मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐलमा पैलमा

अनाहिता ·
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. मधुरा देशपांडे हिची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ऐलमा पैलमा लेखिका: अनाहिता __________________________ थोड्याच वेळात आपण मुंबईच्या छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू अशी वैमानिकाने सूचना केली. पहाटेची वेळ होती. अजून सूर्योदय व्हायचा होता. दिव्यांनी मुंबई लखलखत होती. माईआजी मायदेशी उतरण्यास आतुर झाली होती. अनेक आठवणी दाटून आल्या होत्या.

चौकटराजा 22/10/2014 - 10:55
मी माझ्या मुलीला नेहमी सांगत असतो ." आपल्या भोवती चांगल्या, खुल्या मनांचा राबता ही सर्वात मोठी संपती आहे !" मायामी मधे स्थायिक झालेल्या माझ्या एक सहकारी महिलेने माझ्याशी आपणहून फेसबुक वर मैत्री आरंभली कारण तिला तिथ वाटणारे एकाकीपण ! टीपटाप रस्ता हवा , मॉल हवा पण त्यापेक्षाही यांत्रिकपणाला शरण न गेलेला माणूस फार महत्वाचा ! एरवी खोडकर, मिश्किल असणारीने ही तशी गंभीर कथा लिहलीय ! सुरेख !

In reply to by सस्नेह

सखी 24/10/2014 - 17:59
वेगळ्या वळणाने जाणारी ओढाळ कथा. विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य - हे आणि असेच म्हणते.

अत्यंत समतोल, हृदयस्पर्शी, बरंचसं वास्तव लेखन आणि सूक्ष्म निरिक्षणांनी भरलेली कथा ही कथा न राहता सर्वांचाच कधी न कधी घेतलेला स्वानुभव आहे. त्यामुळे कथेशी मनाने जुळणे नैसर्गिकपणे झाले आहे. मधे मधे जरा पाल्हाळीक आणि भारतातल्या नकारात्मक गोष्टींमध्येच अडकल्यासारखी वाटली पण पुढे पुढे ही भावना विरळ होत गेली आणि सर्वाथाने.....

कथा भावली.

...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा? हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 24/10/2014 - 11:27
...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा? हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.
खरं आहे. वाचताना पटकन बोचतं, पण नंतर लक्षात आलं की लिहिणारीने ते अमेरिकेत जन्माला आलेल्या अमेरिकन मुलीच्या भूमिकेतून नीट, जाणीवपूर्वक लिहिलं आहे. भले या कथानायिकेचे आईवडील, नातेवाईक भारतीय आहेत पण तिचा देश भारत नाहीये. USA च आहे!

भाते 24/10/2014 - 20:39
किमान १० वेळा कथा/लेखन वाचल्यावर प्रतिक्रिया देत आहे. वाचताना बऱ्याचदा अस्वथ व्हायला झाले. अनाहितांकडुन असे आणि यापेक्षा आणखी सुंदर लेखन वाचायला नक्की आवडेल. अनाहिता संपादक मंडळ, २०१५ चा पहिला 'अनाहिता दिवाळी अंक' समस्त मिपाकरांना वाचण्यास द्यावा हि नम्र विनंती.

वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांचं मनोगत शब्दात बरोबर पकडलं आहे. मात्र हे कमीतकमी दीर्घकथेचे कथाबीज नक्कीच आहे, त्यामुळे एकाच लेखात असलेली ही कथा भराभर पुढे जाते. हा प्रयोग पुढच्या वेळेस जास्त वेळ घेऊन केल्यास नक्कीच एखादी सुंदर लेखमाला तयार होईल. या अनवट प्रकारच्या भविष्यातल्या लेखनाला अनेकानेक शुभेच्छा ! विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य ! +१०००, हे दोनदोनदा सांगितलेले नसते तर विश्वास बसणे कठीण होते !

अजया 25/10/2014 - 17:55
काय मस्त वाटतंय ही कथा इथे वाचायला! ही कथा साहित्य घेण्यापासुन, बांधुन तयार होईपर्यंत आणि अाता ताटात घालुन इथे, सर्वजणींनी मिळुनमिसळुन केलेला प्रयत्न,छान जमुन आलाय. अनाहिता विशेषांक येणारच!!

ऋषिकेश 27/10/2014 - 13:12
कथा लांबली आहे, पण या प्रकाराच्या कथाप्रकारात हे स्वाभाविकही आहे म्हणा! चांगला प्रयत्न. सुचवणी: पुढिल कथा अमेरिकेतील भारतात स्थायिक झालेल्या आज्जीला व तिच्या भारतातच जन्मलेल्या नातीला अमेरिकावारी करवून आणा. (नॉस्टॅल्जिआ, ओढ आदी) भावना सेम फक्त स्थळसापेक्ष निरिक्षणं वेगळी आहेत हे लगेच जाणवेल

कथा वाचून असे वाटलेच नाही की ती (केवळ) एका व्यक्तीने लिहिलेली नाहीये. ऋषिकेश यांच्या सुचवणीस अनुमोदन. बादवे 'ऐलमा पैलमा' या शब्दांबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.

कपिलमुनी 28/10/2014 - 12:39
मस्त वर्णन ! आणि योग्य शेवट ( मेलोड्रॅमिक शेवट न ठेवल्याबद्दल अभिणंदन ) थोडा थोडा स्वदेस आठवला

आम्हा अनाहितांतर्फी सर्वांचे आभार. :) @चौकटराजा काका, ही सगळ्यांनी मिळुन लिहिलेली कथा आहे. त्यामुळे ते सगळ्यांचे श्रेय आहे. @पेठकर काका, "तुमचा भारत" लिहिण्यामागची पार्श्वभुमी पैसाताई म्हणाली तशीच. प्रोत्सहनासाठी धन्यवाद. @बोका-ए-आझम, क्रमश: वाचायला आवडणार असेल तर लिहु की पुढचा भाग. हाकानाका. @ऋषिकेश, तुमच्या सुचवणीबद्दल विचार करु. धन्यवाद. @इए काका, भाते, श्रीरंग जोशी, कपिलमुनी अनेक धन्यवाद. अजुन नक्कीच अशा प्रकारचे लेखन करु. @अजयाताई, स्नेहाताई, सखी, अनन्याताई, तुमचे प्रोत्साहन होतेच नेहमी. आता कथा इथे आल्यावर अजुनच मस्त वाटतंय. :)

In reply to by मधुरा देशपांडे

मधुरा, पटलेलं नसलं तरी स्पष्टीकरणाचा स्विकार केला आहे. दखल घेऊन भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.

चौकटराजा 22/10/2014 - 10:55
मी माझ्या मुलीला नेहमी सांगत असतो ." आपल्या भोवती चांगल्या, खुल्या मनांचा राबता ही सर्वात मोठी संपती आहे !" मायामी मधे स्थायिक झालेल्या माझ्या एक सहकारी महिलेने माझ्याशी आपणहून फेसबुक वर मैत्री आरंभली कारण तिला तिथ वाटणारे एकाकीपण ! टीपटाप रस्ता हवा , मॉल हवा पण त्यापेक्षाही यांत्रिकपणाला शरण न गेलेला माणूस फार महत्वाचा ! एरवी खोडकर, मिश्किल असणारीने ही तशी गंभीर कथा लिहलीय ! सुरेख !

In reply to by सस्नेह

सखी 24/10/2014 - 17:59
वेगळ्या वळणाने जाणारी ओढाळ कथा. विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य - हे आणि असेच म्हणते.

अत्यंत समतोल, हृदयस्पर्शी, बरंचसं वास्तव लेखन आणि सूक्ष्म निरिक्षणांनी भरलेली कथा ही कथा न राहता सर्वांचाच कधी न कधी घेतलेला स्वानुभव आहे. त्यामुळे कथेशी मनाने जुळणे नैसर्गिकपणे झाले आहे. मधे मधे जरा पाल्हाळीक आणि भारतातल्या नकारात्मक गोष्टींमध्येच अडकल्यासारखी वाटली पण पुढे पुढे ही भावना विरळ होत गेली आणि सर्वाथाने.....

कथा भावली.

...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा? हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 24/10/2014 - 11:27
...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा? हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.
खरं आहे. वाचताना पटकन बोचतं, पण नंतर लक्षात आलं की लिहिणारीने ते अमेरिकेत जन्माला आलेल्या अमेरिकन मुलीच्या भूमिकेतून नीट, जाणीवपूर्वक लिहिलं आहे. भले या कथानायिकेचे आईवडील, नातेवाईक भारतीय आहेत पण तिचा देश भारत नाहीये. USA च आहे!

भाते 24/10/2014 - 20:39
किमान १० वेळा कथा/लेखन वाचल्यावर प्रतिक्रिया देत आहे. वाचताना बऱ्याचदा अस्वथ व्हायला झाले. अनाहितांकडुन असे आणि यापेक्षा आणखी सुंदर लेखन वाचायला नक्की आवडेल. अनाहिता संपादक मंडळ, २०१५ चा पहिला 'अनाहिता दिवाळी अंक' समस्त मिपाकरांना वाचण्यास द्यावा हि नम्र विनंती.

वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांचं मनोगत शब्दात बरोबर पकडलं आहे. मात्र हे कमीतकमी दीर्घकथेचे कथाबीज नक्कीच आहे, त्यामुळे एकाच लेखात असलेली ही कथा भराभर पुढे जाते. हा प्रयोग पुढच्या वेळेस जास्त वेळ घेऊन केल्यास नक्कीच एखादी सुंदर लेखमाला तयार होईल. या अनवट प्रकारच्या भविष्यातल्या लेखनाला अनेकानेक शुभेच्छा ! विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य ! +१०००, हे दोनदोनदा सांगितलेले नसते तर विश्वास बसणे कठीण होते !

अजया 25/10/2014 - 17:55
काय मस्त वाटतंय ही कथा इथे वाचायला! ही कथा साहित्य घेण्यापासुन, बांधुन तयार होईपर्यंत आणि अाता ताटात घालुन इथे, सर्वजणींनी मिळुनमिसळुन केलेला प्रयत्न,छान जमुन आलाय. अनाहिता विशेषांक येणारच!!

ऋषिकेश 27/10/2014 - 13:12
कथा लांबली आहे, पण या प्रकाराच्या कथाप्रकारात हे स्वाभाविकही आहे म्हणा! चांगला प्रयत्न. सुचवणी: पुढिल कथा अमेरिकेतील भारतात स्थायिक झालेल्या आज्जीला व तिच्या भारतातच जन्मलेल्या नातीला अमेरिकावारी करवून आणा. (नॉस्टॅल्जिआ, ओढ आदी) भावना सेम फक्त स्थळसापेक्ष निरिक्षणं वेगळी आहेत हे लगेच जाणवेल

कथा वाचून असे वाटलेच नाही की ती (केवळ) एका व्यक्तीने लिहिलेली नाहीये. ऋषिकेश यांच्या सुचवणीस अनुमोदन. बादवे 'ऐलमा पैलमा' या शब्दांबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.

कपिलमुनी 28/10/2014 - 12:39
मस्त वर्णन ! आणि योग्य शेवट ( मेलोड्रॅमिक शेवट न ठेवल्याबद्दल अभिणंदन ) थोडा थोडा स्वदेस आठवला

आम्हा अनाहितांतर्फी सर्वांचे आभार. :) @चौकटराजा काका, ही सगळ्यांनी मिळुन लिहिलेली कथा आहे. त्यामुळे ते सगळ्यांचे श्रेय आहे. @पेठकर काका, "तुमचा भारत" लिहिण्यामागची पार्श्वभुमी पैसाताई म्हणाली तशीच. प्रोत्सहनासाठी धन्यवाद. @बोका-ए-आझम, क्रमश: वाचायला आवडणार असेल तर लिहु की पुढचा भाग. हाकानाका. @ऋषिकेश, तुमच्या सुचवणीबद्दल विचार करु. धन्यवाद. @इए काका, भाते, श्रीरंग जोशी, कपिलमुनी अनेक धन्यवाद. अजुन नक्कीच अशा प्रकारचे लेखन करु. @अजयाताई, स्नेहाताई, सखी, अनन्याताई, तुमचे प्रोत्साहन होतेच नेहमी. आता कथा इथे आल्यावर अजुनच मस्त वाटतंय. :)

In reply to by मधुरा देशपांडे

मधुरा, पटलेलं नसलं तरी स्पष्टीकरणाचा स्विकार केला आहे. दखल घेऊन भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.

Worth a Hundred words

एस ·
g

In reply to by तुषार काळभोर

एस 22/10/2014 - 11:14
माध्यम - जलरंग (वॉटरकलर ऑन पेपर). सूचकता आणि तरलता हे या माध्यमाचे वैशिष्ट्य. शीर्षकातही तेच सुचवले आहे, वर्थ थाउजंड वर्ड्स असे न म्हणता. पहा, काही तरी अपूर्ण आहे, काही तरी उकललेले नाहीये अजूनही. जमतंय काय? :-) बादवे, दिवाळी अंकासाठी घाईघाईनेच काढलंय, काय इतके काही खासबिस नाही जमलेले! :-P

शब्द थिटे पडतायत.... विस्कटलेले केस म्हणजे भोवतालची स्त्रियांबद्द्लची अस्थिर आणि भयावह परिस्थिती पण..." मी हे बदलू शकेन" ही चमक दिसतेय तिच्या डोळ्यात !

पैसा 22/10/2014 - 13:52
चित्र आवडलंच एकदम, लहान मुलगी आहे. निरागस, पण हसतही नाहीये. रागाने काहीतरी बोलणार आहे, जरा थांबलीय असं वाटलं. डोळे जरा खोल गेलेले, वेण्या २/३ दिवसांपूर्वी घातल्यात. काही तरी बोलायचं आहे हे नक्की!

चौकटराजा 22/10/2014 - 18:33
दुरूस्तीची काहीही संधी नसलेले जलरंग हे माध्यम आहे. सबब बर्‍याच वेळी ते पोट्रेट साठी वापरले जात नाही. ते केले या बद्द्ल कौतुक ! चेहर्‍या वरील प्रकाशाच्या दिशेत काही तरी गडबड वाटतेय.उदा. चेहर्‍याच्या खाली मानेवर डाव्या बाजूस सावली आली आहे मग डावा खांदा उजेडात कसा राहील ? तसे डाव्या गालावरही शेड येणार ! मानेखाली जर सावली येत असेल तर डोळ्याच्या खोबणीवरही बर्यापैकी सावली येईल.

