहित वाटणार नाही.

प्रचेतस 21/10/2014 - 15:17
ते संजय जोशी आम्हाला पण खिद्रापूरच्या मंदिरांत भेटले होतेच. अगदी चिटकूनच बसले होते म्हणाना. शेवटी आत्मूबुवांनी त्यांना कोपच्यात घेतले आणि माझी सुटका केली.
1. मंदिरात नंदी का दिसत नाही? दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही.
ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी. पण मूळात मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. अर्धवट म्हणजे त्याचा कळस बांधून पूर्ण झाला नाही. सध्या जो कळस दिसतो तो अलीकडचा. भोजराजा दुसरा ह्याचा पराभव करून सिंघणाने कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली व त्याच धामधुमीत हे काम अर्धवट राहिलेले असावे. नंदीमंडपाच्या जागी नुसता नंदी असावाही पण इस्लामी हल्ल्यांत तो पूर्णपणे भग्न झालेला असावा.
3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य.
तशी मकरमुखं अशा प्रकारच्या भूमिज मंदिरांत इतरत्रही आढळतात. मकराला पूर्वीपासूनच दैवी मानले गेले आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातही गाभार्‍यातील पाण्याचा निचरा होण्याची वाट मकरमुखातूनच जाते.

In reply to by एस

शशिकांत ओक 23/10/2014 - 00:43
मित्रांनो, कुरुंदवाड पासून २० किमी दूर हे मंदिर आहे. बसेस आहेत पण नेमक्या वेळी पोहोचवता येतील अशा नाहीत. मला २-३ तासात परतायचे होते म्हणून मी ६ सीटरने परतीच्या बोलीवर २०० रु देऊन खास केली होती. रस्त्यावर खाचखळगे भरपूर. टपाला डोक धडकून झिंजिण्या आल्या... जेवण खाणाची सोय बेताची. पण गैरसोईमुळे तिथे जायची मजा और असते...

शशिकांत ओक 29/10/2014 - 23:11
वल्ली,
ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी.
दंत कथा असेल असे वाटत नाही कारण सर्व मंदिराची रचना व नाव सुचवते की काही असामान्य घटना घडल्याने शिव कोपून दक्षिणेला तोंड करून बसलेत. शिवाय विष्णू त्यांची समजूत घालायला मुद्दाम या मंदिरात शिवांच्या शेजारी उभे आहेत. नुसताच नंदी गायब नाही... जसा संत चोखा मेळांना बडव्यांच्या धाकामुळे पंढरीच्या विठोबाचे दर्शन दुर्लभ झाले होते तसेच तिरूपंगूरला एका दाक्षिणात्य भक्ताने, 'हे शिवा, आपल्या मंदिरात आमच्या सारख्यांना प्रवेश अशक्य आहे. बरं रस्त्यावर उभे राहून दर्शन घ्यावे तर तो तुमचा अगडबंब नंदी आड येतोय आता आम्ही काय करावे?' अशी आर्त आळवणी केली व शिवांना त्या नंदीला बाजूला सारून त्या भक्ताची इच्छा पुरवली... सध्या तो नंदी शिवांच्या समोर सरळ रेषेत न येता बाजूला दिसतो व कोणालाही रस्त्यावरून नंदीचा अडथळा येता ह्या शिवांचे दर्शन आपल्याला घेता येते... त्यामुळे नंदींना सौ. शिवां बरोबर रक्षक म्हणून जावे लागले असेल तर.... ?

In reply to by शशिकांत ओक

प्रचेतस 03/11/2014 - 18:14
दंतकथाच आहे कारण मूळात ह्या गृहितकाला कसलाच लिखित पुरावा उपलब्ध नाही. नंदी नसलेली अजूनही काही शिवमंदिरे मी पाहिली आहेत.

psajid 07/11/2014 - 12:31
चार महिन्यापूर्वी जाण्याचा योग आला होता. छान आहे कोरीवकाम ! आसपास खूप वर्षापूर्वीची मोठाली झाडे आणि शेजारी शांत प्रवास करणारी नदी (इथे या तीरापासून त्या तीरापर्यंत बोटीतून प्रवास करण्याची मौज काही औरच !)

शशिकांत ओक 08/11/2014 - 17:40
दंतकथा मानावी किंवा नाही याचा पुरावा मंदिरांमध्ये असलेल्या मुर्ती व त्यांच्या दिशा व मंदिराचे कोपेश्वर हे नाव यावरून वाचकांनी व भेट देणाऱ्यांनी ठरवावी.

hitesh 09/11/2014 - 20:27
हे आमचं सासर . ... नंदी का नाही याला कथा आहे. दक्षयज्ञ झाला तो परिसर सध्या शिरगुप्पी मांजरी वगैरे कर्नाटकात आहे. सती दक्षयज्ञाला नंदीवर बसुन तिथे गेली. तिथे बाहेर तिने नंदी 'पार्क' केला आणि ती यज्ञस्थळी गेली. पण दक्षाने शंकराचा अपमान केल्याने तिने यज्ञात उडी मारली. नंदी बिचारा तिथेच बाहेर तिची वाट पहात राहिला. नंतर शंकर तांडव करत कोपेश्वर मंदिराच्या परिसरात गेले. त्यानी नंदी नेला नव्हता. त्यामुळे तो नंदी आजही येडुर की शिरगुप्पी गावात एकटाच उभा आहे.

hitesh 15/11/2014 - 17:39
दिवाळी अंक फार चाललेला दिसत नाही आहे. नको त्या धाग्यावर १०० प्रतिसाद असतात. पण दिवाळीच्या सर्व लेखाना १० . २० च प्रतिसाद आहेत

शशिकांत ओक 15/11/2014 - 19:29
धाग्यावरील विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर आवडले असते. दिवाळी अंकातील लेखांवर प्रतिसाद कमी असल्याने पुढील लेख लिहायला उत्साहित वाटणार नाही.