In reply to by चौकटराजा

एस 22/10/2014 - 23:47
प्रकाश दोन तर्‍हेचा आहे. एक म्हणजे बॅकलाइट आणि दुसरा अ‍ॅम्बियंट लाइट. बॅकलाइटमुळे खांदे मागून उजळलेत. तर गाल किंवा चेहर्‍यावर तितका कॉन्ट्रास्ट नाही. मानेखालची सावली जरा जास्त गडद झालीये हे मान्य. बर्‍याच गोष्टी तितक्या चांगल्या उतरल्या नाहीत ब्रशमधून. केसांचा भुरेपणा दाखवण्यासाठी त्यात पिवळ्या-यलो ऑकर वगैरे रंगांचा वापर केला आहे. काळा व पांढरा रंग जलरंगात वापरला जात नाही. पांढरा रंग हा कागदाचा शुभ्रपणा वापरून दाखवला जातो, तर काळ्या रंगासाठी वेगवेगळ्या गडद रंगछटा एकत्र करून गडदपणा आणला जातो. ही तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. कागद शासकीय पेपरमिलमधील असल्याने त्याची क्वालिटी दिव्य होती. पण त्यावरच काम भागवावे लागले...! :-) गोड मानून घ्यावे!

विनोद१८ 27/10/2014 - 15:46
सध्या मध्यपूर्वेतील चालु असलेल्या अराजकात सर्वस्व गमाविलेली, विस्थापित झालेल्या मुलीपुढे अस्तित्चाचा प्रश्ण निर्माण झालेला दिसतोय. आता करायचे काय, जायचे कुठे, पुढे काय ??? असे अनंत प्रश्ण तिच्या डोळ्यात दिसतायत.

आतिवास 31/10/2014 - 19:32
मला फक्त 'जी' हे रोमन अक्षर दिसतंय. कुणी मदत करेल का चित्र पाहायला?

In reply to by आतिवास

एस 01/11/2014 - 18:14
दुसर्‍या एखाद्या ब्राऊजरमध्ये ओपन करून पहा. बादवे आतिवासताई, हे चित्र तुम्ही तर पाहिलेच पाहिजे. नसेल दिसत तर पत्ता व्यनि करा, चित्र फ्रेम करून पाठवून देतो.

In reply to by एस

आतिवास 03/11/2014 - 14:19
आज दिसलं. आवडलं. सध्या देशाबाहेर आहे - पण फ्रेम मिळणार असेल तर पत्ता नक्की पाठवेन. (अवांतरः आन्जीचं चित्र काढण्यासाठी कुणाला विनंती करायची, हा प्रश्न मिटला!)

hitesh 05/11/2014 - 11:57
अराकता फिराजकता काही नाही. आताच झोपेतुन उठुन बसली आहे.

In reply to by तुषार काळभोर

एस 22/10/2014 - 11:14
माध्यम - जलरंग (वॉटरकलर ऑन पेपर). सूचकता आणि तरलता हे या माध्यमाचे वैशिष्ट्य. शीर्षकातही तेच सुचवले आहे, वर्थ थाउजंड वर्ड्स असे न म्हणता. पहा, काही तरी अपूर्ण आहे, काही तरी उकललेले नाहीये अजूनही. जमतंय काय? :-) बादवे, दिवाळी अंकासाठी घाईघाईनेच काढलंय, काय इतके काही खासबिस नाही जमलेले! :-P

शब्द थिटे पडतायत.... विस्कटलेले केस म्हणजे भोवतालची स्त्रियांबद्द्लची अस्थिर आणि भयावह परिस्थिती पण..." मी हे बदलू शकेन" ही चमक दिसतेय तिच्या डोळ्यात !

पैसा 22/10/2014 - 13:52
चित्र आवडलंच एकदम, लहान मुलगी आहे. निरागस, पण हसतही नाहीये. रागाने काहीतरी बोलणार आहे, जरा थांबलीय असं वाटलं. डोळे जरा खोल गेलेले, वेण्या २/३ दिवसांपूर्वी घातल्यात. काही तरी बोलायचं आहे हे नक्की!

चौकटराजा 22/10/2014 - 18:33
दुरूस्तीची काहीही संधी नसलेले जलरंग हे माध्यम आहे. सबब बर्‍याच वेळी ते पोट्रेट साठी वापरले जात नाही. ते केले या बद्द्ल कौतुक ! चेहर्‍या वरील प्रकाशाच्या दिशेत काही तरी गडबड वाटतेय.उदा. चेहर्‍याच्या खाली मानेवर डाव्या बाजूस सावली आली आहे मग डावा खांदा उजेडात कसा राहील ? तसे डाव्या गालावरही शेड येणार ! मानेखाली जर सावली येत असेल तर डोळ्याच्या खोबणीवरही बर्यापैकी सावली येईल.

In reply to by चौकटराजा

एस 22/10/2014 - 23:47
प्रकाश दोन तर्‍हेचा आहे. एक म्हणजे बॅकलाइट आणि दुसरा अ‍ॅम्बियंट लाइट. बॅकलाइटमुळे खांदे मागून उजळलेत. तर गाल किंवा चेहर्‍यावर तितका कॉन्ट्रास्ट नाही. मानेखालची सावली जरा जास्त गडद झालीये हे मान्य. बर्‍याच गोष्टी तितक्या चांगल्या उतरल्या नाहीत ब्रशमधून. केसांचा भुरेपणा दाखवण्यासाठी त्यात पिवळ्या-यलो ऑकर वगैरे रंगांचा वापर केला आहे. काळा व पांढरा रंग जलरंगात वापरला जात नाही. पांढरा रंग हा कागदाचा शुभ्रपणा वापरून दाखवला जातो, तर काळ्या रंगासाठी वेगवेगळ्या गडद रंगछटा एकत्र करून गडदपणा आणला जातो. ही तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. कागद शासकीय पेपरमिलमधील असल्याने त्याची क्वालिटी दिव्य होती. पण त्यावरच काम भागवावे लागले...! :-) गोड मानून घ्यावे!

विनोद१८ 27/10/2014 - 15:46
सध्या मध्यपूर्वेतील चालु असलेल्या अराजकात सर्वस्व गमाविलेली, विस्थापित झालेल्या मुलीपुढे अस्तित्चाचा प्रश्ण निर्माण झालेला दिसतोय. आता करायचे काय, जायचे कुठे, पुढे काय ??? असे अनंत प्रश्ण तिच्या डोळ्यात दिसतायत.

आतिवास 31/10/2014 - 19:32
मला फक्त 'जी' हे रोमन अक्षर दिसतंय. कुणी मदत करेल का चित्र पाहायला?

In reply to by आतिवास

एस 01/11/2014 - 18:14
दुसर्‍या एखाद्या ब्राऊजरमध्ये ओपन करून पहा. बादवे आतिवासताई, हे चित्र तुम्ही तर पाहिलेच पाहिजे. नसेल दिसत तर पत्ता व्यनि करा, चित्र फ्रेम करून पाठवून देतो.

In reply to by एस

आतिवास 03/11/2014 - 14:19
आज दिसलं. आवडलं. सध्या देशाबाहेर आहे - पण फ्रेम मिळणार असेल तर पत्ता नक्की पाठवेन. (अवांतरः आन्जीचं चित्र काढण्यासाठी कुणाला विनंती करायची, हा प्रश्न मिटला!)

hitesh 05/11/2014 - 11:57
अराकता फिराजकता काही नाही. आताच झोपेतुन उठुन बसली आहे.

महाराजांचा दक्षिण दिग्विजय

सुहास झेले ·
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील.

मित्रहो 21/10/2014 - 22:41
महाराजांच्या दक्षिण मोहीमेविषयी वाचले होते. महाराजांविषयी जेवढी माहीती मिळते तितकाच त्यांच्याविषयी आदर वाढत जातो. तंजावरला आजही मराठी लोक आहेत आणि तिथे त्यांची मराठी संस्कृती पण आहे. माझ्या माहीतीत एक तंजावरचे मराठी कुटुंब आहे. पण त्याव्यतिरीक्त मराठ्यांच्या राज्याच्य खुणा दक्षिणेत फारशा सापडत नाहीत. किल्ल्यांचे गाइड पण सांगत नाही. चित्रदुर्ग, विजयनगर(आताच हंपी) किंवा गोवळकोंडा कुठेच सांगितल्या जात नाही. उत्तरेत आजही शिंदे, होळकर आहेत.इतकेच नव्हे तर इंदोर, ग्वाल्हेर, भोपाळ, बडोदा या भागात शतकानु शतके राहनारी मराठी माणसे आहेत. तसे फारसे दक्षिणेत आढळत नाही. महाराजांनंतर मराठेशाहीच्या कुठल्या टप्प्यात दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले?

In reply to by मित्रहो

एस 23/10/2014 - 22:38
असाच प्रश्न मलाही विचारायचा होता. बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सविस्तर. धन्यवाद!

In reply to by मित्रहो

महाराजांनंतर मराठेशाहीच्या कुठल्या टप्प्यात दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले? मला वाटते पेशवे आणि टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत मराठ्यांकडून दक्षिणेचा प्रदेश हातून सुटला असावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

औरंगजेबाच्या स्वारीत दोन्ही शाह्या बुडाल्या. नंतर मजल दर मजल करत त्याने जिंजीपर्यंतचा सर्व भाग जिंकून घेतला. महाराष्ट्रात त्यावेळी भयंकर रणधुमाळी माजलेली होती, अर्थात तो सर्व्हायव्हलचाच लढा होता. ताराराणीसाहेबांच्या झुंझार नेतृत्वाखाली एक पट्टी का होईना स्वराज्य टिकून होते आणि त्यांचा लढा सुरूच होता. तर ह्या कालावधीत मराठ्यांचा ताबा गेला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर चित्र पालटले आणि मराठे वरचढ ठरले. त्यात मुघलांनी डावपेच खेळून शाहू महाराजांना सोडले आणि मराठा मोर्च्यात २ गट एक ताराराणीसाहेबांचा आणि दुसरा शाहू महाराजांचा पाडले. त्यात शाहूंचा गट वरचढ ठरून त्याने सूत्रे हाती घेतली. ह्याचवेळी हैदराबादेत मुघलांच्या अधिकार्याने बंड करून स्वतःचे राज्य स्थापले, आणि निजाम बनला. ह्याच कालावधीत मराठे आणि निजाम ह्यांच्यात लढाया होत त्यांनी कर्नाटक वाटून घेतला असावा. कारण हैदरअलीच्या उदयापर्यंत तुंगभद्रेच्य उत्तर किनाऱ्यापर्यंत मराठा साम्राज्य होते. आणि मराठ्यांनी नेहमीच हैदर आणि टिपू सुल्तानास मात दिली. बाळाजी विश्वनाथ पेशवे वारल्यावर बाजीरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी पेशवेपद भूषवले. त्याच प्रसंगी त्यांनी मुघलांच्या मुळावर घाव घालून मुघल साम्राज्य खिळखिळे करायचा विश्वास व्यक्त केला आणि पुढचा इतिहास आपल्याला ठाऊक आहेच. परंतु त्याचवेळी, निजाम आणि मराठे लढत राहून निजाम आपले स्वतंत्र अस्तित्व जपून राहिला.

बोका-ए-आझम 24/10/2014 - 18:25
मस्तच. शिवाजीमहाराज जर या मोहिमेनंतर लगेचच १६८० मध्ये निवर्तले नसते तर आपला इतिहास काही वेगळा झाला असता. शिवाजीमहाराज आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यासारखे कर्तबगार सुपु्त्र अल्पायुषी ठरले हे खरोखर दुर्दैव!

In reply to by बोका-ए-आझम

स्पार्टाकस 25/10/2014 - 02:05
बोक्या, शिवछत्रपती आणि माधवराव पेशव्यांच्या जोडीलाच अल्पायुशी पण अत्यंत कर्तबगार ठरलेला अजून एक योद्धा म्हणजे पहिले बाजीराव पेशवे! त्यांना कसे विसरलास रे? अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला होता!

hitesh 04/11/2014 - 20:20
सावत्र भावाच्या इस्टेटीतील अधा हिस्सा का मागितला ?

स्पंदना 07/11/2014 - 07:15
महाराजांच्या लढाया वाचताना खरच त्यांच्या युद्धाआखणीच विषेश वाटत. किती हुषारी असेल त्यांच्याकडे..केव्ह्ढी जिद्द अन व्यापक नजर!! लेख आवडला हे वेगळ सांगायला नकोच.

पैसा 07/11/2014 - 18:33
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख. नकाशांमुळे मोहिमेच्या मार्गाचा अंदाज आला. मला तामिळनाडूमधल्या एका परिचितांनी आपण मूळ मराठी आणि घरात मराठी भाषेत बोलतो असे सांगितले होते. पण आम्ही घरात जे मराठी बोलतो ते मराठी मात्र त्यांना समजत नव्हते. त्या मंडळींनी आपण मराठी असल्याची आठवण जागी ठेवली आहे मात्र ते तमिळ संस्कृतीमधे पूर्ण मिसळून गेले आहेत असे दिसते. मध्यप्रदेश आणि वाराणसी इ. ठिकाणी गेलेल्या मराठी लोकांनी आपले मराठीपण जपून ठेवलेले दिसते. तसे तंजावरला झाले नसावे. मध्यप्रदेश महाराष्ट्राला लगत असल्याने मराठीपण जपणे शक्य झाले असेल पण तंजावर हे बेटासारखे एका बाजूला राहिल्याने असे झाले असेल.

मालोजीराव 16/11/2015 - 18:43
मस्त लेख झालाय अण्णा, विस्ताराने लिहिलंय त्यामुळे जास्त वाचनीय ! दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान अनेक मोठ्या आणि क्षतिग्रस्त मंदिरांना शिवरायांनी भेट दिली होती. शिवाजी महाराज मोहिमेच्या वेळी इंग्रजांच्या सेंट जोर्ज फोर्ट जवळ आले असता त्यांना या मंदिराबद्दल कळाले.3 ऑक्टोबर 1677 साली शिवाजी महाराजांनी या चेन्नई च्या कालीकंबल मंदिराला भेट दिली आणि जीर्णोद्धार केला. काही वर्षांपूर्वी या मदिराच्या गोपुरात शिवाजी महाराजांची अश्वारुढ तत्कालीन मूर्ति आढळुन आली. मुस्लिम आक्रमणामुळे क्षती पोहोचलेल्या अनेक मंदिरांचा दक्षिणेत शिवरायान्नी जीर्णोद्धार केला,काशी विश्वनाथर,मदुराई,श्री सैलम त्यापैकी काही आहेत.त्यामुळे दक्षिण भारतातील लोकांमध्ये शिवाजी महाराजानबद्दल विशेष आदराचे स्थान आहे. मंदिरातील हे शिवरायांचे चित्र तन्जावर येथील श्रीमंत कृष्णाजीराव देवकर यानी भेट दिले आहे. shiv shiv 22 shivraay

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 12:14
मदुरैपर्यंत महाराज गेलेच नव्हते. वेल्लोरपर्यंतच गेले होते. श्रीशैलम बद्दलची कथा तर मशहूर आहेच- तिथे आता एक मोठे स्मारकही केलेले आहे. बाकी तिरुवन्नमलैच्या मंदिराबद्दल काही उल्लेख आहेत पण त्यांना करस्पाँडिंग अन्य पुरावे नाहीत.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 17/11/2015 - 13:37
शिवरायांनी मदुराई चा नायक चोक्कनाथ याची भेट घेतल्याचे काही उल्लेख आहेत, शिवरायांनी त्याला मोठी खंडणी मागितली होती.त्यांनतर काय झालं याचा इतिहास फारसा नाही. चेन्नई तील कालिकम्बल, इरुम्बडी (मदुराई पासून २२ किमी आहे ) मधील कासी विश्वनाथर आणि मदुराई मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख डोक्युमेंटेड जरी नाहीत तरी तिथल्या या संदर्भातल्या लोककथा , कलिकम्बल गोपुरावरील आणि आणखी एक ठिकाणी असलेली शिवरायांची तत्कालीन मूर्ती याला आधार म्हणता येतील.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 14:27
हे उल्लेख बघायला आवडतील. चोक्कनाथ याचा उल्लेख १६६३-६४ पर्यंतच जास्त वाचला आहे. (शिवाजी द ग्रेट, बाळकॄष्ण.) त्यापुढे कै इतके वाचनात आले नाही. म्हणून कुतूहल की चोक्कनाथ-शिवाजी भेटीचा उल्लेख कुठे आला म्हणून. बाकी तिरुवन्नमलै येथील मंदिराचा महाराजांनी जीर्णोद्धार केला इ. काही गोष्टी एका "कर्नाटक राज्यत्तिल इतिहास" की अशाच काहीशा हस्तलिखितावरून एका फ्रेंच माणसाने १९३७ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात आहेत. पण बाकी त्या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिल्यावर असे काही दिसले नाही म्हणून शंका.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 17/11/2015 - 14:59
एकोजीराजे, तंजावर आणि मदुराई नायकाचे बरेच Conflicts होते, नायकाने तंजावर चा मोठा भाग १६७३ (साल शुअर नाही) च्या आसपास जिंकून घेतलेला. तोच भाग १६७६-७७ मध्ये शिवरायांनी परत जिंकला असावा. 'Shivaji and His Diplomats' या पुस्तकात या भेटीचा उल्लेख आहे, अनेक फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यादरम्यानच्या काळात शिवरायांच्या छावण्यांना भेट दिली होती. त्यांचेही उल्लेख पुन्हा तपासावे लागतील.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 15:48
धन्स रे. पण ती ही नव्हे, मी पाहिलेला नेटवरचा वेगळा फोटो होता, सिंहासनारूढ मूर्ती आणि पुढे मोठा मंडप वगैरे.

मित्रहो 21/10/2014 - 22:41
महाराजांच्या दक्षिण मोहीमेविषयी वाचले होते. महाराजांविषयी जेवढी माहीती मिळते तितकाच त्यांच्याविषयी आदर वाढत जातो. तंजावरला आजही मराठी लोक आहेत आणि तिथे त्यांची मराठी संस्कृती पण आहे. माझ्या माहीतीत एक तंजावरचे मराठी कुटुंब आहे. पण त्याव्यतिरीक्त मराठ्यांच्या राज्याच्य खुणा दक्षिणेत फारशा सापडत नाहीत. किल्ल्यांचे गाइड पण सांगत नाही. चित्रदुर्ग, विजयनगर(आताच हंपी) किंवा गोवळकोंडा कुठेच सांगितल्या जात नाही. उत्तरेत आजही शिंदे, होळकर आहेत.इतकेच नव्हे तर इंदोर, ग्वाल्हेर, भोपाळ, बडोदा या भागात शतकानु शतके राहनारी मराठी माणसे आहेत. तसे फारसे दक्षिणेत आढळत नाही. महाराजांनंतर मराठेशाहीच्या कुठल्या टप्प्यात दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले?

In reply to by मित्रहो

एस 23/10/2014 - 22:38
असाच प्रश्न मलाही विचारायचा होता. बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सविस्तर. धन्यवाद!

In reply to by मित्रहो

महाराजांनंतर मराठेशाहीच्या कुठल्या टप्प्यात दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले? मला वाटते पेशवे आणि टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत मराठ्यांकडून दक्षिणेचा प्रदेश हातून सुटला असावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

औरंगजेबाच्या स्वारीत दोन्ही शाह्या बुडाल्या. नंतर मजल दर मजल करत त्याने जिंजीपर्यंतचा सर्व भाग जिंकून घेतला. महाराष्ट्रात त्यावेळी भयंकर रणधुमाळी माजलेली होती, अर्थात तो सर्व्हायव्हलचाच लढा होता. ताराराणीसाहेबांच्या झुंझार नेतृत्वाखाली एक पट्टी का होईना स्वराज्य टिकून होते आणि त्यांचा लढा सुरूच होता. तर ह्या कालावधीत मराठ्यांचा ताबा गेला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर चित्र पालटले आणि मराठे वरचढ ठरले. त्यात मुघलांनी डावपेच खेळून शाहू महाराजांना सोडले आणि मराठा मोर्च्यात २ गट एक ताराराणीसाहेबांचा आणि दुसरा शाहू महाराजांचा पाडले. त्यात शाहूंचा गट वरचढ ठरून त्याने सूत्रे हाती घेतली. ह्याचवेळी हैदराबादेत मुघलांच्या अधिकार्याने बंड करून स्वतःचे राज्य स्थापले, आणि निजाम बनला. ह्याच कालावधीत मराठे आणि निजाम ह्यांच्यात लढाया होत त्यांनी कर्नाटक वाटून घेतला असावा. कारण हैदरअलीच्या उदयापर्यंत तुंगभद्रेच्य उत्तर किनाऱ्यापर्यंत मराठा साम्राज्य होते. आणि मराठ्यांनी नेहमीच हैदर आणि टिपू सुल्तानास मात दिली. बाळाजी विश्वनाथ पेशवे वारल्यावर बाजीरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी पेशवेपद भूषवले. त्याच प्रसंगी त्यांनी मुघलांच्या मुळावर घाव घालून मुघल साम्राज्य खिळखिळे करायचा विश्वास व्यक्त केला आणि पुढचा इतिहास आपल्याला ठाऊक आहेच. परंतु त्याचवेळी, निजाम आणि मराठे लढत राहून निजाम आपले स्वतंत्र अस्तित्व जपून राहिला.

बोका-ए-आझम 24/10/2014 - 18:25
मस्तच. शिवाजीमहाराज जर या मोहिमेनंतर लगेचच १६८० मध्ये निवर्तले नसते तर आपला इतिहास काही वेगळा झाला असता. शिवाजीमहाराज आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यासारखे कर्तबगार सुपु्त्र अल्पायुषी ठरले हे खरोखर दुर्दैव!

In reply to by बोका-ए-आझम

स्पार्टाकस 25/10/2014 - 02:05
बोक्या, शिवछत्रपती आणि माधवराव पेशव्यांच्या जोडीलाच अल्पायुशी पण अत्यंत कर्तबगार ठरलेला अजून एक योद्धा म्हणजे पहिले बाजीराव पेशवे! त्यांना कसे विसरलास रे? अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला होता!

hitesh 04/11/2014 - 20:20
सावत्र भावाच्या इस्टेटीतील अधा हिस्सा का मागितला ?

स्पंदना 07/11/2014 - 07:15
महाराजांच्या लढाया वाचताना खरच त्यांच्या युद्धाआखणीच विषेश वाटत. किती हुषारी असेल त्यांच्याकडे..केव्ह्ढी जिद्द अन व्यापक नजर!! लेख आवडला हे वेगळ सांगायला नकोच.

पैसा 07/11/2014 - 18:33
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख. नकाशांमुळे मोहिमेच्या मार्गाचा अंदाज आला. मला तामिळनाडूमधल्या एका परिचितांनी आपण मूळ मराठी आणि घरात मराठी भाषेत बोलतो असे सांगितले होते. पण आम्ही घरात जे मराठी बोलतो ते मराठी मात्र त्यांना समजत नव्हते. त्या मंडळींनी आपण मराठी असल्याची आठवण जागी ठेवली आहे मात्र ते तमिळ संस्कृतीमधे पूर्ण मिसळून गेले आहेत असे दिसते. मध्यप्रदेश आणि वाराणसी इ. ठिकाणी गेलेल्या मराठी लोकांनी आपले मराठीपण जपून ठेवलेले दिसते. तसे तंजावरला झाले नसावे. मध्यप्रदेश महाराष्ट्राला लगत असल्याने मराठीपण जपणे शक्य झाले असेल पण तंजावर हे बेटासारखे एका बाजूला राहिल्याने असे झाले असेल.

मालोजीराव 16/11/2015 - 18:43
मस्त लेख झालाय अण्णा, विस्ताराने लिहिलंय त्यामुळे जास्त वाचनीय ! दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान अनेक मोठ्या आणि क्षतिग्रस्त मंदिरांना शिवरायांनी भेट दिली होती. शिवाजी महाराज मोहिमेच्या वेळी इंग्रजांच्या सेंट जोर्ज फोर्ट जवळ आले असता त्यांना या मंदिराबद्दल कळाले.3 ऑक्टोबर 1677 साली शिवाजी महाराजांनी या चेन्नई च्या कालीकंबल मंदिराला भेट दिली आणि जीर्णोद्धार केला. काही वर्षांपूर्वी या मदिराच्या गोपुरात शिवाजी महाराजांची अश्वारुढ तत्कालीन मूर्ति आढळुन आली. मुस्लिम आक्रमणामुळे क्षती पोहोचलेल्या अनेक मंदिरांचा दक्षिणेत शिवरायान्नी जीर्णोद्धार केला,काशी विश्वनाथर,मदुराई,श्री सैलम त्यापैकी काही आहेत.त्यामुळे दक्षिण भारतातील लोकांमध्ये शिवाजी महाराजानबद्दल विशेष आदराचे स्थान आहे. मंदिरातील हे शिवरायांचे चित्र तन्जावर येथील श्रीमंत कृष्णाजीराव देवकर यानी भेट दिले आहे. shiv shiv 22 shivraay

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 12:14
मदुरैपर्यंत महाराज गेलेच नव्हते. वेल्लोरपर्यंतच गेले होते. श्रीशैलम बद्दलची कथा तर मशहूर आहेच- तिथे आता एक मोठे स्मारकही केलेले आहे. बाकी तिरुवन्नमलैच्या मंदिराबद्दल काही उल्लेख आहेत पण त्यांना करस्पाँडिंग अन्य पुरावे नाहीत.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 17/11/2015 - 13:37
शिवरायांनी मदुराई चा नायक चोक्कनाथ याची भेट घेतल्याचे काही उल्लेख आहेत, शिवरायांनी त्याला मोठी खंडणी मागितली होती.त्यांनतर काय झालं याचा इतिहास फारसा नाही. चेन्नई तील कालिकम्बल, इरुम्बडी (मदुराई पासून २२ किमी आहे ) मधील कासी विश्वनाथर आणि मदुराई मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख डोक्युमेंटेड जरी नाहीत तरी तिथल्या या संदर्भातल्या लोककथा , कलिकम्बल गोपुरावरील आणि आणखी एक ठिकाणी असलेली शिवरायांची तत्कालीन मूर्ती याला आधार म्हणता येतील.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 14:27
हे उल्लेख बघायला आवडतील. चोक्कनाथ याचा उल्लेख १६६३-६४ पर्यंतच जास्त वाचला आहे. (शिवाजी द ग्रेट, बाळकॄष्ण.) त्यापुढे कै इतके वाचनात आले नाही. म्हणून कुतूहल की चोक्कनाथ-शिवाजी भेटीचा उल्लेख कुठे आला म्हणून. बाकी तिरुवन्नमलै येथील मंदिराचा महाराजांनी जीर्णोद्धार केला इ. काही गोष्टी एका "कर्नाटक राज्यत्तिल इतिहास" की अशाच काहीशा हस्तलिखितावरून एका फ्रेंच माणसाने १९३७ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात आहेत. पण बाकी त्या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिल्यावर असे काही दिसले नाही म्हणून शंका.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 17/11/2015 - 14:59
एकोजीराजे, तंजावर आणि मदुराई नायकाचे बरेच Conflicts होते, नायकाने तंजावर चा मोठा भाग १६७३ (साल शुअर नाही) च्या आसपास जिंकून घेतलेला. तोच भाग १६७६-७७ मध्ये शिवरायांनी परत जिंकला असावा. 'Shivaji and His Diplomats' या पुस्तकात या भेटीचा उल्लेख आहे, अनेक फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यादरम्यानच्या काळात शिवरायांच्या छावण्यांना भेट दिली होती. त्यांचेही उल्लेख पुन्हा तपासावे लागतील.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2015 - 15:48
धन्स रे. पण ती ही नव्हे, मी पाहिलेला नेटवरचा वेगळा फोटो होता, सिंहासनारूढ मूर्ती आणि पुढे मोठा मंडप वगैरे.

मँगो मस्तानी

प्रभाकर पेठकर ·
मँगो मस्तानी

Mango-Mastani

एस 21/10/2014 - 20:23
दिलखेच, दिलबहार, दिलखव्वाल, अल-बहार, अबबब (इतकंच अरेबिक येतं आपल्याला...) :-) !!! क्या बात है! एकदा करून पाहिलीच पाहिजे. दूध किती थंड करायचे? डीपफ्रीज मध्ये ठेवलं तर? की हळूहळू थंड झाले पाहिजे?

कपिलमुनी 22/10/2014 - 16:05
माझा सर्वात आवडता पदार्थ ! सीझनला ह्यात आंब्याचा गर मिक्स केल्यावर तर अफलातून चव येते . थँक यू काका

In reply to by चित्रगुप्त

कस्टर्ड पावडर, मँगो आईस्क्रिम घरच्याघरी बनवा. एसेन्स टाळण्यासाठी मँगो आईस्क्रिमची मात्रा वाढवा. पिवळ्या रंगासाठी हळद आणि लाल रंगासाठी केशर वापरा. बाकी कृती वरील प्रमाणेच.

पैसा 25/10/2014 - 09:16
ती पुण्यातली वर्ल्ड फ्येमस मस्तानी अशी करतात काय! पाकृ आणि फोटो खासच!

In reply to by दिपक.कुवेत

होय दिपक. पुण्यात ज्यांच्या कडून ही पाककृती मला मिळाली त्यांनी सांगितले की व्यावसायिक स्तरावरची पाककृती आहे.

एस 21/10/2014 - 20:23
दिलखेच, दिलबहार, दिलखव्वाल, अल-बहार, अबबब (इतकंच अरेबिक येतं आपल्याला...) :-) !!! क्या बात है! एकदा करून पाहिलीच पाहिजे. दूध किती थंड करायचे? डीपफ्रीज मध्ये ठेवलं तर? की हळूहळू थंड झाले पाहिजे?

कपिलमुनी 22/10/2014 - 16:05
माझा सर्वात आवडता पदार्थ ! सीझनला ह्यात आंब्याचा गर मिक्स केल्यावर तर अफलातून चव येते . थँक यू काका

In reply to by चित्रगुप्त

कस्टर्ड पावडर, मँगो आईस्क्रिम घरच्याघरी बनवा. एसेन्स टाळण्यासाठी मँगो आईस्क्रिमची मात्रा वाढवा. पिवळ्या रंगासाठी हळद आणि लाल रंगासाठी केशर वापरा. बाकी कृती वरील प्रमाणेच.

पैसा 25/10/2014 - 09:16
ती पुण्यातली वर्ल्ड फ्येमस मस्तानी अशी करतात काय! पाकृ आणि फोटो खासच!

In reply to by दिपक.कुवेत

होय दिपक. पुण्यात ज्यांच्या कडून ही पाककृती मला मिळाली त्यांनी सांगितले की व्यावसायिक स्तरावरची पाककृती आहे.

नित्यनूतन दीपावली - भरत उपासनी

पैसा ·
(श्री भरत उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण

यश पालकर ·

चौकटराजा 20/10/2014 - 08:51
MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत " आणि होउ पहातील तर इतर ८० टक्के काय टीव्ही पहात बसतील काय? आरपीआय काय आहे ? ती एक प्रकारची जातीय संघटनाच आहे. यात चितांतूर होण्याचे कारण लालूप्रसाद ,सोनिया, मुलायमसिंग, मायावती याना आहे .कारण त्यांच्या व्होटबँकेवर आता दरोडा पडणार आहे. पण मुलायम, माया यानी नाही का सोनियांच्या व्होट बँकेवर दरोडा घातला? कयनेका मतलब पेरावे ससे उगवते ते असे !

In reply to by चौकटराजा

MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत
अतिशय चुकीचं वाक्य. तुम्ही त्या हैद्राबादच्या पिल्लावळीचा विखारी प्रचार ऐकला नाहीये का? पोलिस १५ मिनिटासाठी काढुन घ्या सगळ्या हिंदुंची कत्तल करतो वाला? विरोध मुस्लिमांना नाही. त्यांच्यामधल्या ह्या ओवेसी म्हणा, रझा अ‍ॅकॅडमी म्हणा अश्या भिकार विचारांना आहे. आत्ता सत्तेत विशेष वाटा नसताना ह्या लोकांचं (एम.आय.एम आणि रझा वगैरे) उपद्रवमुल्य किती आहे ते बघा, उद्या ह्यांनी हातपाय पसरले तर देशात दंगे पसरायला वेळ लागणारे का? असल्या वाय.झेड. माथेफिरुंच्या नादाला साधे मुस्लिम नं लागोत हिचं एक ईच्छा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शिद 20/10/2014 - 15:31
अतिशय सहमत. ह्यांची पिलावळ जिथल्या तेथे ठेचावयास हवी. भायखळासारख्या मुस्लिमबहूल भागात ह्यांची १ सीटपण येणे ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

महाराष्ट्रात दोनच जागा मिम च्या निवडून आल्या आहेत एक आमच्या औरंगाबाद मध्य आणि दुसरी भायखेळ्यातून. औरंगाबादपूर्व मधेही ते दुसर्‍या क्रमांकावर राहीले. औरंगाबाद मध्यमधे मिम चे आमदार निवडून येण्याचे कारण शिवसेना आणि भाजप यांच्यातील भांडन मिम च्या फायद्याचे राहीले इथे पूर्वी प्रदीप जैस्वाल हे अपक्ष परंतु सेनेचे असलेले निवडून आमदार येत होते. इथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे, परंतु हिंदु संखेपेक्षा जास्त नव्हती, नाही. निवडणुकीपूर्वी इथे मि च्या हैद्राबाद येथील खासदाराची सभा झाली आणि औरंगाबादेत पुन्हा निजामी राजवट येते की काय आणि आणली जाते की काय इतका विखारी प्रचार केल्या गेला. आणि 'औरंगाबाद पूर्व' आणि 'औरंगाबाद मध्य' मधे दोघंही उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात 'औरंगाबाद मध्य'मधे औरंगाबाद लोकमतचे राजेंद्र दर्डा माजी आमदार निवडणुकीत होते त्यांनी नेहमीच मुस्लीम मतदारांचे लालनचांगुल केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आपण परंपरेने मतदान करतो परंतु ते केवळ आपला वापरच करतात आपला कोणताही फायदा होत नाही, एव्हाना आता मुस्लीम मतदारांना कळु लागलेले होते आणि त्यांना याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता म्हणुन त्यांनी MIM चा एकगठ्ठा मतदान करणे हा पर्याय निवडला. औरंगाबाद मध्य मधे प्रदीप जैस्वाल शिवसेनेचे आणि त्यांना विरोध करायला भाजपाचे किशनचंद तणवानी उभे राहीले इथेच MIM चा उमेदवार अर्धी लढाई जिंकला होता. दोघांच्या मतविभाजनाचा फायदा MIM च्या उमेदवाराला झाला. शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१८६१, भाजपाच्या तणवानी यांना ४०७७७ तर विजयी सय्यद जलील MIM च्या उमेदवाराला ६१८४३ मतं पडली आणि ते विजयी झाले. प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तणवानी हे एकाच शिवसेनेच्या आखाड्यात वाढलेले एकमेकांच्या कमकुवत आणि मजुबत गोष्टी एकमेकांना माहिती होत्या. दोघांनाही माहिती होतं 'तु तु मै मै' करता करता आपण दोघेही पडणार होतो हे त्यांना माहिती झालं होतं पण मी नै तर तुही नै यात नुकसान झालं ते 'शांततेचं' आणि विजय झाला तो विखारी वृत्तीचा असे नाविलाजाने म्हणावे लागते. आपली होणारी ससेहोलपट ही मुस्लीम मतदारांनी व्यक्त केली तशी हिंदु मत विभागल्यामुळे इथे नुकसान सेना आणि भाजपाचे झाले. MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. 'औरंगाबाद पूर्व' मधे सेनेचा उमेदवार कमकुवत होता आणि तिथे लढत थेट MIM विरुद्ध भाजपा अशी काट्याची टक्कर झाली शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं दुपारी दोन वाजेपर्यंत इथे एक शांतता होती. MIM चे दोन उमेदवार निवडून आलेत अशी बातमी वाट्सपवर येत होती. परंतु या मतदार संघात सरळ हिंदु विरुद्ध मुस्लीम असाच आतल्या आत प्रचार रंगला आणि जास्त मतदार असलेल्यांनी भाजपाच्या अतुल सावेंच्या पारड्यात मतं टाकली. अतुल सावेंना (भाजपा) ६४५२८ तर MIM च्या उमेदवार डॉ.काद्री यांना ६०२६८ मतं पडली. काँग्रेस तिसर्‍या तर शिवसेना इथे चौथा स्थानावर राहीली. मीम ही एक कट्टर जातीयवादी संघटन आहे. मग बाकीच्या संघटना जातीय नाहीत काय असा प्रश्न पुढे येईल परंतु ही प्रवृत्ती मला विघातक स्वरुपाची वाटते. अराजकतेकडे नेणारी वाटते. कदाचित माझं विश्लेषण चुकही असेल त्याविषयी येता काळच त्याला उत्तर देईल परंतु ते महाभयंकर असेल असे मला वाटते. काल कोणीतरी म्हणत होते की यापुढे फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे. चुकभुल देणेघेणे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला. बाकी आता सेक्युलर सेक्युलर म्हणुन नेहेमी बोंब मारणार्‍यांचं आता काय म्हणणं आहे हे मात्र कळायला हवं. संघाच्या नावानी बोटं मोडणार्‍यांनी आता गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. तो "शांततावादी" समाज डोईजड होणार नाही ही काळजी कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना नं दुखावता घेतलीत पाहिजे. विरोध मुस्लिम धर्मियांना नाही पण त्यातल्या ओवेसी, रझा अ‍ॅकॅडमी, एम.आय.एम. आणि बाकीच्या "शांतीवादी" संघटनांना आहे. आता इथेही काही अकलेचे कांदे संघ आणि एम.आय.एम. ची तुलना करतीलचं त्यांच्या प्रतिसादांची वाट पाहातोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 20/10/2014 - 11:00
मुसलमान कसे एक गठ्ठा मतदान करतात त्याचे हे उत्तम उदाहरण ठरले ! आणि हे नक्कीच चिंतेचे कारण आहे कारण मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान एम.आय.एम. केले आहे, आणि त्यांचा इतिहास आणि वर्तणुक आपल्या देश हिताची नक्कीच नाही आणि त्यामुळेच त्यांना मतदान करणार्‍यांच्या मानसिकतेचा सुद्धा नक्कीच विचार करायलाच हवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by मदनबाण

मदनबाण 20/10/2014 - 15:18
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. बिरुटेसर कॄपया या घटनेचा तपशील द्याच आता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विटेकर 20/10/2014 - 10:30
धन्यवाद ! फारच सुंदर विवेचन !! आवडले . फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे. हा देश हिन्दूचा आहे तसेच भारतीय मुस्लिमांचाही आहे. असे नुसते म्हणून उपयोग नाही , व्यवहारात ही असेच असायला हवे. कॉन्ग्रेसने त्यांचे तुष्टीकरण करुन त्यांना मतांच्या राजकारणासाठी विनाकारण विशेष दर्जा दिला. आता भाजपच्या राज्यात तो मिळणार नाही म्हणून त्यांना अधिक असुरक्षित वाटू लागले आहे.आणि म्हणून ओवेसी सारख्यांचे फावते. अशी हिन्दू- मुस्लिम फाटफूट होणे म्हणजे पुन्हा एका नव्या द्वीराष्ट्रवादाला तोंड देणे होय. असा प्रसंग माझ्या आयुष्यात व भारताच्या भविष्यात न येवो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोद१८ 20/10/2014 - 15:14
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधिच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीची' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोद१८ 20/10/2014 - 15:18
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये.
यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधीच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीने' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 09:47
मीम चा उदय हा भाजप आणि हिंदुत्ववादी लोकांना फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या निवडणुकीत हिंदु मते निवडुन येणार्‍या हिंदू उमेदवारासाठी एक होतील. आत्ता सारखी फाटाफुट पुढे होणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

विटेकर 20/10/2014 - 10:23
टिपिकल पेनीवाईज पौन्ड फुलिश ! हिन्दू निवडून यावेत म्हणून मुस्लिमांचे ध्रुवीकरण ? हा तर भारताच्या सर्वधर्म समभाव प्रतिमेवर घाला आहे. फारतर काय होईल , कॉग्रेस निवडून येईल .. येऊ दे ना ! कितीही झाले तरी कॉग्रेस हा पूर्ण भारतीय पक्ष आहे. बापाचा मार आणि पोलिसांचा मार यात फरक आहे की नाही? ब्रिटिशांनी असले ध्रुवीकरण केले त्याची विषारी फळे आपण सध्या पाकीस्तानच्या रुपाने भोगतो आहोतच ना ! अजून तुकडे व्हावेत असे वाटते का ?

विटेकर 20/10/2014 - 10:13
मी दुर्दैवी म्हणतो त्याची दोन कारणे :- १. ही संघटना अतिरेकी आहे आणि केवळ विद्वेषातून जन्माला आली आहे. यांचे भले म्हणजे दहशतवादाला खत-पाणी ! २.अशा प्रकारचे अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण होणे म्हणजे त्यांनी मुख्य प्रवाहात येणे नाकारणे ! निजामाला हाकल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही हा समाज स्वतःला सुरक्षित मानत नाही. हे एका अर्थांने आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे. वास्तविक जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. पण ओवेसी सारखे नालायक त्यांना सतत भड्कवत ठेवतात. आरपीआय आणि ओवेसी ही तुलना अत्यंत चुकीची आहे. आणि दुर्दैवी पण आहे. आरपीआय ने जातींचे ध्रुवीकरण केले तरीही ते देश कधीही तोडणार नाहीत. ओवेसी हा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. बाबासाहेबांनी हिंदुत्व सोडले पण परकीय धर्म स्वीकारला नाही. हे म्हणजे रागवलेल्या मुलाने दुसरा घरोबा करण्यासारखे होते. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही भावना नव्हती. सुशिक्शित सज्जनांना हा धोका ओळखता येऊ नये हे ही एक दुर्दैव च ! ( बाबासाहेबांचे हे उपकार हिंदूनी कधीही विसरु नयेत आणि शहाणपणा शिकून आता- तरी जातीयता मोडावी ) . . . . - विटेकर ( बाबरी काळात संभाजीनगरात वास्तव्य केलेला )

नाखु 20/10/2014 - 10:35
नेहमी प्रमाणे संघच जबाबदार आहे अशा प्रतिक्रिया वाल्या अखिल मिपा "विचारजंता"च्या प्रतिसादाच्य अपे़क्षेत. अवांतर : ते "सर्वधर्मसमभाव** वाले आणि "आप"चे खाप-पंचायत## वाले कुठे गायबले आहेत??? ** संघद्वेष हाच एक कलमी कार्यक्रम ## "खुजलीवाल"चे अ-वीट प्रशंसक

संजय कथले 20/10/2014 - 11:21
MIM ला थांबवायलाच हव. मुस्लीम मतदारांनी देशहिताचा विचार करावा.

चौकटराजा 20/10/2014 - 12:22
ही संघटना अतिरेकी आहे म्हणजे नक्की काय इतिहास आहे? किती घातपात त्यानी केल्याचे पुरावे आहेत ? अन असले तर मग संघावरच्या बंदीचे गुर्‍हाळ चालविणारे सेक्यलर ( लालूच्या भाषेत शेकूलर ) काय करीत आहेत आतापावेतो ? आतापर्यंत किती खळ खट्याक प्रकरणी किती जणाना तुरूंगवास झाला आहे. तो ही अतिरेकच आहे ना? मोर्चा निवेदने निषेध ई लोकशाही मार्ग जर नको असतील तर सर्वच प्रकारचा हिंसाचार गर्हणीय आहे.

In reply to by टवाळ कार्टा

चौकटराजा 20/10/2014 - 15:01
आमचा अभ्यास MIM च्या बाबतीत नाहीच. आता आपण अभ्यासू आहात तेंव्हा सांगा भडकारु भाषण व दहशतवाद यात काही फरक आहे की नाही ? व याच धाग्यावर या संघटनेवर १९४८ साली बंदी घातली होती ती का कधी व कोणी उठविली. अशा बंदी असलेल्या संघटनेला इलेक्शन कमिशनने का परवानगी दिली ? बाकी आम्ही काही मिम चे वकील नाही पण भडकाउ भाषण देऊन महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले नेते आहेत की नाहीत ? ते सांगा !

In reply to by चौकटराजा

सुहास.. 20/10/2014 - 21:16
रझाकार म्हणजे निजामाची फौज, उर्वरित फौज, जी ऑपरेशन पोलो मध्ये कुत्र्यासारखी मारल्या गेली, जिला त्या काळच्या पाकिस्तान ने ( बहुधा २ करोड ) ची मदत केली होती , ऑपरेशन पोलो मध्ये सामान्य मुस्लीम जनता ही भरडल्या गेली दिनांक १८ सप्टेबर, या दिनांकाला आजवर हैद्राबाद मध्ये काही ठिकाणी " ब्लॅक डे " म्हटल्या, जाते, काही ठिकाणी 'लिबरेशन डे' !! निजामशाही मोडीत काढण्यासाठी ' लोहपुरुषाच्या ' कारकिर्दीला लागलेला बट्टा म्हणजे ' ब्लॅक डे, औ.बाद आणि मालेगाव वा त्या भागात सध्या जिवंत असलेली सामान्य जनता म्हणजे निझामशाही मोडीत असताना वाचलेली जनता , ओवेसी चे सपोर्टर , मी , त्यांचा सक्सेसर, ज्यांनी त्यांना वाचविले, लहान बाळांना मृत्युपासुन, त्यांच्या स्त्रियांना बलात्कारापासुन , वाचवायसाठी माझ्या अन्सेस्टर्स ला लढावे लागले नाही, माझ्या घरात ते येवु शकत नव्हते, माझ्या घरातलं साधं पाणी ही पिवु शकत नव्हते, रस्त्यान जाताना अ‍ॅन्सेस्टर्स ची सावली जरी पडली तरी आंघोळ करणारे सैनिक कसे काय घरात घुसतील !! ....... इतिहास च्यायला लय वाईट स्साला !!

In reply to by चौकटराजा

सौंदाळा 20/10/2014 - 13:56
नांदेड महानगरपालिकेत त्यांचे ११/१२ का काहीतरी नगरसेवक आहेत त्यांनी मधे महानगरपालिकेत राष्ट्रगीत होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 20/10/2014 - 14:28
अकबरुद्दिन याची काही भडकावु विधाने १} अजमल कसाबला फासावर लटकवले केवळ तो एक पाकिस्तानी बच्चा होता म्हणुन,पण मोंदींना फासावर लटकवले नाही कारण ते हिंदूस्थानी आहेत. २} हिंदूंचे देव श्रीराम आणि त्यांची माता कौसल्या यांची टिंगल अकबरुद्दिन यानी केलेली आहे. ३}हैद्राबादच्या भाग्यलक्ष्मी मंदीरातील भाग्यलक्ष्मी देवीची टंगल :- मला लक्ष्मी माहित आहे, पण ही भाग्यलक्ष्मी कोण ? ते आम्हाला माहित नाही. हे मंदिर अनधिकॄत आहे. इतक्या जोरात तुम्ही आरोळ्या द्या की भाग्य सुद्धा कापायला लागेल आणि लक्ष्मी सुद्धा खाली पडेल,यावर संपूर्ण सभेत अल्लाहु अकबरच्या जोरदार घोषणा झाल्या. ४} हिंदूंच्या सणांची टिंगल :- आमचे सण २ आहेत ! पण हिंदूंचे सण किती ते पहा... दर १० दिवसाला १ ५} आंध्रप्रदेश मधील पोलीस म्हणजे षंढांची फौज आहे. ६} जर बांग्लादेशी घुसखोरांना परत पाठवले गेले तर ते मी कधीही सहन करणार नाही. ७}पूर्व पंतप्रधान नरसिंहवराव जर मेले नसते तर मी त्यांचा गळा आवळला असता. मुंबईतल्या मुस्लीम मतदारांनी यावेळी बाहेर पडुन जास्त मतदान केले नाही,असे सध्या म्हंटले जाते आहे, पण मग भायखळा मतदारसंघातून वारिस युसूफ पठाण यांनी 25,314 मतांनी दणदणीत विजय कसा काय मिळावला ? त्याला मतदान करणारे नक्की कोणत्या विचारांचे आहेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

जेपी 20/10/2014 - 12:41
स्थापना-1927 साली हैद्राबाद संस्थानाचे नवाब महमुद नवाझ खान यांनी केली. उद्देश-स्वतंत्र भारतात हैद्राबाद विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकारांची फौज. 1948 साली MIM वर बंदी.नेता कासीम रिजवी 57 पर्यंत अटक

In reply to by सतिश गावडे

जेपी 20/10/2014 - 14:20
रझाकार संघटना नव्हती. MIM चे अत्याचारी कार्यकर्ते किंवा सैन्य .हैद्राबादच्या निजामाच्या आदेशाने चालणारे.

जेपी 20/10/2014 - 12:46
1957 साली कासिम रिजवी सुटला.MIM ची सुत्रे अब्दुल औवेसी कडे देऊन रिजवी पाकिस्तानात गेला. 1984 पासुन हैदराबाद लोकसभा मतदारसंघ MIM कडे. 2014 मध्ये तेलंगणात 9 विधानसभेत विजयी.MIM ला निवडणुक आयोगाची मान्यता.

कंजूस 20/10/2014 - 13:39
पातेल्यातलं सगळं श्रीखंड आपल्याच ताटात पडलं पाहिजे हा हेका महागात पडला. १३५ जागा लढवू एकपण कमी नाही जणू काही सर्व १३५ निवडून येणार होते. २४४ चे ६३ आणि दुसरीकडे मराठी तरूण पोरांच्यावरफक्त भिस्त ठेवून २२५सात एक हे उत्तर मतदारांनी दिलं.

मनसे ह्या निवडणुकीत खूपच मागे पडला मी तर म्हणेन अधोगती झाली. मनसेची, डोळे उघडणारी, वाताहात लोकसभेच्याच निवडणूकीत झाली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूका आल्याने मनसेला 'सुधारण्यासाठी' वेळच नव्हता. लोकसभेचे प्रश्न वेगळे विधानसभेचे वेगळे. राज्यातील मतदार आमच्याच बाजूने ह्या भ्रमात राज ठाकरे राहिले. निदान, त्यांनी 'हेच' सत्य आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरेंच्या नकलांना, उथळ विधानांना आणि निष्क्रियतेला कंटाळली होती/आहे. राज ठाकरेंकडून असलेल्या अपेक्षा धुळीला मिळाल्याने मतदार नाराज आहेत. नाशिक मध्ये सत्ता असून आपला प्रभाव पाडू न शकलेल्या मनसेला मतदारांनी धुत्कारले आहे. येत्या ५ वर्षात नाटकं करण्यापेक्षा कांही भरीव कार्य केले तरच पुढच्या निवडणूकीत मतदार मनसेचा पुन्हा विचार करू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

ताजी बातमी... मनसेचे चिन्ह (इंजिन) आणि राजकिय पक्ष म्हणून मान्यता धोक्यात. प्रादेशिक पक्ष म्हणून कमीतकमी ३ उमेदवार निवडून येण्याची आवश्यकता आहे.

सर्वांना एकत्र घेवून विकास हे भाजपावाल्याण्चे धोरण मतदारांना पसंत पडले. ह्यापुढे लोकांत भाषेच्या आधारावर फूट पाडता कामा नये हे राजने लक्षात घ्यावे.त्यात मराठी-गुजराती हा वाद अगदी ओढून ताणून निर्माण केला गेला. मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शिद 20/10/2014 - 21:27
मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.
तुमचे हे नेहमी तुमच्या आडून का मतं मांडतात का आयडी ब्लॉक झाला? तसं नसेल तर त्यांनापण लावा की गोडी मिपाची. ;)

ऋषिकेश 21/10/2014 - 11:56
भावनिक विश्लेषण आहे. असो. एमायएम सारख्या संघटनांचे फोफावणे काँग्रेस (वा तत्सम) हा पक्ष मजबुत/समर्थ (पर्याय) का असावा हेच अधोरेखीत करते (कॉंग्रेस जिंकावी की हरावी हे त्या त्या निवडणूकीत ठरेल मात्र काँग्रेससारखा पर्याय मजबुत व समर्थ असणे गरजेच आहे. नाहितर लोक अशा वेगळ्या वाटा चोखाळतात) काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पिताना (किंवा वल्गना करताना) ज्या गोष्टींकडे काणाडोळा केला जातो ती आता अशी पुढे आल्यावर तरी अशा घोषणांना जनता थारा देणार नाही अशी अपेक्षा! पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 21/10/2014 - 12:32
इन जनरलच या प्रतिसादाशी असहमत. विशेषतः दुसरीकडे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे
हो. विकासाचा मुद्दा आणि मीम ला मिळालेली मते यांचा काहीही परस्परसंबंध असेल असे वाटत नाही. आणि विकास कधी होतो, जेव्हा शेवटच्या कडीपर्यंत विकास पोचतो तेव्हा. मुस्लिमसमाजाबद्दल माझे असे पर्सेप्शन आहे की त्यांना मिळालेले सगळे पैसे वेगळ्याच कारणासाठी नेते वापरतात आणि त्यातीलच काही पैशांच्या सहाय्याने सामान्य मुसलमान दारिद्र्यात आणि अज्ञनात कसा राहील याची काळजी घेतात. हे जो कोणी थांबवू शकेल तोच मुसलमानांचा विकास करू शकेल.
मिम आणि तत्सम लोक हे काँग्रेसनेच पोसलेली एक विषवल्ली आहे, तिचा भ्समासूर बनून आता तो त्यांनाच गिळायला आला आहे. --------------- अवांतर - पूर्वी मी देखील सेक्युलर होतो, अगदी संघात जाऊन सुद्धा. पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला. तेव्हापासून मी खर्‍या सेक्युलॅरिझमची पाठराखण करतो. म्हणूनच मला मिमच्या उदयामध्ये काही वावगे वाटत नाही. जोपर्यंत त्यांना मते देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटत नाही तोपर्यंत असे पझ येतच राहणार. धर्मनिरपेक्ष राजकारण करणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे असे मला वाटते.

In reply to by आनन्दा

काळा पहाड 21/10/2014 - 16:48
पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला.
मला पण पूर्वी एका 'मित्रा'नं तुमचा शिवाजी म्हणजे चहाची टपरीवाला का असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला सांगितलं की मी तुला माझ्या घरी बोलावल्यानं मला हवं तसं उत्तर देता येत नाहीये. जवळच्या शिवसेनेच्या शाखेत जाऊ. तू त्यांना हा प्रश्न विचार आणि मग बघ. सध्या अर्थातच या जमातीत मला एकही मित्र नाहीये.

In reply to by आनन्दा

चौकटराजा 22/10/2014 - 18:12
एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, असे माझा एक मुसल्मान मित्र मला म्हणतो तरीही मला हिणवल्यासारखे काही वाटले नाही कधी. रोज सहा सहा वेळा प्रार्थना कशाला? असे मी ही त्याला म्हणतो तरीही आमची मैत्री कायम आहे. माझे निरिंक्षणाप्रमाणे काही हिंदू ही अतिरेकी स्वभावाचे असतातच ! ( माझा एक भाचाच आहे ! ) डों मीना प्रभू या अनेक इस्लामी देशात फिरून आल्या आहेत. कित्येक देशातील मुसलमानाना हिंदू हे काय आहे हे ही माहीत नाही. मग हिंदू प्रेम वा द्वेष याचा विचार लांबच ! माझे सिराज खान नावाचे बोस्टन स्थित फेसबुक मित्र आहेत. आमच्यात असा काहीही विषय कधी चर्चेस येत नाही. हे सगळे भारतातच घडते.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 22/10/2014 - 18:41
हिणवले की थट्टा केली हे तुमची मैत्री किती घट्ट आहे आणि तो माणूस किती लोकांच्य समोर तुम्हाला बोलत आहे यावर देखील अवलंबून असते. वरील प्रसंगात मी अतिशय शांत होतो, पण माझ्याबरोबर असलेली इतर मुले मुली भयंकर खवळलेली होती. त्यांना शांत करयाचे काम मी केले होते. आणि त्यानंतर मी त्याच्याशी १ तास वादही घातला होता. माझ्या तत्कालीन हिंदु धर्माच्या ज्ञानावर. यावरून तुम्हाला नक्केच कळले असेल की ती थट्टा नव्हती.

In reply to by ऋषिकेश

माहितगार 22/10/2014 - 19:56
पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष
उलटपक्षी प्रॉब्लेम भासवाभाशवीनेच निर्माण झाला नाही ना अशी शंका वाटते. या हिशेबाने आपण लोक चर्चा करत आहात ती मीमही स्वतः सेक्यूलर म्हणवते. तथाकथीत डावे आणि मध्यममार्गींपैकी राजकारणात असलेल्या कुणाही दहा राजकारणी नेत्यांना रँडमली पकडा आणि सेक्युलॅरीझमचे थेअरऑटीकल समर्थन करून दाखवण्यासाठी सांगा आणि पटले असल्याचे त्यांच्याच अनुयायांकडून गुप्त सर्वेतून तपासले तर काय रिझल्ट येईल असे वाटते ? केवळ बेरजेचे राजकारण आणि दुसर्‍या एखाद्या पक्षावर आगपाखड आणि तोंडदेखले स्वतःस सेक्यूलर म्हणवून घेऊन कुणा अनुयायाच्या मनावर सेक्युलॅरीझम ठसवता येतो का ? बेरीज न करणार्‍या पक्षातून, बेरीज करणार्‍या राजकीय पक्षात गेले की राजकारणी सेक्यूलर कसे होतात ? नेमके कोणते सेक्युलॅरीझमचे इंजेक्शन अथवा टॉनीक दिले जाते या सेक्यूलर पक्षांच्या टोप्यातून की त्या त्या पक्षाची टोपी घातलेली माणसे सेक्यूलर होतात ? की भासवा भासवी = फसवा फसवी असे समीकरण तयार होते ? एकुण भासवाभासवीच्या सेक्यूलर राजकारणाने भारतात सेक्युलॅरीझम यशस्वी झालाच असता, तर तुम्हा आम्हावर ह्या चर्चेची पाळी आली असती का; या बद्दल मी साशंक आहे

चौकटराजा 20/10/2014 - 08:51
MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत " आणि होउ पहातील तर इतर ८० टक्के काय टीव्ही पहात बसतील काय? आरपीआय काय आहे ? ती एक प्रकारची जातीय संघटनाच आहे. यात चितांतूर होण्याचे कारण लालूप्रसाद ,सोनिया, मुलायमसिंग, मायावती याना आहे .कारण त्यांच्या व्होटबँकेवर आता दरोडा पडणार आहे. पण मुलायम, माया यानी नाही का सोनियांच्या व्होट बँकेवर दरोडा घातला? कयनेका मतलब पेरावे ससे उगवते ते असे !

In reply to by चौकटराजा

MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत
अतिशय चुकीचं वाक्य. तुम्ही त्या हैद्राबादच्या पिल्लावळीचा विखारी प्रचार ऐकला नाहीये का? पोलिस १५ मिनिटासाठी काढुन घ्या सगळ्या हिंदुंची कत्तल करतो वाला? विरोध मुस्लिमांना नाही. त्यांच्यामधल्या ह्या ओवेसी म्हणा, रझा अ‍ॅकॅडमी म्हणा अश्या भिकार विचारांना आहे. आत्ता सत्तेत विशेष वाटा नसताना ह्या लोकांचं (एम.आय.एम आणि रझा वगैरे) उपद्रवमुल्य किती आहे ते बघा, उद्या ह्यांनी हातपाय पसरले तर देशात दंगे पसरायला वेळ लागणारे का? असल्या वाय.झेड. माथेफिरुंच्या नादाला साधे मुस्लिम नं लागोत हिचं एक ईच्छा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शिद 20/10/2014 - 15:31
अतिशय सहमत. ह्यांची पिलावळ जिथल्या तेथे ठेचावयास हवी. भायखळासारख्या मुस्लिमबहूल भागात ह्यांची १ सीटपण येणे ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

महाराष्ट्रात दोनच जागा मिम च्या निवडून आल्या आहेत एक आमच्या औरंगाबाद मध्य आणि दुसरी भायखेळ्यातून. औरंगाबादपूर्व मधेही ते दुसर्‍या क्रमांकावर राहीले. औरंगाबाद मध्यमधे मिम चे आमदार निवडून येण्याचे कारण शिवसेना आणि भाजप यांच्यातील भांडन मिम च्या फायद्याचे राहीले इथे पूर्वी प्रदीप जैस्वाल हे अपक्ष परंतु सेनेचे असलेले निवडून आमदार येत होते. इथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे, परंतु हिंदु संखेपेक्षा जास्त नव्हती, नाही. निवडणुकीपूर्वी इथे मि च्या हैद्राबाद येथील खासदाराची सभा झाली आणि औरंगाबादेत पुन्हा निजामी राजवट येते की काय आणि आणली जाते की काय इतका विखारी प्रचार केल्या गेला. आणि 'औरंगाबाद पूर्व' आणि 'औरंगाबाद मध्य' मधे दोघंही उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात 'औरंगाबाद मध्य'मधे औरंगाबाद लोकमतचे राजेंद्र दर्डा माजी आमदार निवडणुकीत होते त्यांनी नेहमीच मुस्लीम मतदारांचे लालनचांगुल केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आपण परंपरेने मतदान करतो परंतु ते केवळ आपला वापरच करतात आपला कोणताही फायदा होत नाही, एव्हाना आता मुस्लीम मतदारांना कळु लागलेले होते आणि त्यांना याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता म्हणुन त्यांनी MIM चा एकगठ्ठा मतदान करणे हा पर्याय निवडला. औरंगाबाद मध्य मधे प्रदीप जैस्वाल शिवसेनेचे आणि त्यांना विरोध करायला भाजपाचे किशनचंद तणवानी उभे राहीले इथेच MIM चा उमेदवार अर्धी लढाई जिंकला होता. दोघांच्या मतविभाजनाचा फायदा MIM च्या उमेदवाराला झाला. शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१८६१, भाजपाच्या तणवानी यांना ४०७७७ तर विजयी सय्यद जलील MIM च्या उमेदवाराला ६१८४३ मतं पडली आणि ते विजयी झाले. प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तणवानी हे एकाच शिवसेनेच्या आखाड्यात वाढलेले एकमेकांच्या कमकुवत आणि मजुबत गोष्टी एकमेकांना माहिती होत्या. दोघांनाही माहिती होतं 'तु तु मै मै' करता करता आपण दोघेही पडणार होतो हे त्यांना माहिती झालं होतं पण मी नै तर तुही नै यात नुकसान झालं ते 'शांततेचं' आणि विजय झाला तो विखारी वृत्तीचा असे नाविलाजाने म्हणावे लागते. आपली होणारी ससेहोलपट ही मुस्लीम मतदारांनी व्यक्त केली तशी हिंदु मत विभागल्यामुळे इथे नुकसान सेना आणि भाजपाचे झाले. MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. 'औरंगाबाद पूर्व' मधे सेनेचा उमेदवार कमकुवत होता आणि तिथे लढत थेट MIM विरुद्ध भाजपा अशी काट्याची टक्कर झाली शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं दुपारी दोन वाजेपर्यंत इथे एक शांतता होती. MIM चे दोन उमेदवार निवडून आलेत अशी बातमी वाट्सपवर येत होती. परंतु या मतदार संघात सरळ हिंदु विरुद्ध मुस्लीम असाच आतल्या आत प्रचार रंगला आणि जास्त मतदार असलेल्यांनी भाजपाच्या अतुल सावेंच्या पारड्यात मतं टाकली. अतुल सावेंना (भाजपा) ६४५२८ तर MIM च्या उमेदवार डॉ.काद्री यांना ६०२६८ मतं पडली. काँग्रेस तिसर्‍या तर शिवसेना इथे चौथा स्थानावर राहीली. मीम ही एक कट्टर जातीयवादी संघटन आहे. मग बाकीच्या संघटना जातीय नाहीत काय असा प्रश्न पुढे येईल परंतु ही प्रवृत्ती मला विघातक स्वरुपाची वाटते. अराजकतेकडे नेणारी वाटते. कदाचित माझं विश्लेषण चुकही असेल त्याविषयी येता काळच त्याला उत्तर देईल परंतु ते महाभयंकर असेल असे मला वाटते. काल कोणीतरी म्हणत होते की यापुढे फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे. चुकभुल देणेघेणे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला. बाकी आता सेक्युलर सेक्युलर म्हणुन नेहेमी बोंब मारणार्‍यांचं आता काय म्हणणं आहे हे मात्र कळायला हवं. संघाच्या नावानी बोटं मोडणार्‍यांनी आता गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. तो "शांततावादी" समाज डोईजड होणार नाही ही काळजी कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना नं दुखावता घेतलीत पाहिजे. विरोध मुस्लिम धर्मियांना नाही पण त्यातल्या ओवेसी, रझा अ‍ॅकॅडमी, एम.आय.एम. आणि बाकीच्या "शांतीवादी" संघटनांना आहे. आता इथेही काही अकलेचे कांदे संघ आणि एम.आय.एम. ची तुलना करतीलचं त्यांच्या प्रतिसादांची वाट पाहातोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 20/10/2014 - 11:00
मुसलमान कसे एक गठ्ठा मतदान करतात त्याचे हे उत्तम उदाहरण ठरले ! आणि हे नक्कीच चिंतेचे कारण आहे कारण मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान एम.आय.एम. केले आहे, आणि त्यांचा इतिहास आणि वर्तणुक आपल्या देश हिताची नक्कीच नाही आणि त्यामुळेच त्यांना मतदान करणार्‍यांच्या मानसिकतेचा सुद्धा नक्कीच विचार करायलाच हवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by मदनबाण

मदनबाण 20/10/2014 - 15:18
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. बिरुटेसर कॄपया या घटनेचा तपशील द्याच आता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विटेकर 20/10/2014 - 10:30
धन्यवाद ! फारच सुंदर विवेचन !! आवडले . फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे. हा देश हिन्दूचा आहे तसेच भारतीय मुस्लिमांचाही आहे. असे नुसते म्हणून उपयोग नाही , व्यवहारात ही असेच असायला हवे. कॉन्ग्रेसने त्यांचे तुष्टीकरण करुन त्यांना मतांच्या राजकारणासाठी विनाकारण विशेष दर्जा दिला. आता भाजपच्या राज्यात तो मिळणार नाही म्हणून त्यांना अधिक असुरक्षित वाटू लागले आहे.आणि म्हणून ओवेसी सारख्यांचे फावते. अशी हिन्दू- मुस्लिम फाटफूट होणे म्हणजे पुन्हा एका नव्या द्वीराष्ट्रवादाला तोंड देणे होय. असा प्रसंग माझ्या आयुष्यात व भारताच्या भविष्यात न येवो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोद१८ 20/10/2014 - 15:14
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधिच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीची' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोद१८ 20/10/2014 - 15:18
MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये.
यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधीच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीने' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 09:47
मीम चा उदय हा भाजप आणि हिंदुत्ववादी लोकांना फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या निवडणुकीत हिंदु मते निवडुन येणार्‍या हिंदू उमेदवारासाठी एक होतील. आत्ता सारखी फाटाफुट पुढे होणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

विटेकर 20/10/2014 - 10:23
टिपिकल पेनीवाईज पौन्ड फुलिश ! हिन्दू निवडून यावेत म्हणून मुस्लिमांचे ध्रुवीकरण ? हा तर भारताच्या सर्वधर्म समभाव प्रतिमेवर घाला आहे. फारतर काय होईल , कॉग्रेस निवडून येईल .. येऊ दे ना ! कितीही झाले तरी कॉग्रेस हा पूर्ण भारतीय पक्ष आहे. बापाचा मार आणि पोलिसांचा मार यात फरक आहे की नाही? ब्रिटिशांनी असले ध्रुवीकरण केले त्याची विषारी फळे आपण सध्या पाकीस्तानच्या रुपाने भोगतो आहोतच ना ! अजून तुकडे व्हावेत असे वाटते का ?

विटेकर 20/10/2014 - 10:13
मी दुर्दैवी म्हणतो त्याची दोन कारणे :- १. ही संघटना अतिरेकी आहे आणि केवळ विद्वेषातून जन्माला आली आहे. यांचे भले म्हणजे दहशतवादाला खत-पाणी ! २.अशा प्रकारचे अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण होणे म्हणजे त्यांनी मुख्य प्रवाहात येणे नाकारणे ! निजामाला हाकल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही हा समाज स्वतःला सुरक्षित मानत नाही. हे एका अर्थांने आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे. वास्तविक जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. पण ओवेसी सारखे नालायक त्यांना सतत भड्कवत ठेवतात. आरपीआय आणि ओवेसी ही तुलना अत्यंत चुकीची आहे. आणि दुर्दैवी पण आहे. आरपीआय ने जातींचे ध्रुवीकरण केले तरीही ते देश कधीही तोडणार नाहीत. ओवेसी हा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. बाबासाहेबांनी हिंदुत्व सोडले पण परकीय धर्म स्वीकारला नाही. हे म्हणजे रागवलेल्या मुलाने दुसरा घरोबा करण्यासारखे होते. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही भावना नव्हती. सुशिक्शित सज्जनांना हा धोका ओळखता येऊ नये हे ही एक दुर्दैव च ! ( बाबासाहेबांचे हे उपकार हिंदूनी कधीही विसरु नयेत आणि शहाणपणा शिकून आता- तरी जातीयता मोडावी ) . . . . - विटेकर ( बाबरी काळात संभाजीनगरात वास्तव्य केलेला )

नाखु 20/10/2014 - 10:35
नेहमी प्रमाणे संघच जबाबदार आहे अशा प्रतिक्रिया वाल्या अखिल मिपा "विचारजंता"च्या प्रतिसादाच्य अपे़क्षेत. अवांतर : ते "सर्वधर्मसमभाव** वाले आणि "आप"चे खाप-पंचायत## वाले कुठे गायबले आहेत??? ** संघद्वेष हाच एक कलमी कार्यक्रम ## "खुजलीवाल"चे अ-वीट प्रशंसक

संजय कथले 20/10/2014 - 11:21
MIM ला थांबवायलाच हव. मुस्लीम मतदारांनी देशहिताचा विचार करावा.

चौकटराजा 20/10/2014 - 12:22
ही संघटना अतिरेकी आहे म्हणजे नक्की काय इतिहास आहे? किती घातपात त्यानी केल्याचे पुरावे आहेत ? अन असले तर मग संघावरच्या बंदीचे गुर्‍हाळ चालविणारे सेक्यलर ( लालूच्या भाषेत शेकूलर ) काय करीत आहेत आतापावेतो ? आतापर्यंत किती खळ खट्याक प्रकरणी किती जणाना तुरूंगवास झाला आहे. तो ही अतिरेकच आहे ना? मोर्चा निवेदने निषेध ई लोकशाही मार्ग जर नको असतील तर सर्वच प्रकारचा हिंसाचार गर्हणीय आहे.

In reply to by टवाळ कार्टा

चौकटराजा 20/10/2014 - 15:01
आमचा अभ्यास MIM च्या बाबतीत नाहीच. आता आपण अभ्यासू आहात तेंव्हा सांगा भडकारु भाषण व दहशतवाद यात काही फरक आहे की नाही ? व याच धाग्यावर या संघटनेवर १९४८ साली बंदी घातली होती ती का कधी व कोणी उठविली. अशा बंदी असलेल्या संघटनेला इलेक्शन कमिशनने का परवानगी दिली ? बाकी आम्ही काही मिम चे वकील नाही पण भडकाउ भाषण देऊन महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले नेते आहेत की नाहीत ? ते सांगा !

In reply to by चौकटराजा

सुहास.. 20/10/2014 - 21:16
रझाकार म्हणजे निजामाची फौज, उर्वरित फौज, जी ऑपरेशन पोलो मध्ये कुत्र्यासारखी मारल्या गेली, जिला त्या काळच्या पाकिस्तान ने ( बहुधा २ करोड ) ची मदत केली होती , ऑपरेशन पोलो मध्ये सामान्य मुस्लीम जनता ही भरडल्या गेली दिनांक १८ सप्टेबर, या दिनांकाला आजवर हैद्राबाद मध्ये काही ठिकाणी " ब्लॅक डे " म्हटल्या, जाते, काही ठिकाणी 'लिबरेशन डे' !! निजामशाही मोडीत काढण्यासाठी ' लोहपुरुषाच्या ' कारकिर्दीला लागलेला बट्टा म्हणजे ' ब्लॅक डे, औ.बाद आणि मालेगाव वा त्या भागात सध्या जिवंत असलेली सामान्य जनता म्हणजे निझामशाही मोडीत असताना वाचलेली जनता , ओवेसी चे सपोर्टर , मी , त्यांचा सक्सेसर, ज्यांनी त्यांना वाचविले, लहान बाळांना मृत्युपासुन, त्यांच्या स्त्रियांना बलात्कारापासुन , वाचवायसाठी माझ्या अन्सेस्टर्स ला लढावे लागले नाही, माझ्या घरात ते येवु शकत नव्हते, माझ्या घरातलं साधं पाणी ही पिवु शकत नव्हते, रस्त्यान जाताना अ‍ॅन्सेस्टर्स ची सावली जरी पडली तरी आंघोळ करणारे सैनिक कसे काय घरात घुसतील !! ....... इतिहास च्यायला लय वाईट स्साला !!

In reply to by चौकटराजा

सौंदाळा 20/10/2014 - 13:56
नांदेड महानगरपालिकेत त्यांचे ११/१२ का काहीतरी नगरसेवक आहेत त्यांनी मधे महानगरपालिकेत राष्ट्रगीत होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 20/10/2014 - 14:28
अकबरुद्दिन याची काही भडकावु विधाने १} अजमल कसाबला फासावर लटकवले केवळ तो एक पाकिस्तानी बच्चा होता म्हणुन,पण मोंदींना फासावर लटकवले नाही कारण ते हिंदूस्थानी आहेत. २} हिंदूंचे देव श्रीराम आणि त्यांची माता कौसल्या यांची टिंगल अकबरुद्दिन यानी केलेली आहे. ३}हैद्राबादच्या भाग्यलक्ष्मी मंदीरातील भाग्यलक्ष्मी देवीची टंगल :- मला लक्ष्मी माहित आहे, पण ही भाग्यलक्ष्मी कोण ? ते आम्हाला माहित नाही. हे मंदिर अनधिकॄत आहे. इतक्या जोरात तुम्ही आरोळ्या द्या की भाग्य सुद्धा कापायला लागेल आणि लक्ष्मी सुद्धा खाली पडेल,यावर संपूर्ण सभेत अल्लाहु अकबरच्या जोरदार घोषणा झाल्या. ४} हिंदूंच्या सणांची टिंगल :- आमचे सण २ आहेत ! पण हिंदूंचे सण किती ते पहा... दर १० दिवसाला १ ५} आंध्रप्रदेश मधील पोलीस म्हणजे षंढांची फौज आहे. ६} जर बांग्लादेशी घुसखोरांना परत पाठवले गेले तर ते मी कधीही सहन करणार नाही. ७}पूर्व पंतप्रधान नरसिंहवराव जर मेले नसते तर मी त्यांचा गळा आवळला असता. मुंबईतल्या मुस्लीम मतदारांनी यावेळी बाहेर पडुन जास्त मतदान केले नाही,असे सध्या म्हंटले जाते आहे, पण मग भायखळा मतदारसंघातून वारिस युसूफ पठाण यांनी 25,314 मतांनी दणदणीत विजय कसा काय मिळावला ? त्याला मतदान करणारे नक्की कोणत्या विचारांचे आहेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

जेपी 20/10/2014 - 12:41
स्थापना-1927 साली हैद्राबाद संस्थानाचे नवाब महमुद नवाझ खान यांनी केली. उद्देश-स्वतंत्र भारतात हैद्राबाद विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकारांची फौज. 1948 साली MIM वर बंदी.नेता कासीम रिजवी 57 पर्यंत अटक

In reply to by सतिश गावडे

जेपी 20/10/2014 - 14:20
रझाकार संघटना नव्हती. MIM चे अत्याचारी कार्यकर्ते किंवा सैन्य .हैद्राबादच्या निजामाच्या आदेशाने चालणारे.

जेपी 20/10/2014 - 12:46
1957 साली कासिम रिजवी सुटला.MIM ची सुत्रे अब्दुल औवेसी कडे देऊन रिजवी पाकिस्तानात गेला. 1984 पासुन हैदराबाद लोकसभा मतदारसंघ MIM कडे. 2014 मध्ये तेलंगणात 9 विधानसभेत विजयी.MIM ला निवडणुक आयोगाची मान्यता.

कंजूस 20/10/2014 - 13:39
पातेल्यातलं सगळं श्रीखंड आपल्याच ताटात पडलं पाहिजे हा हेका महागात पडला. १३५ जागा लढवू एकपण कमी नाही जणू काही सर्व १३५ निवडून येणार होते. २४४ चे ६३ आणि दुसरीकडे मराठी तरूण पोरांच्यावरफक्त भिस्त ठेवून २२५सात एक हे उत्तर मतदारांनी दिलं.

मनसे ह्या निवडणुकीत खूपच मागे पडला मी तर म्हणेन अधोगती झाली. मनसेची, डोळे उघडणारी, वाताहात लोकसभेच्याच निवडणूकीत झाली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूका आल्याने मनसेला 'सुधारण्यासाठी' वेळच नव्हता. लोकसभेचे प्रश्न वेगळे विधानसभेचे वेगळे. राज्यातील मतदार आमच्याच बाजूने ह्या भ्रमात राज ठाकरे राहिले. निदान, त्यांनी 'हेच' सत्य आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरेंच्या नकलांना, उथळ विधानांना आणि निष्क्रियतेला कंटाळली होती/आहे. राज ठाकरेंकडून असलेल्या अपेक्षा धुळीला मिळाल्याने मतदार नाराज आहेत. नाशिक मध्ये सत्ता असून आपला प्रभाव पाडू न शकलेल्या मनसेला मतदारांनी धुत्कारले आहे. येत्या ५ वर्षात नाटकं करण्यापेक्षा कांही भरीव कार्य केले तरच पुढच्या निवडणूकीत मतदार मनसेचा पुन्हा विचार करू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

ताजी बातमी... मनसेचे चिन्ह (इंजिन) आणि राजकिय पक्ष म्हणून मान्यता धोक्यात. प्रादेशिक पक्ष म्हणून कमीतकमी ३ उमेदवार निवडून येण्याची आवश्यकता आहे.

सर्वांना एकत्र घेवून विकास हे भाजपावाल्याण्चे धोरण मतदारांना पसंत पडले. ह्यापुढे लोकांत भाषेच्या आधारावर फूट पाडता कामा नये हे राजने लक्षात घ्यावे.त्यात मराठी-गुजराती हा वाद अगदी ओढून ताणून निर्माण केला गेला. मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शिद 20/10/2014 - 21:27
मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.
तुमचे हे नेहमी तुमच्या आडून का मतं मांडतात का आयडी ब्लॉक झाला? तसं नसेल तर त्यांनापण लावा की गोडी मिपाची. ;)

ऋषिकेश 21/10/2014 - 11:56
भावनिक विश्लेषण आहे. असो. एमायएम सारख्या संघटनांचे फोफावणे काँग्रेस (वा तत्सम) हा पक्ष मजबुत/समर्थ (पर्याय) का असावा हेच अधोरेखीत करते (कॉंग्रेस जिंकावी की हरावी हे त्या त्या निवडणूकीत ठरेल मात्र काँग्रेससारखा पर्याय मजबुत व समर्थ असणे गरजेच आहे. नाहितर लोक अशा वेगळ्या वाटा चोखाळतात) काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पिताना (किंवा वल्गना करताना) ज्या गोष्टींकडे काणाडोळा केला जातो ती आता अशी पुढे आल्यावर तरी अशा घोषणांना जनता थारा देणार नाही अशी अपेक्षा! पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 21/10/2014 - 12:32
इन जनरलच या प्रतिसादाशी असहमत. विशेषतः दुसरीकडे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे
हो. विकासाचा मुद्दा आणि मीम ला मिळालेली मते यांचा काहीही परस्परसंबंध असेल असे वाटत नाही. आणि विकास कधी होतो, जेव्हा शेवटच्या कडीपर्यंत विकास पोचतो तेव्हा. मुस्लिमसमाजाबद्दल माझे असे पर्सेप्शन आहे की त्यांना मिळालेले सगळे पैसे वेगळ्याच कारणासाठी नेते वापरतात आणि त्यातीलच काही पैशांच्या सहाय्याने सामान्य मुसलमान दारिद्र्यात आणि अज्ञनात कसा राहील याची काळजी घेतात. हे जो कोणी थांबवू शकेल तोच मुसलमानांचा विकास करू शकेल.
मिम आणि तत्सम लोक हे काँग्रेसनेच पोसलेली एक विषवल्ली आहे, तिचा भ्समासूर बनून आता तो त्यांनाच गिळायला आला आहे. --------------- अवांतर - पूर्वी मी देखील सेक्युलर होतो, अगदी संघात जाऊन सुद्धा. पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला. तेव्हापासून मी खर्‍या सेक्युलॅरिझमची पाठराखण करतो. म्हणूनच मला मिमच्या उदयामध्ये काही वावगे वाटत नाही. जोपर्यंत त्यांना मते देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटत नाही तोपर्यंत असे पझ येतच राहणार. धर्मनिरपेक्ष राजकारण करणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे असे मला वाटते.

In reply to by आनन्दा

काळा पहाड 21/10/2014 - 16:48
पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला.
मला पण पूर्वी एका 'मित्रा'नं तुमचा शिवाजी म्हणजे चहाची टपरीवाला का असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला सांगितलं की मी तुला माझ्या घरी बोलावल्यानं मला हवं तसं उत्तर देता येत नाहीये. जवळच्या शिवसेनेच्या शाखेत जाऊ. तू त्यांना हा प्रश्न विचार आणि मग बघ. सध्या अर्थातच या जमातीत मला एकही मित्र नाहीये.

In reply to by आनन्दा

चौकटराजा 22/10/2014 - 18:12
एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, असे माझा एक मुसल्मान मित्र मला म्हणतो तरीही मला हिणवल्यासारखे काही वाटले नाही कधी. रोज सहा सहा वेळा प्रार्थना कशाला? असे मी ही त्याला म्हणतो तरीही आमची मैत्री कायम आहे. माझे निरिंक्षणाप्रमाणे काही हिंदू ही अतिरेकी स्वभावाचे असतातच ! ( माझा एक भाचाच आहे ! ) डों मीना प्रभू या अनेक इस्लामी देशात फिरून आल्या आहेत. कित्येक देशातील मुसलमानाना हिंदू हे काय आहे हे ही माहीत नाही. मग हिंदू प्रेम वा द्वेष याचा विचार लांबच ! माझे सिराज खान नावाचे बोस्टन स्थित फेसबुक मित्र आहेत. आमच्यात असा काहीही विषय कधी चर्चेस येत नाही. हे सगळे भारतातच घडते.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 22/10/2014 - 18:41
हिणवले की थट्टा केली हे तुमची मैत्री किती घट्ट आहे आणि तो माणूस किती लोकांच्य समोर तुम्हाला बोलत आहे यावर देखील अवलंबून असते. वरील प्रसंगात मी अतिशय शांत होतो, पण माझ्याबरोबर असलेली इतर मुले मुली भयंकर खवळलेली होती. त्यांना शांत करयाचे काम मी केले होते. आणि त्यानंतर मी त्याच्याशी १ तास वादही घातला होता. माझ्या तत्कालीन हिंदु धर्माच्या ज्ञानावर. यावरून तुम्हाला नक्केच कळले असेल की ती थट्टा नव्हती.

In reply to by ऋषिकेश

माहितगार 22/10/2014 - 19:56
पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष
उलटपक्षी प्रॉब्लेम भासवाभाशवीनेच निर्माण झाला नाही ना अशी शंका वाटते. या हिशेबाने आपण लोक चर्चा करत आहात ती मीमही स्वतः सेक्यूलर म्हणवते. तथाकथीत डावे आणि मध्यममार्गींपैकी राजकारणात असलेल्या कुणाही दहा राजकारणी नेत्यांना रँडमली पकडा आणि सेक्युलॅरीझमचे थेअरऑटीकल समर्थन करून दाखवण्यासाठी सांगा आणि पटले असल्याचे त्यांच्याच अनुयायांकडून गुप्त सर्वेतून तपासले तर काय रिझल्ट येईल असे वाटते ? केवळ बेरजेचे राजकारण आणि दुसर्‍या एखाद्या पक्षावर आगपाखड आणि तोंडदेखले स्वतःस सेक्यूलर म्हणवून घेऊन कुणा अनुयायाच्या मनावर सेक्युलॅरीझम ठसवता येतो का ? बेरीज न करणार्‍या पक्षातून, बेरीज करणार्‍या राजकीय पक्षात गेले की राजकारणी सेक्यूलर कसे होतात ? नेमके कोणते सेक्युलॅरीझमचे इंजेक्शन अथवा टॉनीक दिले जाते या सेक्यूलर पक्षांच्या टोप्यातून की त्या त्या पक्षाची टोपी घातलेली माणसे सेक्यूलर होतात ? की भासवा भासवी = फसवा फसवी असे समीकरण तयार होते ? एकुण भासवाभासवीच्या सेक्यूलर राजकारणाने भारतात सेक्युलॅरीझम यशस्वी झालाच असता, तर तुम्हा आम्हावर ह्या चर्चेची पाळी आली असती का; या बद्दल मी साशंक आहे
महाराष्ट्राच्या सत्तेचा निकाल मतदारांनी दिलेला आहे पण ह्या निकालाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे . आता तुम्ही बोलाल आपण का करावे हे तर राजकीय पक्षाची गरज आहे आणि काम आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीसोबत प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे मग तो मतदार असो व राजकीय पक्ष .

ओळख बहारिनची

विशाखा पाटील ·
अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्‍यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार. या देशाच्या एका टोकाला खजुराच्या वाड्या; तर दुसर्‍या टोकाला वैराण रखरखीत वाळवंटाचा पसारा. मूळ बहारीनींएवढेच परदेशी नागरिक या देशात राहातात. या सर्वांची मिळून लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास आहे. परदेशी लोकांमध्ये सर्वात जास्त भारतीय.

एस 21/10/2014 - 20:17
बहारीन हा खरंच बहारदार देश असला पाहिजे. तिथल्या मुक्त वातावरणाबद्दल माहिती नव्हती. लेख उत्तम!

अरबी जगतातल्या एका छान मोकळ्याढाकळ्या देशावरचा सुंदर लेख ! सौदी अरेबियात चित्रपट्गृहे नाहीत, त्यामुळे चित्रपट बघायची सुरसुरी आली की दम्मामहून ४५ किलोमीटरवरच्या बहरेनला चक्कर मारली जायची त्याची आठवण आली.

बाहरेनला दोनवेळा धावती भेट (मार्गे बाहरेन प्रवासात) दिली आहे. विमान, बाहरेनच्या धावपट्टीच्या दिशेने खालीखाली येऊ लागते तसे कित्येक मैल उथळ आणि नितळ समुद्र आपल्याला आश्चर्य चकित करतो. तसेच पहिले दर्शन होते ते त्या उथळ समुद्रात पोहणारे डोल्फिन्सचे. मस्त वाटते वरून पाहताना. बाहरेनचे मोती दूरुनच पाहिलेले आहेत आता पुन्हा कधी योग आला तर, ह्या धाग्याच्या अनुषंगाने, पुन्हा एकवार निवांतपणे, बाहरेन पाहण्याचा प्रयत्न करेन.

क्लिंटन 10/11/2014 - 10:42
अरे हा चांगला लेख इतके दिवस कसा काय वाचला नव्हता हेच कळत नाही. बाहरीनला मी अगदी धावती (३ दिवसांची) भेट २००५ मध्ये दिली होती त्याची आठवण झाली.ट्री ऑफ लाईफ, अल अरीन पार्क, पहिली तेलविहीर, सौदी कॉजवे या जागा बघितल्या होत्या. अल अरीन पार्कमध्ये दोन मदारींचा उंट पहिल्यांदाच बघितला.सौदी कॉजवेजवळ सौदी अरेबिया-बहारीन सीमेजवळ सौदीमध्ये "बिन लादेन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज" ही पाटी वाचल्याचे आठवते. बहुदा ओसामा पण त्याच कुटुंबातला.माझे भारतात यायचे विमान २ तास लेट झाले म्हणून अगदी परत येताना आणखी एका त्यामानाने फार परिचित नसलेल्या ठिकाणीही जायला मिळाले. हे ठिकाण म्हणजे पर्यटकांसाठीचे डेस्टिनेशन नक्कीच नसणार. या ठिकाणाचे नाव आहे गलाली. विमानतळाच्या अगदी बाजूला हे ठिकाण आहे आणि लँडिंगला येणारी विमाने त्या दिशेने येतात.विमाने अक्षरशः आपल्या डोक्यावरून लँड होतात. फार नाही पण तीनच विमाने बघायला मिळाली.पहिले विमान लँड होताना बघताना पहिल्यांदा विमान आपल्याच अंगावर येत आहे असे वाटून खरे सांगायचे तर भिती वाटली होती. (त्यानंतर युट्यूबवर सेंट मार्टेन बेटांवर विमाने लॅन्ड होतानाचे व्हिडिओ अनेकवेळा बघितले आहेत. एकदातरी त्या ठिकाणी जायला मिळावे ही इच्छा नक्कीच आहे :) ) लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्याबद्दल आभारी आहे.

चौथा कोनाडा 04/12/2014 - 21:17
व्वा, क्या बात हैं ! नितांत सुंदर लेख ! हा अभ्यासपुर्ण ओघवता लेख वाचताना बहारिन मध्येच आहे की काय असे वाटत होते. तिथल्या मोती व्यवसाया बद्दलची माहिती रोचक आहे. सोबतच्या प्रकाशचित्रांमुळे लेख आणखीन बहारदार झालाय !

एस 21/10/2014 - 20:17
बहारीन हा खरंच बहारदार देश असला पाहिजे. तिथल्या मुक्त वातावरणाबद्दल माहिती नव्हती. लेख उत्तम!

अरबी जगतातल्या एका छान मोकळ्याढाकळ्या देशावरचा सुंदर लेख ! सौदी अरेबियात चित्रपट्गृहे नाहीत, त्यामुळे चित्रपट बघायची सुरसुरी आली की दम्मामहून ४५ किलोमीटरवरच्या बहरेनला चक्कर मारली जायची त्याची आठवण आली.

बाहरेनला दोनवेळा धावती भेट (मार्गे बाहरेन प्रवासात) दिली आहे. विमान, बाहरेनच्या धावपट्टीच्या दिशेने खालीखाली येऊ लागते तसे कित्येक मैल उथळ आणि नितळ समुद्र आपल्याला आश्चर्य चकित करतो. तसेच पहिले दर्शन होते ते त्या उथळ समुद्रात पोहणारे डोल्फिन्सचे. मस्त वाटते वरून पाहताना. बाहरेनचे मोती दूरुनच पाहिलेले आहेत आता पुन्हा कधी योग आला तर, ह्या धाग्याच्या अनुषंगाने, पुन्हा एकवार निवांतपणे, बाहरेन पाहण्याचा प्रयत्न करेन.

क्लिंटन 10/11/2014 - 10:42
अरे हा चांगला लेख इतके दिवस कसा काय वाचला नव्हता हेच कळत नाही. बाहरीनला मी अगदी धावती (३ दिवसांची) भेट २००५ मध्ये दिली होती त्याची आठवण झाली.ट्री ऑफ लाईफ, अल अरीन पार्क, पहिली तेलविहीर, सौदी कॉजवे या जागा बघितल्या होत्या. अल अरीन पार्कमध्ये दोन मदारींचा उंट पहिल्यांदाच बघितला.सौदी कॉजवेजवळ सौदी अरेबिया-बहारीन सीमेजवळ सौदीमध्ये "बिन लादेन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज" ही पाटी वाचल्याचे आठवते. बहुदा ओसामा पण त्याच कुटुंबातला.माझे भारतात यायचे विमान २ तास लेट झाले म्हणून अगदी परत येताना आणखी एका त्यामानाने फार परिचित नसलेल्या ठिकाणीही जायला मिळाले. हे ठिकाण म्हणजे पर्यटकांसाठीचे डेस्टिनेशन नक्कीच नसणार. या ठिकाणाचे नाव आहे गलाली. विमानतळाच्या अगदी बाजूला हे ठिकाण आहे आणि लँडिंगला येणारी विमाने त्या दिशेने येतात.विमाने अक्षरशः आपल्या डोक्यावरून लँड होतात. फार नाही पण तीनच विमाने बघायला मिळाली.पहिले विमान लँड होताना बघताना पहिल्यांदा विमान आपल्याच अंगावर येत आहे असे वाटून खरे सांगायचे तर भिती वाटली होती. (त्यानंतर युट्यूबवर सेंट मार्टेन बेटांवर विमाने लॅन्ड होतानाचे व्हिडिओ अनेकवेळा बघितले आहेत. एकदातरी त्या ठिकाणी जायला मिळावे ही इच्छा नक्कीच आहे :) ) लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्याबद्दल आभारी आहे.

चौथा कोनाडा 04/12/2014 - 21:17
व्वा, क्या बात हैं ! नितांत सुंदर लेख ! हा अभ्यासपुर्ण ओघवता लेख वाचताना बहारिन मध्येच आहे की काय असे वाटत होते. तिथल्या मोती व्यवसाया बद्दलची माहिती रोचक आहे. सोबतच्या प्रकाशचित्रांमुळे लेख आणखीन बहारदार झालाय !

विचारशृंखला - संजय उपासनी

पैसा ·
(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!) ***************** * विचारशृंखला * ****************** आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत..... पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत.... आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........ खूप चालावे म्हटले तर पाय भरून आलेत........ मन आणि विचार सरभेसळ होत चाललेत .....

एकला चलो रे

३_१४ विक्षिप्त अदिती ·
1

एस 21/10/2014 - 12:40
गणेशा झालाय बहुतेक. काहीच दिसत नाहीये. दुसरीकडे ओपन करून पाहतो धागा परत एकदा!

एस 21/10/2014 - 12:40
गणेशा झालाय बहुतेक. काहीच दिसत नाहीये. दुसरीकडे ओपन करून पाहतो धागा परत एकदा!

ग्रंथसखा -श्याम जोशी

अजया ·
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे . बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.

एस 21/10/2014 - 20:07
शब्द चि आमुच्या जिवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका ! हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!
अशक्य झपाटलेपण. अशा ध्येय्यवेड्या माणसांना मनापासून सलाम!

अशा बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत, म्हणूनच मराठी वाचनसंस्कृती टिकून राहण्याची आशा आहे...खरोखरंच अफाट काम...

सस्नेह 25/10/2014 - 06:53
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहानआभूक नाही. फक्त पुस्तकं
अगदी माझंच स्वप्न चोप्य पस्ते !! सुरेख ओळख. पण आणखी विस्तृत हवी होती. हे ग्रंथघर पाहण्याची जिद्द आहे..

In reply to by सस्नेह

लेख आवडला, सुरेख लिहिले आहेस :)
हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!
हॅट्स ऑफ ___/\___

नतमस्तक. निवृतीनंतर कधी जमलच तर त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करेन. पण मी डिपॉझीट घेऊनच हे समाजकार्य करेन. कारण वाचायला म्हणून नेलेली माझी व्यक्तिगत कित्येक पुस्तके आणि ध्वनीफिती (ऑडिओ कॅसेट्स) कधी परत आलीच नाहीत. प्रत्येक पुस्तकावर माझे नांव आणि दूरध्वनी क्रमांक लिहून दिलेली पुस्तकेही येत नाहीत. परस्पर दूसर्‍यांना दिली जातात आणि दूसर्‍याकडून तिसर्‍याकडे फिरत राहतात शेवटी आपण ट्रॅक ठेवू शकत नाही आणि ती पुस्तके, ध्वनीफिती आपल्याला 'गहाळ' ह्या खात्यावर टाकावी लागतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 28/10/2014 - 12:22
अतिशय चांगली आणि दुर्मिळ पुस्तके भीडेखातर दिली आणि पुन्हा कधीही परत आली नाहीत . एका महाभागाने तर प्रत्येक पानावर आवडलेला भाग हायलाईट केला होता त्यानंतर सध्या कोणी दुखावला तरीही नम्रपणे नाहीच म्हणतो .

हे बदलापूर मुंबई लोकल लाईन वरचं की दुसरीकडे कुठे आहे ? नक्की कळवणे ! आमच्या पुस्तक भिशीची सहल तेथे नेण्याचा विचार आहे . तेंव्हा तिथला पत्ता, दूरभाष क्रमांक मिळाल्यास सोयीचे होईल. पूर्वसूचना न देता एकदम चाळीस लोकांनी जाणे योग्य नाही म्हणुन.

In reply to by सामान्यनागरिक

अजया 09/11/2014 - 18:01
लोकल लाईनवरचंच बदलापूर! ग्रंथसखा वाचनालय १० अर्जुनसागर,पाटील पाडा कुळगांव.बदलापुर(पूर्व) ९३२००३४१५४ (बदलापूर स्टेशनजवळ)

स्पंदना 07/11/2014 - 05:24
अरे वा! अजया, वाचन वेडी तर मी ही आहे. तुला तर भरभक्कम पाठिंबा दिसति वाचनासाठी. सुरेख ओळख या वाचनवेड्या काकांची. त्यांना मनःपुर्वक नमस्कार!!

पैसा 07/11/2014 - 18:36
अप्रतिम सुरेख ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं!

In reply to by पैसा

सखी 11/11/2014 - 00:24
अप्रतिम ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं! +१ पैताईसारखेच म्हणते अजया.

चौथा कोनाडा 17/11/2014 - 12:56
ग्रंथ-पुस्तकांसाठी आपले आख्खे जीवन ओवाळून टाकणार्‍या एका ध्येय-वेड्याची सुरेख ओळख ! लेखाची सुरूवात छान आहे, आवडली ! स्नेहांकिता यांनी सुचविल्या प्रमाणे आणखी विस्तृत ओळख करून दिलीत तर तो महत्वाचा दस्त-ऐवज होईल ! बदलापूरला गेलो तर नक्की श्याम जोशी काकां समोर नतमस्तक होऊन येइन !

अनिता ठाकूर 27/07/2017 - 23:13
आताच सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.३० ते ९ ह्या वेळात अम्रृतवेल कार्यक्रमात श्री. श्याम जोशी व ग्रंथालीचे श्री.हिंगलासपूरकर ह्या महोदयांची मुलाखत पाहिली. पुस्तकांसाठी इतक्या तळमळीने काम करणा-या जोशी सरांना माझा नमस्कार! नेटवर शोध घेता, ग्रंथसखा वाचनालयावरचा हा लेख सापडला.बदलापूरकर भाग्यवान आहेत. इतकं सम्रृध्द वाचनालय त्यांना उपलब्ध आहे.त्यांच्या कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

एस 21/10/2014 - 20:07
शब्द चि आमुच्या जिवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका ! हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!
अशक्य झपाटलेपण. अशा ध्येय्यवेड्या माणसांना मनापासून सलाम!

अशा बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत, म्हणूनच मराठी वाचनसंस्कृती टिकून राहण्याची आशा आहे...खरोखरंच अफाट काम...

सस्नेह 25/10/2014 - 06:53
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहानआभूक नाही. फक्त पुस्तकं
अगदी माझंच स्वप्न चोप्य पस्ते !! सुरेख ओळख. पण आणखी विस्तृत हवी होती. हे ग्रंथघर पाहण्याची जिद्द आहे..

In reply to by सस्नेह

लेख आवडला, सुरेख लिहिले आहेस :)
हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!
हॅट्स ऑफ ___/\___

नतमस्तक. निवृतीनंतर कधी जमलच तर त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करेन. पण मी डिपॉझीट घेऊनच हे समाजकार्य करेन. कारण वाचायला म्हणून नेलेली माझी व्यक्तिगत कित्येक पुस्तके आणि ध्वनीफिती (ऑडिओ कॅसेट्स) कधी परत आलीच नाहीत. प्रत्येक पुस्तकावर माझे नांव आणि दूरध्वनी क्रमांक लिहून दिलेली पुस्तकेही येत नाहीत. परस्पर दूसर्‍यांना दिली जातात आणि दूसर्‍याकडून तिसर्‍याकडे फिरत राहतात शेवटी आपण ट्रॅक ठेवू शकत नाही आणि ती पुस्तके, ध्वनीफिती आपल्याला 'गहाळ' ह्या खात्यावर टाकावी लागतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 28/10/2014 - 12:22
अतिशय चांगली आणि दुर्मिळ पुस्तके भीडेखातर दिली आणि पुन्हा कधीही परत आली नाहीत . एका महाभागाने तर प्रत्येक पानावर आवडलेला भाग हायलाईट केला होता त्यानंतर सध्या कोणी दुखावला तरीही नम्रपणे नाहीच म्हणतो .

हे बदलापूर मुंबई लोकल लाईन वरचं की दुसरीकडे कुठे आहे ? नक्की कळवणे ! आमच्या पुस्तक भिशीची सहल तेथे नेण्याचा विचार आहे . तेंव्हा तिथला पत्ता, दूरभाष क्रमांक मिळाल्यास सोयीचे होईल. पूर्वसूचना न देता एकदम चाळीस लोकांनी जाणे योग्य नाही म्हणुन.

In reply to by सामान्यनागरिक

अजया 09/11/2014 - 18:01
लोकल लाईनवरचंच बदलापूर! ग्रंथसखा वाचनालय १० अर्जुनसागर,पाटील पाडा कुळगांव.बदलापुर(पूर्व) ९३२००३४१५४ (बदलापूर स्टेशनजवळ)

स्पंदना 07/11/2014 - 05:24
अरे वा! अजया, वाचन वेडी तर मी ही आहे. तुला तर भरभक्कम पाठिंबा दिसति वाचनासाठी. सुरेख ओळख या वाचनवेड्या काकांची. त्यांना मनःपुर्वक नमस्कार!!

पैसा 07/11/2014 - 18:36
अप्रतिम सुरेख ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं!

In reply to by पैसा

सखी 11/11/2014 - 00:24
अप्रतिम ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं! +१ पैताईसारखेच म्हणते अजया.

चौथा कोनाडा 17/11/2014 - 12:56
ग्रंथ-पुस्तकांसाठी आपले आख्खे जीवन ओवाळून टाकणार्‍या एका ध्येय-वेड्याची सुरेख ओळख ! लेखाची सुरूवात छान आहे, आवडली ! स्नेहांकिता यांनी सुचविल्या प्रमाणे आणखी विस्तृत ओळख करून दिलीत तर तो महत्वाचा दस्त-ऐवज होईल ! बदलापूरला गेलो तर नक्की श्याम जोशी काकां समोर नतमस्तक होऊन येइन !

अनिता ठाकूर 27/07/2017 - 23:13
आताच सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.३० ते ९ ह्या वेळात अम्रृतवेल कार्यक्रमात श्री. श्याम जोशी व ग्रंथालीचे श्री.हिंगलासपूरकर ह्या महोदयांची मुलाखत पाहिली. पुस्तकांसाठी इतक्या तळमळीने काम करणा-या जोशी सरांना माझा नमस्कार! नेटवर शोध घेता, ग्रंथसखा वाचनालयावरचा हा लेख सापडला.बदलापूरकर भाग्यवान आहेत. इतकं सम्रृध्द वाचनालय त्यांना उपलब्ध आहे.त्यांच्या कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !