मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

कपिलमुनी ·

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती
लेखनप्रकार
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस Sat, 07/17/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन Sat, 07/17/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा Sat, 07/17/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू Mon, 07/19/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

कंजूस Sat, 07/17/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन Sat, 07/17/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा Sat, 07/17/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू Mon, 07/19/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

वृक्षासिनी

लेखनवाला ·
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण Tue, 09/08/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु Tue, 09/08/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर Tue, 09/08/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन Sat, 09/12/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण Tue, 09/08/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु Tue, 09/08/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर Tue, 09/08/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन Sat, 09/12/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

बट्ट्याबोळ-१

कपिलमुनी ·

जानु Sun, 07/12/2020 - 21:33
आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. मुळात अर्ध शासकीय कर्मचारी म्हणुन काम करतांना या काळात काय करणे आवश्यक होते आणि काय नको करायला हे लक्षात आले. पण कोणाला सांगायचे? सुरुवाती पासुन विचार केला तर पहिले दोन लॉकडाउन व्यवस्थित पार पडले. पण त्या नंतर सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. या सगळ्यात कामची मांडणी करणे, लोकांना कोणत्या अडचणी येत आहेत, आवश्यकता काय आहेत? कोणता भाग धोकादायक ठरु शकतो? तेथे आवश्यक कोणत्या सुविधा किती प्रमाणात लागतील त्याची उपलब्धता कशी आणि कोठुन होणार? त्यासाठी आवश्यक आर्थिक पुर्तता कशी येणार याचा कोणताही विचार आणि नियोजन केले गेले नाही. हे नियोजन स्थानिक पातळीवर होणे आवश्यक होते. किमान जिल्हा आणि तालुका पातळीवर. वरील कार्य न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय नोकरशाही, ही मागील काही दशकात कार्य पातळीवरुन कधीच च्युत झालेली आहे. ती आता एक संघटीत लुटारु टोळी म्हणुन काम करु लागली आहे. कोणत्याही प्रसंगात आपल्याला काय मिळणार आहे त्याचा प्रथम विचार केला जातो. अगदी निर्जंतुकीकरण औषधे असो किंवा पी पी ई कीट. सगळ्यात जास्त अमानवीपणा लोकांच्या स्थलांतर करण्यात झाला. यात केंद्राने नियोजनाच्या व्यवस्थित सुस्पष्ट मार्गदर्शक सुचना देणे आवश्यक होत्या. ते राज्यांना दिल्या किंवा कसे ने माहित नाही. राज्याने आपल्या अधिनस्थ स्वराज्य संस्थांना नियोजन देणे आवश्यक होते. याबाबत प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्थ कर्मचार्‍यांना वेळोवेळी अनेक आदेश आणि सुचना काढुन गोंधळ वाढविला. नोकरशाही कडुन आवशयक कार्य करुन घेणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांचे काम होते. त्यांनी नको तितके राजकारण करुन घेतले. खर म्हणजे आता असे वाटते की जशी जनता तसे शासन. सगळ्यात मोठा दोष आपलाच आहे. मी यात मुद्दाम कोणत्याच राजकीय पक्षाबाबत मत व्यक्त करीत नाही. जरी माझी काही मते असतील तरी.

तुषार काळभोर Sun, 07/12/2020 - 22:31
पण आशयाशी बऱ्यापैकी सहमत. बऱ्यापैकी यासाठी, की लॉक डाऊन करणे ही मार्च मध्ये काळाची गरज होती. त्यानंतर अनलॉक करणे ही जून नंतर काळाची गरज आहे. प्रॉब्लेम झाला तो इम्पलिमेंट करण्यात. ' भाईयो औ र बहनो, आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक बंद ' यापेक्षा ' आपल्याला करोनाला हरवायचे आहे, नव्हे आपण त्याला हरवणारच ' हे जास्त आश्वासक वाटलं होतं. कधीही उठून काहीही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांची आधी धास्ती अन नंतर काहीच वाटेनासे झाले. हे आलेत म्हणजे काहीतरी बट्ट्याबोळ करणार, इतकी खात्री वाटायला लागली. महाराष्ट्रात परिस्थिती (सुरुवातीला तरी) जास्त चांगली वाटली. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज अपडेट द्यायचे, दिलासा द्यायचे. बरं वाटायचं. नंतर राजेश टोपे गायबच झाले. उद्धव ठाकरे यांची व्हिजिबिलीटी सुद्धा मागच्या एक महिन्यात कमी झाल्यासारखी वाटतेय. त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे सर्वांनी सर्व काही रामभरोसे सोडून दिलंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एकशे तीस कोटींच्या देशात अजूनही रुग्नसंख्या दशलक्ष च्या आत आहे, रस्तो रस्ती कोरोना मृत दिसत नाहीत, हा चमत्कार म्हणायला हवा, त्यामध्ये लॉक डाऊन चा मोठा हात आहेच. मात्र लॉक डाऊन चे साईड इफेक्ट - अर्थ व्यवस्थेवर अतिवाईट परिणाम, स्थलंतरीत लोकांची दुःख, स्थानिक हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रश्न - यांचं नियोजन चुकलंच. आधी अंदाज आला नाही, हे गृहीत धरलं ( कारण परिस्थितीच अभूतपूर्व होती. अंदाज येणं शक्यच नव्हतं.) तरी अंदाज आल्यावर त्यावर काहीच केलं गेलं नाही. इकडून तिकडे जाण्यासाठी ई पास बनवण्या मागचं लॉजिक मला अजुन कळले नाही. मागेल त्याला ई पास मिळाला असेल तर, तो दिला तरी कशाला? गावाकडून आलेल्या लोकांनी सांगितलं की सरकारी दवाखान्यात जायचं, तिथं एका बॉक्स मध्ये दहा रुपये टाकायचे, वैद्यकीय अधिकारी ताप नसल्याचा दाखला देणार, मग लोक प्रवास करू शकणार. याला काय अर्थ आहे? एप्रिल मध्ये लोक गावी गेले. तिथे चौदा दिवस विलगीकरण. त्यानंतर कुटुंबासोबत राहायचं. मग मे मध्ये पुण्यात परतीचा प्रवास. इथे येऊन परत चौदा दिवस विलगीकरण. एक महिना विलगीकरणात वाया गेला लोकांचा. काय चालू आणि काय बंद ठेवायचं याला काही लॉजिक असल्याचं वाटत नाही. सगळ्या निर्णय प्रक्रियेत सर्वात वरती, निर्णय घेणारे, राजकारणी आणि जमिनीवर तो अमलात आणणारे प्रशासकीय अधिकारी, यात आरोग्य तज्ज्ञ कुठे होते असं वाटलं च नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तो तस वागतोय, निर्णय घेतोय आणि कारवाई करतोय. तीन आठवड्यापूर्वी आमच्या हडपसरच्या घराजवळ contentment झोन केला गेला. तीन रस्ते पूर्ण पॅक केले गेले. त्यातला एक रस्ता एका स्थानिक, श्रीमंत आणि वजनदार राजकीय कुटुंबाच्या घरासमोर जात होता. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर असलेलं बॅरिकेड् त्या घराच्या अलीकडे आलं. कारण त्या घरातल्यांना कुठे जायला अडचण नको. असं एकूण घडलेलं आहे. भारतासारख्या देशात हा आजार आटोक्यात ठेवायला लॉक डाऊन ची मदत झाली, यात संशय नाही. मात्र सामाजिक अन आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ झालाय हे नक्की! ता. क. हायला, माझं लिहिणं जास्त विस्कळीत झालं !! प्रतिसादाच्या शीर्षकासाठी सॉरी बरका..

In reply to by mrcoolguynice

विटेकर Tue, 07/14/2020 - 13:09
"संघाने मेहनत केल्याने मुस्लिम धारावीत करोना नियंत्रीत झाला याचं क्रेडिट लाटायला येताना दिसतायेत..." संघाने असा दावा केलाय का ? तसा दावा सन्घाच्या अधिकृत प्रवक्तयाने , अधिकार्याने केला आहे का ? कशाला उगाच चिखलफेक करताय ? तुमचा मोदी द्वेष चालू द्या , संघाला मध्ये घेऊ नका .. संघ सेवाकार्य करताना हिन्दू - मुस्लिम पहात नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. माझा मुलगा संघातर्फे स्कनिन्ग साठी पुण्यातील तादीवाला रोड वर गेला होता , मे महिन्यामध्ये .. त्यानी अनेक मुस्लिम नागरिकान्चे स्कनिन्ग केले हे मला पक्के माहीत आहे ! उगाच ओढून ताणून बदरायणी संबंध लावायचा का ? माध्यान्ही सुर्यावर थुन्किती | त्याची थुन्की आपणांवरी ! संघाचे धारावी सेवाकार्याबद्द्ल काय म्हणणे आहे ते पहा .. धारावी : श्रेयवादाची लढाई. रवींद्र मुळे. संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र. ( रा.स्व.संघ ) धारावी येथे कोविद १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघ विचाराच्या संस्थांनी पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नारायण राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली. पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे. पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल. ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही. त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे. त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.) फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले. तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले. आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही . एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे. श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे. अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात. या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात. वास्तविक स्वयंसेवकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत. पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल. खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही आणि कौतुक झाले म्हणून हुरळून पण केले जाणार नाही. जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो. संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे. भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही. पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही. गीतेतील वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता. सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते. काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील. तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते. १३/७/२०

शा वि कु Mon, 07/13/2020 - 10:09
लॉकडाऊन फार गरजेचे होते, पण व्यवस्थित पणे पूर्वसूचना देऊन आणि काही दिवसांनी मुदत देऊन करणे योग्य झाले असते, अथवा गरजेची ती व्यवस्था करून निर्णय व्हायला हवा होता. (निर्णय घेऊन व्यवस्था करण्यापेक्षा.) अर्थात हे इतके सोपे नाही असेही वाटते. नोटीस पिरियड देऊन लॉकडाऊन करणे कौंटरप्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता पण होतीच.

In reply to by शा वि कु

आनन्दा Mon, 07/13/2020 - 10:50
खरे सांगू का? लॉकडॉउन होणार हे साधारणपणे सामान्य जनतेला १५ मार्च च्या आसपास कळलेले होते, कारण करोना आटोक्यात राहत नाहीये याचा अंदाज यायला लागला होता. परंतु २ दिवसांचा अवधी दिला असता तर स्थलांतरितांनी घरी जाण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली असती आणि शासनव्यवस्था तिथेच कोलमडली असती. (अमेरिकेत वगैरे काय झाले हे साक्षीला आहे) असो, प्रत्यक्षात हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 11:12
हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.
सहमत.. असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !

In reply to by शा वि कु

आनन्दा Mon, 07/13/2020 - 12:50
सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच परस्परविरोधी असते.. त्यामुळे काहीच बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक गोष्टीला ट्रेड ऑफ असतो आणि फायदे पण असतात. वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 13:45
वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.
ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ? अवान्तरः History will be kinder to me than the media, says Manmohan JANUARY 04, 2014 01:44 IST

In reply to by mrcoolguynice

आनन्दा Mon, 07/13/2020 - 16:05
हा हा.. आम्ही कायमच सोशिक होतो. २००५ साली महापूर आला, २००६ का ७ ला बाँब्स्फोट झाले, २००८ साली कसाब चा हल्ला झाला तरी देखील आम्ही सहनच केले. जर नसतो तर २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन आणि सोनियांना सरकार बनवायची संधीच मिळालीच नसती. २०१४ साली थोडे भावनिक झालो होतो, पण आत सूज्ञ झालो आहोत. विषेषतः ज्या नवीन नवीन भानगडी बाहेर येत आहेत त पाहिल्यावर तर नक्कीच. मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 16:21
मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?
विचारा फेकूला ... एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले, हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले. ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.

In reply to by mrcoolguynice

आनन्दा Mon, 07/13/2020 - 16:24
व्हाट अबाउटरी करायची असेल तर मी पण करू का? जिनके घर शीशेके होते है, वो दरवाजा बंद करके कपडे बदलते है.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 17:05
व्हाट अबाउटरी करायची असेल तर जरूर करा, परंतु या व्हाट अबाउटरीचे कुळ मूळ कुठून उगम पावलंय या देशात , याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. देशातील व्हाट अबाउटरीच्या संस्कृतीची चाल चेहेरा चारित्र्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. काही लोकं पिढ्यान पिढ्या व्हाट अबाउटरी करत आहे या देशात.

In reply to by mrcoolguynice

सर टोबी Mon, 07/13/2020 - 17:08
जरूर करू. अगदी टणत्कार होईल याची खात्री देतो. परंतु आत्ता नको. एकूणच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमजोर आहे. तेंव्हा २०२४ च्या सुरुवातीला जरूर एक धागा काढा. जगलो वाचलो तर त्यावर जरूर जोरकस प्रतिवाद करेन. तोपर्यंत फक्त अतिश्रीमंत, डॉक्टर्स, राजकारणी, कोरोनाच्या साथीत गब्बर झालेले पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि अति कंगाल एवढेच लोकं १०० कोटीच्या आसपास शिल्लक असतील असे वाटते. तोपर्यंत बरं वाटावं म्हणून खालील सूक्ताचा जप करावा:
  • पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
  • हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
  • भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है

सुबोध खरे Mon, 07/13/2020 - 19:29
जालावर अनेक लोक आपले अमूल्य विचार सूर्याच्या तेजाने तळपवताना पाहून खरंच गम्मत वाटते आहे. कोणत्याही सरकारला शिव्या घालणे सोपे असते. ( पक्ष विरहित वाक्य आहे). सचिन तेंडुलकरला काय अक्कल आहे का? असा शॉट मारतात का कधी? असे मोहिते गल्लीत चेंडू फळी खेळणाऱ्याने म्हणावे तसे लोक आपले शरसंधान चालवीत आहेत. सरकारने काय करायला हवे होते हे कोणी मला सुसंगत रित्या योजना आखून दाखवेल का? मग चर्चा करू अन्यथा चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Mon, 07/13/2020 - 19:59
पण ऐकणार कोण? बाकी सचिनला मी शिकवत नाही पण माझ्या मताने सरकार बनवले असल्याने माझ्या मताला किंमत नक्कीच आहे. सामान्यांच्या अमूल्य विचारांचे मतप्रवाह एकत्र येतात तेव्हा सरकार बनतात आणि पडतात.

सुबोध खरे Mon, 07/13/2020 - 20:11
टीका करणे सोपे आहे. नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 12:37
हो नक्कीच ! 23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता. भारतातील पहिले काहि रुग्ण हे चायना ( वूहान )मधून आले होते , त्यानंतरहि आंतर राष्ट्रीय प्रवासाचे योग्य स्क्रीनिंग झाले नाही किंवा तो थांबवला गेला नाही. खुद्द पप्पूने १२ फेब ला सांगितले होते यावर हा रीप्लाय होता यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले. असे कार्‍यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो . त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या, यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला. लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही. आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला. २ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ? तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले. अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत. लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति. वेळ मिळेल तसे टंकतो.. गावी जाणार्‍यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,
केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.
मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे ! टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा

In reply to by कपिलमुनी

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.>>>> तर हे तुम्ही 14 जुलै ला सांगताय, 13 जानेवारी लाच सरकार ला एखाद पत्र लिहून नाहीतर मिसळपाववर एखादा धागा काढून सुचवले असते तर हजारो लोकांचे प्राण तरी वाचले असते, आणि हाच सल्ला तुम्ही अमेरिका , ब्रिटन आणि इटली आदी देशांना दिला असता तर लाखो लोकांचा जीव वाचला असता आणि वरती लाखो लोकांचे जीव वाचवले मानून देशो देशाचे पुरस्कार मिळाले असते, पण अत्ता तुम्ही उशीर केला आहे. फ्रेब्रुवारी आणि मार्च मध्ये खुद्द WHO च्या वेबसाईटवर सुद्धा फ़क्त चीन मधून येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात vuhan मधून येणाऱ्या प्रवाश्यांचे विलंगिकरांन करावे अशी guideline होती. Lockdown हा कधीही केला असता तरी लोकांचे हाल हे होणारच होते, अगदी दोन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगतो पुणे आनि पिंपरी मध्ये 14 ते 24 जुलै ला lockdown होणार आहे असे 3 दिवस आदी जहिर केला, तर lockdown कसा असतो हे 3 महिने माहीत असून सुद्दा शनिवारी आणि रविवारी जशी दिवाळी आहे अशी खरेदी साठी गर्दी केलेली होती, जर हेच मोदींनी 23 मार्च ला केले असते तर किती गोंधळ उडाला असता हे अत्ता सांगू शकत नाही, टोल नाक्या वरती 10-10किलोमीटर च्या रांगा, प्रवासात जेवण न मिळाल्या मुळे मृत्यू, गर्दी होऊन अपघात होऊन मृत्यू आणि वरुन शहरातला कोरोना हा मोदींनी गावाकडे पाठवला अशी टीका तुम्हाला करावी लागली असती. आणि महत्वाचं म्हणजे मोदींनी lockdown जाहीर करण्या पूर्वी च आपल्या राज्यात जवळ जवळ lockdown जाहीर केलाच होता , लोकल ट्रेन बंद, st बंद, रेल्वे बंद शेयर रिक्षा बंद झालेलेच होते.

In reply to by कपिलमुनी

सगळं कशाला सांगताय अत्ता धागा काडून जे सांगितलंय तेच 13 जानेवारी ला सांगायला पाहिजे होत असं म्हणतोय, का १३ जानेवारी ला .. खेळत होता?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Tue, 07/14/2020 - 20:00
केवळ गरळ ओकायची म्हणून काहींच्या काही लिहीत आहात. RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. एवढे झाले कि बोलू. बाकी तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका ! यावरून मिरच्या झोंबल्या ते स्पष्ट दिसते आहे. बाकि तुमचे लाडके युगपुरुष यांच्या दिल्लीत सद्यस्थितीइतकी गंभीर का आहे याचे एकदा विश्लेषण करून सांगा सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का? आपण कोण आणि कुणाला बोलतो आहे याचे भान सुटत चालले आहे हे नैराश्याचे लक्षण आहे.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 21:32
मूळ मुद्दा काय करायला हवा एवढंच होता तर तुम्ही बाकी मध्ये आणलेत, तुम्ही धाग्यावर गोट्या काढता तेव्हा तुमची सुटलेली कळत नाही का ? त्यामुळे फक्त धाग्यावरील मुद्द्यांवर लिहिल्यास त्यावर योग्य उत्तरे मिळतील. इथं दिल्लीमधील युगपुरूषाचा काय संबंध ? आणि त्याचा आणि माझा तरी काय संबंध ? स्वतः पातळी सोडून बादरायण संबंध जोडायचे , गोट्या टाईप लिहायचे ,धागे भरकटत न्यायचे , ही पॉलीसी जुनी झाली, काही स्टॅटिस्टिक्स असेल, विदा असेल तर लिहा

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 10:41
RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. ( तेंव्हा इतक्या चाचण्या का केल्या नाहीत याचे उत्तर तुम्हाला सापडेल) भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वागली आहे. ( हा सल्ला चूक निघाला हि गोष्ट भारतासारखीच इतर अनेक देशांना नंतर समजली त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले) बाकी मी एका महाशयांना ते आपल्या पंतप्रधानांना एकेरीत बोलत होते म्हणून आपण त्यांचे लहानपणचे मित्र आहात का या अर्थाने आपण त्यांच्या बरोबर गोट्या खेळत होता का असे विचारले. एक तर याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता पण त्याचा अत्यंत अश्लील द्वयर्थ आपण काढलेला आहे आणि तशाच तर्हेची टिप्पणी केली आहे. सार्वजनिक जालावर लेखन करता तेंव्हा एक सभ्य पणाची पातळीअसते. ती आपली सुटत चाललेली आहे आणि त्याचे आपण समर्थन करता याचे आश्चर्य वाटते. बाकी आपण पातळी सोडूनच टीका करणार असलात तर आपण चर्चा इथेच थांबवू.

गोंधळी Tue, 07/14/2020 - 13:07
भक्तांना देशभक्ती ची गोळी दिली कि भक्त त्या नशेत एकदम टुल्ल होतात. आणि ह्यांचा देवही वेळोवेळी गोळी पुरवत असतात.

Report

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग सरकार ने नक्की काय करायला पाहिजे होते? सुरवातीला दर दिवशी अगदी शेकड्यात होणारी टेस्टीग ची संख्या आत्ता जवळ जवळ 3 लाखां पर्यंत पोहचली आहे, दिल्ली मुंबई मध्ये मोठी मोठी Covid रुग्णालये उभारली गेली आहेत, जर lock down केला नसता तर हे सर्व करायला वेळ तरी मिळाला असता का?

In reply to by रात्रीचे चांदणे

आज रातको आठबजहसे सबकुछ बंद रहेगा अशी धक्कादायक घोषणेऐवजी संकटकाळीन प्लॅनिंग काय काय करणार आहोत हे आश्वासक पद्धतीने जनतेला सांगायला पाहिजे होतं. पहिल्या घोषणेने संपूर्ण भारतीय जनता घाबरुन गेली होती. माध्यमातूनही काहीतरी भयंकर होणार आहे अशी परिस्थिती घराघरात होती, तेव्हा असे काही नसून शक्य तितकी काळजी, सोशीयल डिस्टेन्स, मास्क आणि योग्यउपचारांनी माणूस बरा होतो असे सकारात्मक-आश्वासक बोलायला हवं होतं. गर्दी न करता रुग्णालयात असे असे उपचार करता येतील. प्रामुख्याने अधिक आजार असलेल्यांना असे असे इथे उपचार शहरात असतील. सामान्य लक्षणे असलेले असे असे इथे इथे उपचार करता येतील. असे तरी करायला पाहिजे होते. सुरुवातीच्या काळात तसेही टेष्टींग नसल्यामुळे जितके आजारीपडेल तितकेच रुग्णालयात येत होते. एक फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत नियोजन करता येणे शक्य होते तेव्हा काहीच तयारी केली नाही. एक मे पर्यंत रुग्ण संख्या कमी येत होती, तेव्हाही फार काही दिवे लावलेले नव्हते. आणि तेव्हाही दुर्दैवाने समजून कोणीच सांगितले नाही. एका आश्वासक बोलणे महाराष्ट्र सरकारचे होते, मी त्यांची भलावण करीत नाही. सकारात्मक असे कोणी बोलत नव्हतं तेव्हा ते बोलत होते आणि काही तरी करीत होते. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? आत्ताही अनलॉक लॉकडाऊनच्या काळात लोक जितके बाहेर पडायचे तितके पडतच आहेत. वरील आकडे पाहिल्यावर रुग्णसंख्या तितकीच वाढत होती आणि आहे. लॉकडाऊन काळातही लोक असेच बाहेर पडले असते. अशा काही अवजड मालांची देवान-घेवान करायची नव्हती की त्यासाठी ही सर्व यातायात बंद करावे लागणार होती. सरकाच्या नियोजनअभावी धोरणामुळे एक भितीदायक वातावरण निर्माण झालं त्याची अजिबात गरज नव्हती ते सध्याच्या काळात आजूबाजूला बघीतल्यावर लक्षात येतं. उगाच टीवळ्या-बावळ्यासारखे दिवाबत्ती आणि टाळ्या कैच्या कै, ज्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे ते सोडून सर्व लॉकडाऊनच्या इतरच गोष्टी या काळात सुरु होत्या असे दिसते. सामान्य लोकांचं तसेच सर्व व्यवस्था मोडकळीला आणायला सरकारचं नियोजन नसलेल्या धोरणांनी या देशाचं प्रचंड नुकसान झालं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस Tue, 07/14/2020 - 15:41
पहील्या घोषणे नंतर खरेच खुप ताण आला होता तसेच महाराष्ट्र सरकारचे बोलणे निश्चितच दिलासादायक होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 07/14/2020 - 22:03
सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन महाराष्ट्रसरकार आणि अजितदादांनी अगदी पुणे महापालिकेचा आयुक्त बदलून लावला आहे. लोक शारीरीक अंतर पाळत नसतील तर पर्यायी उपाय योजनेची गरज आहे का ? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. वीषाणू प्रसार साखळी कशी का होईना तोडण्या शिवाय पर्याय नाही माझ्याही व्यक्तीगत मते ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढवणे आणि व्यापारी वेळ कमी करण्याच्या उलट वाढवणे, दर चार घरात एकालाच बाहेर पडण्याची परवानगी, व्यापार्‍यांना एन - ९५ मास्क इत्यादी करता आले असते. पण एवढ्या बारकाव्यांचा विचार डोक्यात येणे आणि पालन लोकांकडून होत नाही त्यामुळे प्रशासन लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करते.

In reply to by माहितगार

असे समजा. पुण्याची लोकसंख्या शंभर लोकवसतीची आहे. आज तिथे कोणीही संसर्ग झालेला व्यक्ती आता राहीलेला नाही. लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी मोडली. संपूर्ण पुणे चकचकाट शुद्ध झालं. आता या शंभर लोकांनी शंभर लोकांशीच संपर्क करायचा. अजिबात एकशे एकव्या माणसाला भेटायचं नाही. नवीन माणसाला शंभरात मिसळू द्यायचं नाही. असा हा व्यवहार राहीला तर संसर्ग कोणाला होणार नाही. (असे समजू) आता या शंभरपैकी पंचवीस लोकांना नौकरी आणि अन्य कारणाने या शंभर सोडून इतरांमधे मिसळायचं आहे. मास्क, फिझीकल डिस्टेन्स, सॅनिटायजरचा वापर, साबण-पाण्याने हात धुणे या सर्व गोष्टी सुरु आहेत त्यातूनही दोन-पाच निष्काळजीपणे म्हणा किंवा काही म्हणा संसर्ग घेऊन येणारच आणि इतरांना बाधा होऊन त्यांना रुग्णालयात उपचाराला पाठवावे लागेल, ते बरे होऊन येतील यात लॉकडाऊनचा असण्याचा-नसण्याचा काय उपयोग आहे. उद्या जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हाही असे होतच राहणार आहे. उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 19:16
लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये. लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे. जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही. गेल्या दोन महिन्यात कोव्हीड वर अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला आहे. विशेषतः तरुण आणि ज्यांना इतर आजार नाहीत अशा रुग्णांना वाचवणे शक्य होत आहे. जसे अधिक संशीधन उपलब्ध होईल तसे हा मृत्यू दर अधिकच कमी होईल. तोवर आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु Wed, 07/15/2020 - 19:43
लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.
जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.
असेच वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Wed, 07/15/2020 - 21:00
१) एखादी गोष्ट दुसर्‍यांनी केल्यास त्याचा उहापोह नक्कीच केला पाहीजे परंतु 'असेतसे करणे चुकीचे म्हणताना आपण त्याजागी असतो तर परिस्थिती कशी हाताळली असती ? मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? हे सांगण्याची अप्रत्यक्ष नैतीक जबाबदारीही निर्माण होते. अन्यथा 'मला मार्ग माहित नाही पण तू त्या मार्गाने जाऊ नकोस' या सल्ल्याचे वजन कमी होते म्हणून जे होते आहे ते बट्ट्याबोळ आहे असे वाटते त्यांची मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? स्वरुपात व्यक्त होणे आणि स्वतःच्या मतांचे इतरांकडून समिक्षा होऊ देणे नैतीक जबाबदारी बनते असे माझे प्रांजळ मत आहे .
२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....
अ) ज्या आजोबांना आपण अ‍ॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल? आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/14/2020 - 20:02
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. बिरुटे सर तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. ते समजावून घ्या मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

>>>तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. कृपया,अजिबात समजावून सांगू नका. चर्चा करायचीच नै ये...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 10:44
आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. बाकी आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. असो

In reply to by सुबोध खरे

>>>>>आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. बरं...! >>>>>तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. चर्चा कराच ना, असा आपल्याकडे हट्ट धरल्याचे मला स्मरत नाही. >>>आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. >>>असो आभार....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 12:21
मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? लॉक डाऊन केले नसते तर रुग्ण संख्या किती वाढली असती याची आपल्याला कल्पना आहे का? आता जी रुग्णालये उभारली आहेत ती पण कमी पडली असती आणि सगळेच्या सगळे नियोजन कोलमडले असते. रुग्णालय उभारणे हि गोष्ट सभा घेणे इतकी सोपी असल्यासारखे लोक येथे बोलत आहेत. आपल्या राज्यात सुद्धा जम्बो केंद्रे उभारली ( त्यात येणाऱ्या सुविधा किती पैशात आल्या आणि त्याच्या निविदा कशा मागवल्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत पण तो निराळा विषय आहे) पण ती पावसाळ्यात टिकून राहतील का याचा विचार झाला नव्हता. नुसती जमीन तयार करण्यासाठी लागणारे मजूर आणि कंत्राटदार कुठून येणार होते याचे नियोजन करता आले नाही. एक महिन्यात रुग्णालय उभे राहते हा गैरसमज घेऊन आलेलया बाबू लोकांची बदली तर सरकार ने केली पण या रुग्णालयात काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कसे आणायचे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. डॉक्टरांना तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू म्हणून धमकी देऊन वेठीस धरले परंतु तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना चाप लावण्याची हिम्मत राज्य सरकारला दाखवता आली नाही. यामुळेच मृत झालेले रुग्ण हलवण्याची कामे सुद्धा डॉक्टरांना करायला लागली आणि त्यात अत्यंत हलकटपणा म्हणजे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेले मृतदेहाचे व्हिडीओ शूटिंग करून रुग्णालयात किती वाईट स्थिती आहे हे सर्वाना दाखवून २४ तास काम करणारी त्या बिचार्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठही चोळले आणि समाजाची हिडीस वृत्ती दिसून आली असो. हा विषय लेख माला होईल इतका लांब आहे पण त्यात कुणाला रस आहे. प्रत्येकाला आपली तुतारी वाजवण्यात रस आहे.

Gk Tue, 07/14/2020 - 14:07
करोना न झालेला मनुष्य : मेरे पास मास्क है , साबण है , सॅनिटायझर है , काढा है तुमहारे पास क्या है? करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

In reply to by Gk

माहितगार Tue, 07/14/2020 - 21:51
करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.

In reply to by माहितगार

mrcoolguynice Tue, 07/14/2020 - 22:04
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, हे एकवेळ मान्य जरी केले. तरी एकदा कोविड होऊन त्यातून काहीही जास्त त्रास न होता बरे झालेल्या पेशंटला , जवळच्या भविष्यात पुन्हा कोविड कुळातील विषाणूचा सामना करावा लागला, तरी स्टाटीस्टीकली त्याला त्रास होऊन पेशंट दगावण्याची शक्यता अत्यंत नगण्य होते. त्याचापेक्षा जास्ती शक्यता उपासमारीने मरण्याची असू शकते. _________________________ उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

Gk Tue, 07/14/2020 - 22:10
MUMBAI: The ongoing serosurveillance test for Covid-19 among 10,000 residents of three municipal wards in the city has thrown up a startling find: the level of antibodies in asymptomatic patients is low. BMC is conducting the survey, along with NITI Aayog and Tata Institute of Fundamental Research, in F North (Sion), M West (Chembur) and R North (Dahisar) wards. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-residents-immune-system-shows-memory-of-fighting-corona-like-virus/articleshow/76951985.cms

In reply to by Gk

माहितगार Tue, 07/14/2020 - 22:32
मला वाटते या वृत्तातील दावे शास्त्रीय पद्धतीने अद्याप सिद्ध होणे बाकी असावे. ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 14:21
गोट्यांना पंख लागले ! स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .

धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे. मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे. मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे. -दिलीप बिरुटे

Gk Tue, 07/14/2020 - 22:12
करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या, मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या, आता 1 लाखाची जाहिरात

Gk Tue, 07/14/2020 - 22:30
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. ग 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात ग

वीणा३ Wed, 07/15/2020 - 01:43
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.

जानु Sun, 07/12/2020 - 21:33
आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. मुळात अर्ध शासकीय कर्मचारी म्हणुन काम करतांना या काळात काय करणे आवश्यक होते आणि काय नको करायला हे लक्षात आले. पण कोणाला सांगायचे? सुरुवाती पासुन विचार केला तर पहिले दोन लॉकडाउन व्यवस्थित पार पडले. पण त्या नंतर सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. या सगळ्यात कामची मांडणी करणे, लोकांना कोणत्या अडचणी येत आहेत, आवश्यकता काय आहेत? कोणता भाग धोकादायक ठरु शकतो? तेथे आवश्यक कोणत्या सुविधा किती प्रमाणात लागतील त्याची उपलब्धता कशी आणि कोठुन होणार? त्यासाठी आवश्यक आर्थिक पुर्तता कशी येणार याचा कोणताही विचार आणि नियोजन केले गेले नाही. हे नियोजन स्थानिक पातळीवर होणे आवश्यक होते. किमान जिल्हा आणि तालुका पातळीवर. वरील कार्य न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय नोकरशाही, ही मागील काही दशकात कार्य पातळीवरुन कधीच च्युत झालेली आहे. ती आता एक संघटीत लुटारु टोळी म्हणुन काम करु लागली आहे. कोणत्याही प्रसंगात आपल्याला काय मिळणार आहे त्याचा प्रथम विचार केला जातो. अगदी निर्जंतुकीकरण औषधे असो किंवा पी पी ई कीट. सगळ्यात जास्त अमानवीपणा लोकांच्या स्थलांतर करण्यात झाला. यात केंद्राने नियोजनाच्या व्यवस्थित सुस्पष्ट मार्गदर्शक सुचना देणे आवश्यक होत्या. ते राज्यांना दिल्या किंवा कसे ने माहित नाही. राज्याने आपल्या अधिनस्थ स्वराज्य संस्थांना नियोजन देणे आवश्यक होते. याबाबत प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्थ कर्मचार्‍यांना वेळोवेळी अनेक आदेश आणि सुचना काढुन गोंधळ वाढविला. नोकरशाही कडुन आवशयक कार्य करुन घेणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांचे काम होते. त्यांनी नको तितके राजकारण करुन घेतले. खर म्हणजे आता असे वाटते की जशी जनता तसे शासन. सगळ्यात मोठा दोष आपलाच आहे. मी यात मुद्दाम कोणत्याच राजकीय पक्षाबाबत मत व्यक्त करीत नाही. जरी माझी काही मते असतील तरी.

तुषार काळभोर Sun, 07/12/2020 - 22:31
पण आशयाशी बऱ्यापैकी सहमत. बऱ्यापैकी यासाठी, की लॉक डाऊन करणे ही मार्च मध्ये काळाची गरज होती. त्यानंतर अनलॉक करणे ही जून नंतर काळाची गरज आहे. प्रॉब्लेम झाला तो इम्पलिमेंट करण्यात. ' भाईयो औ र बहनो, आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक बंद ' यापेक्षा ' आपल्याला करोनाला हरवायचे आहे, नव्हे आपण त्याला हरवणारच ' हे जास्त आश्वासक वाटलं होतं. कधीही उठून काहीही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांची आधी धास्ती अन नंतर काहीच वाटेनासे झाले. हे आलेत म्हणजे काहीतरी बट्ट्याबोळ करणार, इतकी खात्री वाटायला लागली. महाराष्ट्रात परिस्थिती (सुरुवातीला तरी) जास्त चांगली वाटली. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज अपडेट द्यायचे, दिलासा द्यायचे. बरं वाटायचं. नंतर राजेश टोपे गायबच झाले. उद्धव ठाकरे यांची व्हिजिबिलीटी सुद्धा मागच्या एक महिन्यात कमी झाल्यासारखी वाटतेय. त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे सर्वांनी सर्व काही रामभरोसे सोडून दिलंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एकशे तीस कोटींच्या देशात अजूनही रुग्नसंख्या दशलक्ष च्या आत आहे, रस्तो रस्ती कोरोना मृत दिसत नाहीत, हा चमत्कार म्हणायला हवा, त्यामध्ये लॉक डाऊन चा मोठा हात आहेच. मात्र लॉक डाऊन चे साईड इफेक्ट - अर्थ व्यवस्थेवर अतिवाईट परिणाम, स्थलंतरीत लोकांची दुःख, स्थानिक हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रश्न - यांचं नियोजन चुकलंच. आधी अंदाज आला नाही, हे गृहीत धरलं ( कारण परिस्थितीच अभूतपूर्व होती. अंदाज येणं शक्यच नव्हतं.) तरी अंदाज आल्यावर त्यावर काहीच केलं गेलं नाही. इकडून तिकडे जाण्यासाठी ई पास बनवण्या मागचं लॉजिक मला अजुन कळले नाही. मागेल त्याला ई पास मिळाला असेल तर, तो दिला तरी कशाला? गावाकडून आलेल्या लोकांनी सांगितलं की सरकारी दवाखान्यात जायचं, तिथं एका बॉक्स मध्ये दहा रुपये टाकायचे, वैद्यकीय अधिकारी ताप नसल्याचा दाखला देणार, मग लोक प्रवास करू शकणार. याला काय अर्थ आहे? एप्रिल मध्ये लोक गावी गेले. तिथे चौदा दिवस विलगीकरण. त्यानंतर कुटुंबासोबत राहायचं. मग मे मध्ये पुण्यात परतीचा प्रवास. इथे येऊन परत चौदा दिवस विलगीकरण. एक महिना विलगीकरणात वाया गेला लोकांचा. काय चालू आणि काय बंद ठेवायचं याला काही लॉजिक असल्याचं वाटत नाही. सगळ्या निर्णय प्रक्रियेत सर्वात वरती, निर्णय घेणारे, राजकारणी आणि जमिनीवर तो अमलात आणणारे प्रशासकीय अधिकारी, यात आरोग्य तज्ज्ञ कुठे होते असं वाटलं च नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तो तस वागतोय, निर्णय घेतोय आणि कारवाई करतोय. तीन आठवड्यापूर्वी आमच्या हडपसरच्या घराजवळ contentment झोन केला गेला. तीन रस्ते पूर्ण पॅक केले गेले. त्यातला एक रस्ता एका स्थानिक, श्रीमंत आणि वजनदार राजकीय कुटुंबाच्या घरासमोर जात होता. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर असलेलं बॅरिकेड् त्या घराच्या अलीकडे आलं. कारण त्या घरातल्यांना कुठे जायला अडचण नको. असं एकूण घडलेलं आहे. भारतासारख्या देशात हा आजार आटोक्यात ठेवायला लॉक डाऊन ची मदत झाली, यात संशय नाही. मात्र सामाजिक अन आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ झालाय हे नक्की! ता. क. हायला, माझं लिहिणं जास्त विस्कळीत झालं !! प्रतिसादाच्या शीर्षकासाठी सॉरी बरका..

In reply to by mrcoolguynice

विटेकर Tue, 07/14/2020 - 13:09
"संघाने मेहनत केल्याने मुस्लिम धारावीत करोना नियंत्रीत झाला याचं क्रेडिट लाटायला येताना दिसतायेत..." संघाने असा दावा केलाय का ? तसा दावा सन्घाच्या अधिकृत प्रवक्तयाने , अधिकार्याने केला आहे का ? कशाला उगाच चिखलफेक करताय ? तुमचा मोदी द्वेष चालू द्या , संघाला मध्ये घेऊ नका .. संघ सेवाकार्य करताना हिन्दू - मुस्लिम पहात नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. माझा मुलगा संघातर्फे स्कनिन्ग साठी पुण्यातील तादीवाला रोड वर गेला होता , मे महिन्यामध्ये .. त्यानी अनेक मुस्लिम नागरिकान्चे स्कनिन्ग केले हे मला पक्के माहीत आहे ! उगाच ओढून ताणून बदरायणी संबंध लावायचा का ? माध्यान्ही सुर्यावर थुन्किती | त्याची थुन्की आपणांवरी ! संघाचे धारावी सेवाकार्याबद्द्ल काय म्हणणे आहे ते पहा .. धारावी : श्रेयवादाची लढाई. रवींद्र मुळे. संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र. ( रा.स्व.संघ ) धारावी येथे कोविद १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघ विचाराच्या संस्थांनी पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नारायण राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली. पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे. पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल. ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही. त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे. त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.) फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले. तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले. आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही . एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे. श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे. अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात. या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात. वास्तविक स्वयंसेवकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत. पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल. खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही आणि कौतुक झाले म्हणून हुरळून पण केले जाणार नाही. जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो. संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे. भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही. पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही. गीतेतील वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता. सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते. काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील. तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते. १३/७/२०

शा वि कु Mon, 07/13/2020 - 10:09
लॉकडाऊन फार गरजेचे होते, पण व्यवस्थित पणे पूर्वसूचना देऊन आणि काही दिवसांनी मुदत देऊन करणे योग्य झाले असते, अथवा गरजेची ती व्यवस्था करून निर्णय व्हायला हवा होता. (निर्णय घेऊन व्यवस्था करण्यापेक्षा.) अर्थात हे इतके सोपे नाही असेही वाटते. नोटीस पिरियड देऊन लॉकडाऊन करणे कौंटरप्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता पण होतीच.

In reply to by शा वि कु

आनन्दा Mon, 07/13/2020 - 10:50
खरे सांगू का? लॉकडॉउन होणार हे साधारणपणे सामान्य जनतेला १५ मार्च च्या आसपास कळलेले होते, कारण करोना आटोक्यात राहत नाहीये याचा अंदाज यायला लागला होता. परंतु २ दिवसांचा अवधी दिला असता तर स्थलांतरितांनी घरी जाण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली असती आणि शासनव्यवस्था तिथेच कोलमडली असती. (अमेरिकेत वगैरे काय झाले हे साक्षीला आहे) असो, प्रत्यक्षात हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 11:12
हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.
सहमत.. असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !

In reply to by शा वि कु

आनन्दा Mon, 07/13/2020 - 12:50
सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच परस्परविरोधी असते.. त्यामुळे काहीच बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक गोष्टीला ट्रेड ऑफ असतो आणि फायदे पण असतात. वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 13:45
वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.
ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ? अवान्तरः History will be kinder to me than the media, says Manmohan JANUARY 04, 2014 01:44 IST

In reply to by mrcoolguynice

आनन्दा Mon, 07/13/2020 - 16:05
हा हा.. आम्ही कायमच सोशिक होतो. २००५ साली महापूर आला, २००६ का ७ ला बाँब्स्फोट झाले, २००८ साली कसाब चा हल्ला झाला तरी देखील आम्ही सहनच केले. जर नसतो तर २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन आणि सोनियांना सरकार बनवायची संधीच मिळालीच नसती. २०१४ साली थोडे भावनिक झालो होतो, पण आत सूज्ञ झालो आहोत. विषेषतः ज्या नवीन नवीन भानगडी बाहेर येत आहेत त पाहिल्यावर तर नक्कीच. मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 16:21
मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?
विचारा फेकूला ... एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले, हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले. ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.

In reply to by mrcoolguynice

आनन्दा Mon, 07/13/2020 - 16:24
व्हाट अबाउटरी करायची असेल तर मी पण करू का? जिनके घर शीशेके होते है, वो दरवाजा बंद करके कपडे बदलते है.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice Mon, 07/13/2020 - 17:05
व्हाट अबाउटरी करायची असेल तर जरूर करा, परंतु या व्हाट अबाउटरीचे कुळ मूळ कुठून उगम पावलंय या देशात , याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. देशातील व्हाट अबाउटरीच्या संस्कृतीची चाल चेहेरा चारित्र्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. काही लोकं पिढ्यान पिढ्या व्हाट अबाउटरी करत आहे या देशात.

In reply to by mrcoolguynice

सर टोबी Mon, 07/13/2020 - 17:08
जरूर करू. अगदी टणत्कार होईल याची खात्री देतो. परंतु आत्ता नको. एकूणच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमजोर आहे. तेंव्हा २०२४ च्या सुरुवातीला जरूर एक धागा काढा. जगलो वाचलो तर त्यावर जरूर जोरकस प्रतिवाद करेन. तोपर्यंत फक्त अतिश्रीमंत, डॉक्टर्स, राजकारणी, कोरोनाच्या साथीत गब्बर झालेले पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि अति कंगाल एवढेच लोकं १०० कोटीच्या आसपास शिल्लक असतील असे वाटते. तोपर्यंत बरं वाटावं म्हणून खालील सूक्ताचा जप करावा:
  • पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
  • हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
  • भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है

सुबोध खरे Mon, 07/13/2020 - 19:29
जालावर अनेक लोक आपले अमूल्य विचार सूर्याच्या तेजाने तळपवताना पाहून खरंच गम्मत वाटते आहे. कोणत्याही सरकारला शिव्या घालणे सोपे असते. ( पक्ष विरहित वाक्य आहे). सचिन तेंडुलकरला काय अक्कल आहे का? असा शॉट मारतात का कधी? असे मोहिते गल्लीत चेंडू फळी खेळणाऱ्याने म्हणावे तसे लोक आपले शरसंधान चालवीत आहेत. सरकारने काय करायला हवे होते हे कोणी मला सुसंगत रित्या योजना आखून दाखवेल का? मग चर्चा करू अन्यथा चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Mon, 07/13/2020 - 19:59
पण ऐकणार कोण? बाकी सचिनला मी शिकवत नाही पण माझ्या मताने सरकार बनवले असल्याने माझ्या मताला किंमत नक्कीच आहे. सामान्यांच्या अमूल्य विचारांचे मतप्रवाह एकत्र येतात तेव्हा सरकार बनतात आणि पडतात.

सुबोध खरे Mon, 07/13/2020 - 20:11
टीका करणे सोपे आहे. नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 12:37
हो नक्कीच ! 23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता. भारतातील पहिले काहि रुग्ण हे चायना ( वूहान )मधून आले होते , त्यानंतरहि आंतर राष्ट्रीय प्रवासाचे योग्य स्क्रीनिंग झाले नाही किंवा तो थांबवला गेला नाही. खुद्द पप्पूने १२ फेब ला सांगितले होते यावर हा रीप्लाय होता यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले. असे कार्‍यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो . त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या, यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला. लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही. आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला. २ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ? तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले. अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत. लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति. वेळ मिळेल तसे टंकतो.. गावी जाणार्‍यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,
केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.
मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे ! टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा

In reply to by कपिलमुनी

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.>>>> तर हे तुम्ही 14 जुलै ला सांगताय, 13 जानेवारी लाच सरकार ला एखाद पत्र लिहून नाहीतर मिसळपाववर एखादा धागा काढून सुचवले असते तर हजारो लोकांचे प्राण तरी वाचले असते, आणि हाच सल्ला तुम्ही अमेरिका , ब्रिटन आणि इटली आदी देशांना दिला असता तर लाखो लोकांचा जीव वाचला असता आणि वरती लाखो लोकांचे जीव वाचवले मानून देशो देशाचे पुरस्कार मिळाले असते, पण अत्ता तुम्ही उशीर केला आहे. फ्रेब्रुवारी आणि मार्च मध्ये खुद्द WHO च्या वेबसाईटवर सुद्धा फ़क्त चीन मधून येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात vuhan मधून येणाऱ्या प्रवाश्यांचे विलंगिकरांन करावे अशी guideline होती. Lockdown हा कधीही केला असता तरी लोकांचे हाल हे होणारच होते, अगदी दोन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगतो पुणे आनि पिंपरी मध्ये 14 ते 24 जुलै ला lockdown होणार आहे असे 3 दिवस आदी जहिर केला, तर lockdown कसा असतो हे 3 महिने माहीत असून सुद्दा शनिवारी आणि रविवारी जशी दिवाळी आहे अशी खरेदी साठी गर्दी केलेली होती, जर हेच मोदींनी 23 मार्च ला केले असते तर किती गोंधळ उडाला असता हे अत्ता सांगू शकत नाही, टोल नाक्या वरती 10-10किलोमीटर च्या रांगा, प्रवासात जेवण न मिळाल्या मुळे मृत्यू, गर्दी होऊन अपघात होऊन मृत्यू आणि वरुन शहरातला कोरोना हा मोदींनी गावाकडे पाठवला अशी टीका तुम्हाला करावी लागली असती. आणि महत्वाचं म्हणजे मोदींनी lockdown जाहीर करण्या पूर्वी च आपल्या राज्यात जवळ जवळ lockdown जाहीर केलाच होता , लोकल ट्रेन बंद, st बंद, रेल्वे बंद शेयर रिक्षा बंद झालेलेच होते.

In reply to by कपिलमुनी

सगळं कशाला सांगताय अत्ता धागा काडून जे सांगितलंय तेच 13 जानेवारी ला सांगायला पाहिजे होत असं म्हणतोय, का १३ जानेवारी ला .. खेळत होता?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Tue, 07/14/2020 - 20:00
केवळ गरळ ओकायची म्हणून काहींच्या काही लिहीत आहात. RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. एवढे झाले कि बोलू. बाकी तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका ! यावरून मिरच्या झोंबल्या ते स्पष्ट दिसते आहे. बाकि तुमचे लाडके युगपुरुष यांच्या दिल्लीत सद्यस्थितीइतकी गंभीर का आहे याचे एकदा विश्लेषण करून सांगा सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का? आपण कोण आणि कुणाला बोलतो आहे याचे भान सुटत चालले आहे हे नैराश्याचे लक्षण आहे.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 21:32
मूळ मुद्दा काय करायला हवा एवढंच होता तर तुम्ही बाकी मध्ये आणलेत, तुम्ही धाग्यावर गोट्या काढता तेव्हा तुमची सुटलेली कळत नाही का ? त्यामुळे फक्त धाग्यावरील मुद्द्यांवर लिहिल्यास त्यावर योग्य उत्तरे मिळतील. इथं दिल्लीमधील युगपुरूषाचा काय संबंध ? आणि त्याचा आणि माझा तरी काय संबंध ? स्वतः पातळी सोडून बादरायण संबंध जोडायचे , गोट्या टाईप लिहायचे ,धागे भरकटत न्यायचे , ही पॉलीसी जुनी झाली, काही स्टॅटिस्टिक्स असेल, विदा असेल तर लिहा

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 10:41
RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. ( तेंव्हा इतक्या चाचण्या का केल्या नाहीत याचे उत्तर तुम्हाला सापडेल) भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वागली आहे. ( हा सल्ला चूक निघाला हि गोष्ट भारतासारखीच इतर अनेक देशांना नंतर समजली त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले) बाकी मी एका महाशयांना ते आपल्या पंतप्रधानांना एकेरीत बोलत होते म्हणून आपण त्यांचे लहानपणचे मित्र आहात का या अर्थाने आपण त्यांच्या बरोबर गोट्या खेळत होता का असे विचारले. एक तर याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता पण त्याचा अत्यंत अश्लील द्वयर्थ आपण काढलेला आहे आणि तशाच तर्हेची टिप्पणी केली आहे. सार्वजनिक जालावर लेखन करता तेंव्हा एक सभ्य पणाची पातळीअसते. ती आपली सुटत चाललेली आहे आणि त्याचे आपण समर्थन करता याचे आश्चर्य वाटते. बाकी आपण पातळी सोडूनच टीका करणार असलात तर आपण चर्चा इथेच थांबवू.

गोंधळी Tue, 07/14/2020 - 13:07
भक्तांना देशभक्ती ची गोळी दिली कि भक्त त्या नशेत एकदम टुल्ल होतात. आणि ह्यांचा देवही वेळोवेळी गोळी पुरवत असतात.

Report

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग सरकार ने नक्की काय करायला पाहिजे होते? सुरवातीला दर दिवशी अगदी शेकड्यात होणारी टेस्टीग ची संख्या आत्ता जवळ जवळ 3 लाखां पर्यंत पोहचली आहे, दिल्ली मुंबई मध्ये मोठी मोठी Covid रुग्णालये उभारली गेली आहेत, जर lock down केला नसता तर हे सर्व करायला वेळ तरी मिळाला असता का?

In reply to by रात्रीचे चांदणे

आज रातको आठबजहसे सबकुछ बंद रहेगा अशी धक्कादायक घोषणेऐवजी संकटकाळीन प्लॅनिंग काय काय करणार आहोत हे आश्वासक पद्धतीने जनतेला सांगायला पाहिजे होतं. पहिल्या घोषणेने संपूर्ण भारतीय जनता घाबरुन गेली होती. माध्यमातूनही काहीतरी भयंकर होणार आहे अशी परिस्थिती घराघरात होती, तेव्हा असे काही नसून शक्य तितकी काळजी, सोशीयल डिस्टेन्स, मास्क आणि योग्यउपचारांनी माणूस बरा होतो असे सकारात्मक-आश्वासक बोलायला हवं होतं. गर्दी न करता रुग्णालयात असे असे उपचार करता येतील. प्रामुख्याने अधिक आजार असलेल्यांना असे असे इथे उपचार शहरात असतील. सामान्य लक्षणे असलेले असे असे इथे इथे उपचार करता येतील. असे तरी करायला पाहिजे होते. सुरुवातीच्या काळात तसेही टेष्टींग नसल्यामुळे जितके आजारीपडेल तितकेच रुग्णालयात येत होते. एक फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत नियोजन करता येणे शक्य होते तेव्हा काहीच तयारी केली नाही. एक मे पर्यंत रुग्ण संख्या कमी येत होती, तेव्हाही फार काही दिवे लावलेले नव्हते. आणि तेव्हाही दुर्दैवाने समजून कोणीच सांगितले नाही. एका आश्वासक बोलणे महाराष्ट्र सरकारचे होते, मी त्यांची भलावण करीत नाही. सकारात्मक असे कोणी बोलत नव्हतं तेव्हा ते बोलत होते आणि काही तरी करीत होते. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? आत्ताही अनलॉक लॉकडाऊनच्या काळात लोक जितके बाहेर पडायचे तितके पडतच आहेत. वरील आकडे पाहिल्यावर रुग्णसंख्या तितकीच वाढत होती आणि आहे. लॉकडाऊन काळातही लोक असेच बाहेर पडले असते. अशा काही अवजड मालांची देवान-घेवान करायची नव्हती की त्यासाठी ही सर्व यातायात बंद करावे लागणार होती. सरकाच्या नियोजनअभावी धोरणामुळे एक भितीदायक वातावरण निर्माण झालं त्याची अजिबात गरज नव्हती ते सध्याच्या काळात आजूबाजूला बघीतल्यावर लक्षात येतं. उगाच टीवळ्या-बावळ्यासारखे दिवाबत्ती आणि टाळ्या कैच्या कै, ज्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे ते सोडून सर्व लॉकडाऊनच्या इतरच गोष्टी या काळात सुरु होत्या असे दिसते. सामान्य लोकांचं तसेच सर्व व्यवस्था मोडकळीला आणायला सरकारचं नियोजन नसलेल्या धोरणांनी या देशाचं प्रचंड नुकसान झालं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस Tue, 07/14/2020 - 15:41
पहील्या घोषणे नंतर खरेच खुप ताण आला होता तसेच महाराष्ट्र सरकारचे बोलणे निश्चितच दिलासादायक होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 07/14/2020 - 22:03
सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन महाराष्ट्रसरकार आणि अजितदादांनी अगदी पुणे महापालिकेचा आयुक्त बदलून लावला आहे. लोक शारीरीक अंतर पाळत नसतील तर पर्यायी उपाय योजनेची गरज आहे का ? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. वीषाणू प्रसार साखळी कशी का होईना तोडण्या शिवाय पर्याय नाही माझ्याही व्यक्तीगत मते ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढवणे आणि व्यापारी वेळ कमी करण्याच्या उलट वाढवणे, दर चार घरात एकालाच बाहेर पडण्याची परवानगी, व्यापार्‍यांना एन - ९५ मास्क इत्यादी करता आले असते. पण एवढ्या बारकाव्यांचा विचार डोक्यात येणे आणि पालन लोकांकडून होत नाही त्यामुळे प्रशासन लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करते.

In reply to by माहितगार

असे समजा. पुण्याची लोकसंख्या शंभर लोकवसतीची आहे. आज तिथे कोणीही संसर्ग झालेला व्यक्ती आता राहीलेला नाही. लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी मोडली. संपूर्ण पुणे चकचकाट शुद्ध झालं. आता या शंभर लोकांनी शंभर लोकांशीच संपर्क करायचा. अजिबात एकशे एकव्या माणसाला भेटायचं नाही. नवीन माणसाला शंभरात मिसळू द्यायचं नाही. असा हा व्यवहार राहीला तर संसर्ग कोणाला होणार नाही. (असे समजू) आता या शंभरपैकी पंचवीस लोकांना नौकरी आणि अन्य कारणाने या शंभर सोडून इतरांमधे मिसळायचं आहे. मास्क, फिझीकल डिस्टेन्स, सॅनिटायजरचा वापर, साबण-पाण्याने हात धुणे या सर्व गोष्टी सुरु आहेत त्यातूनही दोन-पाच निष्काळजीपणे म्हणा किंवा काही म्हणा संसर्ग घेऊन येणारच आणि इतरांना बाधा होऊन त्यांना रुग्णालयात उपचाराला पाठवावे लागेल, ते बरे होऊन येतील यात लॉकडाऊनचा असण्याचा-नसण्याचा काय उपयोग आहे. उद्या जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हाही असे होतच राहणार आहे. उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 19:16
लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये. लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे. जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही. गेल्या दोन महिन्यात कोव्हीड वर अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला आहे. विशेषतः तरुण आणि ज्यांना इतर आजार नाहीत अशा रुग्णांना वाचवणे शक्य होत आहे. जसे अधिक संशीधन उपलब्ध होईल तसे हा मृत्यू दर अधिकच कमी होईल. तोवर आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु Wed, 07/15/2020 - 19:43
लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.
जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.
असेच वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Wed, 07/15/2020 - 21:00
१) एखादी गोष्ट दुसर्‍यांनी केल्यास त्याचा उहापोह नक्कीच केला पाहीजे परंतु 'असेतसे करणे चुकीचे म्हणताना आपण त्याजागी असतो तर परिस्थिती कशी हाताळली असती ? मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? हे सांगण्याची अप्रत्यक्ष नैतीक जबाबदारीही निर्माण होते. अन्यथा 'मला मार्ग माहित नाही पण तू त्या मार्गाने जाऊ नकोस' या सल्ल्याचे वजन कमी होते म्हणून जे होते आहे ते बट्ट्याबोळ आहे असे वाटते त्यांची मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? स्वरुपात व्यक्त होणे आणि स्वतःच्या मतांचे इतरांकडून समिक्षा होऊ देणे नैतीक जबाबदारी बनते असे माझे प्रांजळ मत आहे .
२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....
अ) ज्या आजोबांना आपण अ‍ॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल? आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/14/2020 - 20:02
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. बिरुटे सर तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. ते समजावून घ्या मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

>>>तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. कृपया,अजिबात समजावून सांगू नका. चर्चा करायचीच नै ये...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 10:44
आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. बाकी आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. असो

In reply to by सुबोध खरे

>>>>>आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. बरं...! >>>>>तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. चर्चा कराच ना, असा आपल्याकडे हट्ट धरल्याचे मला स्मरत नाही. >>>आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. >>>असो आभार....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/15/2020 - 12:21
मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? लॉक डाऊन केले नसते तर रुग्ण संख्या किती वाढली असती याची आपल्याला कल्पना आहे का? आता जी रुग्णालये उभारली आहेत ती पण कमी पडली असती आणि सगळेच्या सगळे नियोजन कोलमडले असते. रुग्णालय उभारणे हि गोष्ट सभा घेणे इतकी सोपी असल्यासारखे लोक येथे बोलत आहेत. आपल्या राज्यात सुद्धा जम्बो केंद्रे उभारली ( त्यात येणाऱ्या सुविधा किती पैशात आल्या आणि त्याच्या निविदा कशा मागवल्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत पण तो निराळा विषय आहे) पण ती पावसाळ्यात टिकून राहतील का याचा विचार झाला नव्हता. नुसती जमीन तयार करण्यासाठी लागणारे मजूर आणि कंत्राटदार कुठून येणार होते याचे नियोजन करता आले नाही. एक महिन्यात रुग्णालय उभे राहते हा गैरसमज घेऊन आलेलया बाबू लोकांची बदली तर सरकार ने केली पण या रुग्णालयात काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कसे आणायचे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. डॉक्टरांना तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू म्हणून धमकी देऊन वेठीस धरले परंतु तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना चाप लावण्याची हिम्मत राज्य सरकारला दाखवता आली नाही. यामुळेच मृत झालेले रुग्ण हलवण्याची कामे सुद्धा डॉक्टरांना करायला लागली आणि त्यात अत्यंत हलकटपणा म्हणजे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेले मृतदेहाचे व्हिडीओ शूटिंग करून रुग्णालयात किती वाईट स्थिती आहे हे सर्वाना दाखवून २४ तास काम करणारी त्या बिचार्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठही चोळले आणि समाजाची हिडीस वृत्ती दिसून आली असो. हा विषय लेख माला होईल इतका लांब आहे पण त्यात कुणाला रस आहे. प्रत्येकाला आपली तुतारी वाजवण्यात रस आहे.

Gk Tue, 07/14/2020 - 14:07
करोना न झालेला मनुष्य : मेरे पास मास्क है , साबण है , सॅनिटायझर है , काढा है तुमहारे पास क्या है? करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

In reply to by Gk

माहितगार Tue, 07/14/2020 - 21:51
करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.

In reply to by माहितगार

mrcoolguynice Tue, 07/14/2020 - 22:04
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, हे एकवेळ मान्य जरी केले. तरी एकदा कोविड होऊन त्यातून काहीही जास्त त्रास न होता बरे झालेल्या पेशंटला , जवळच्या भविष्यात पुन्हा कोविड कुळातील विषाणूचा सामना करावा लागला, तरी स्टाटीस्टीकली त्याला त्रास होऊन पेशंट दगावण्याची शक्यता अत्यंत नगण्य होते. त्याचापेक्षा जास्ती शक्यता उपासमारीने मरण्याची असू शकते. _________________________ उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

Gk Tue, 07/14/2020 - 22:10
MUMBAI: The ongoing serosurveillance test for Covid-19 among 10,000 residents of three municipal wards in the city has thrown up a startling find: the level of antibodies in asymptomatic patients is low. BMC is conducting the survey, along with NITI Aayog and Tata Institute of Fundamental Research, in F North (Sion), M West (Chembur) and R North (Dahisar) wards. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-residents-immune-system-shows-memory-of-fighting-corona-like-virus/articleshow/76951985.cms

In reply to by Gk

माहितगार Tue, 07/14/2020 - 22:32
मला वाटते या वृत्तातील दावे शास्त्रीय पद्धतीने अद्याप सिद्ध होणे बाकी असावे. ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 14:21
गोट्यांना पंख लागले ! स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .

धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे. मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे. मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे. -दिलीप बिरुटे

Gk Tue, 07/14/2020 - 22:12
करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या, मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या, आता 1 लाखाची जाहिरात

Gk Tue, 07/14/2020 - 22:30
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. ग 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात ग

वीणा३ Wed, 07/15/2020 - 01:43
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा Tue, 02/25/2020 - 13:31
समयोचित लेख ! कळकळ जाणवली !
आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.
स्वागतार्ह आहे, सध्या हे सुरुच आहे, टिव्हीच्या बातम्या पाहिल्यातर कित्येक मथळे चुकीचे / अशुद्ध लिहिलेले आढळतात ! तेच फ्लेक्स अन हाताने लिहिलेल्या फलकांबाबतीतही ! इंग्लीश माध्यमातली मराठी युवापिढी अन नव-मराठी / स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवणारे अ-मराठी लोक आधी पासुनच हे करताहेत ! शेवटी कायय, जो समुह धनशक्ती हरवून बसतो, त्याची भाषा र्‍हासमार्गाचीच वाटचाल करते !

चौकस२१२ Tue, 02/25/2020 - 14:32
दुर्दैवाने खालील विचारसरणी मुळे आपल्या भाषेचा ऱ्हास होत आहे - महाराष्ट्रात चांगले मराठी ( १०० गुणांचे) सक्तीचे नाही ( १०० गुणांचे मराठी शिकलेलं सुद्धा जगात यशस्वी झाले आहेत ) - एवढेच काय मला वाटते कि काही शाळेत शिताफीने मराठी शिकणे टाळता येते ( हे कोडं मला कधी उलगडलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमी स्थानिक भाषा हि कमी दर्जाचीच का? गोरा साहेब गेला पण राखाडी राहिला याचे हे प्रतीक आहे कि काय ? या वरील गोष्टींमुळे मराठी वाचन नाही हि सर्वात मोठी खटकणारी गोष्ट - इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठी कडे दुर्लक्ष करणे हि एक अतिशय चुकीची समजूत - अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे पण त्याचा असा विपर्यास केला जातो कि "बघा माझा मुलगा फ्रेंच बोलतो = म्हणजे तो हुशार...प्रगत वैगरे.. अरे पण आज आफ्रिकेतील लाखो लोक अस्खलित फ्रेंच बोलतात याचा अर्थ ते सर्व हुशार आणि प्रगत आहेत का? - मराठी प्रांत सोडला कि मराठी विसरायला होते!.. तद्दन खोटं आहे हे ... आज ४-५ पिढ्यातील ग्रीक , इटालियन आणि चिनी लोक त्यान्ची स्वतःची भाषा बोलतात ३०-४० वर्षे मराठी प्रांता बाहेर राहिलेले लोक चांगले मराठी बोलतात . पिकत तिथे विकत नाही असे दिसतंय

हेमंतकुमार Wed, 02/26/2020 - 11:45
सहमत. सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात. सदराचे नाव : गर्जा मराठीचा जयजयकार एक दुवा: https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-founder-of-nashiks-mm-industries-abn-97-2079471/

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा Wed, 02/26/2020 - 13:32
मनोहर शेटे यांची सुंदर मुलाखत आहे ! विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का?
नाही. मी जेव्हा याची मीमांसा करतो, तेव्हा मला वाटतं की मराठी शाळा या मुलांना वास्तववादी बनवतात. त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात. ही मुलं जे काही असतं तेच दाखवतात. मात्र इंग्रजी माध्यमातील मुलांचं बोलणं, वागणं, त्यांची शरीरभाषा लहानपणापासून आभासी, बेगडी, इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते अनेकदा. त्यातून मग अहंगंड निर्माण होतो आणि मग या मुलांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती गळून जातात.
हे विशेष आवडले. धन्यू कुमार१जी !

मुक्त विहारि गुरुवार, 02/27/2020 - 13:31
आपण कितीही बोंबललो तरी, मराठी भाषा टिकवायला राज्यकर्ते प्रयत्न करत नाहीत. ज्या क्षेत्राला राज्यकर्ते आश्रय देत नाहीत, ते क्षेत्र हळूहळू रोडावते आणि मृत्यूमुखी पडते. उदा. पाली, ब्राह्मी अशावेळी सामान्य माणूस आपला आपला मार्ग निवडतो.

पाषाणभेद गुरुवार, 02/27/2020 - 18:56
गुरूत्वाकर्षण = जडओढ पेट्रोल = पेटतेल डिजेल = जळतेल गाडीची कीक = पायधक्क्याचा खटका (खटका) यासारखे शब्द मराठीत रुजवायला हवेत. यासाठी इस्त्रायल अर्थात हिब्रू भाषेचे उदाहरण देता येईल. हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे. तेथील व्यवस्थेने तेथल्या लोकांकरता हिब्रू भाषेत नवे शब्द तयार करायला प्रोत्साहन दिले. उलट आपल्या येथील शासकिय शब्दकोष बघा. त्यातील मराठी शब्द संक्रूतोध्बव आहेतच पण क्लिष्ट देखील आहेत. त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपे वाटतात. अर्थात मराठी फोफवायची असेल तर शुद्धलेखनाचे क्लिष्ट नियम नाकारले पाहिजे. तद्भव शब्दांऐवजी नवे शब्द स्विकारले पाहिजे.

चौथा कोनाडा Fri, 02/28/2020 - 17:48
हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे.
+ १ या पातळी वरची चर्चा सुद्धा होत नाही, होतात त्या फक्त साहित्य संमेलनं, अनुदानं, उद्घाटन, अध्यक्षपदाचे वाद इ. इ. हे दुर्दवी आहे.

हुप्प्या Sat, 02/29/2020 - 21:09
इस्रायल हा एक अत्यंत छोटा देश आहे. एका धर्म त्या देशवासियांना घट्ट धरुन ठेवतो. हा देश अत्यंत हिंस्र अशा शत्रूंनी वेढलेला असल्यामुळे त्यांच्यातील एकी जास्त तीव्र आहे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यावर कायम अन्याय होत आला आहे म्हणून आपण एक नव्याने सुरवात केली पाहिजे. ह्या विचारांनी तो देश बनला. हिब्रू ह्या भाषेचे पुनरुज्जीवन हा त्याचाच भाग. ह्या ज्यू अस्मितेमुळे ती भाषा, त्यातील नवे नियम इस्रायली लोकांनी स्वीकारले. मराठीचे असे नाही त्यामुळे तसे होणे दुरापास्त आहे.

चौथा कोनाडा Tue, 02/25/2020 - 13:31
समयोचित लेख ! कळकळ जाणवली !
आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.
स्वागतार्ह आहे, सध्या हे सुरुच आहे, टिव्हीच्या बातम्या पाहिल्यातर कित्येक मथळे चुकीचे / अशुद्ध लिहिलेले आढळतात ! तेच फ्लेक्स अन हाताने लिहिलेल्या फलकांबाबतीतही ! इंग्लीश माध्यमातली मराठी युवापिढी अन नव-मराठी / स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवणारे अ-मराठी लोक आधी पासुनच हे करताहेत ! शेवटी कायय, जो समुह धनशक्ती हरवून बसतो, त्याची भाषा र्‍हासमार्गाचीच वाटचाल करते !

चौकस२१२ Tue, 02/25/2020 - 14:32
दुर्दैवाने खालील विचारसरणी मुळे आपल्या भाषेचा ऱ्हास होत आहे - महाराष्ट्रात चांगले मराठी ( १०० गुणांचे) सक्तीचे नाही ( १०० गुणांचे मराठी शिकलेलं सुद्धा जगात यशस्वी झाले आहेत ) - एवढेच काय मला वाटते कि काही शाळेत शिताफीने मराठी शिकणे टाळता येते ( हे कोडं मला कधी उलगडलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमी स्थानिक भाषा हि कमी दर्जाचीच का? गोरा साहेब गेला पण राखाडी राहिला याचे हे प्रतीक आहे कि काय ? या वरील गोष्टींमुळे मराठी वाचन नाही हि सर्वात मोठी खटकणारी गोष्ट - इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठी कडे दुर्लक्ष करणे हि एक अतिशय चुकीची समजूत - अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे पण त्याचा असा विपर्यास केला जातो कि "बघा माझा मुलगा फ्रेंच बोलतो = म्हणजे तो हुशार...प्रगत वैगरे.. अरे पण आज आफ्रिकेतील लाखो लोक अस्खलित फ्रेंच बोलतात याचा अर्थ ते सर्व हुशार आणि प्रगत आहेत का? - मराठी प्रांत सोडला कि मराठी विसरायला होते!.. तद्दन खोटं आहे हे ... आज ४-५ पिढ्यातील ग्रीक , इटालियन आणि चिनी लोक त्यान्ची स्वतःची भाषा बोलतात ३०-४० वर्षे मराठी प्रांता बाहेर राहिलेले लोक चांगले मराठी बोलतात . पिकत तिथे विकत नाही असे दिसतंय

हेमंतकुमार Wed, 02/26/2020 - 11:45
सहमत. सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात. सदराचे नाव : गर्जा मराठीचा जयजयकार एक दुवा: https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-founder-of-nashiks-mm-industries-abn-97-2079471/

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा Wed, 02/26/2020 - 13:32
मनोहर शेटे यांची सुंदर मुलाखत आहे ! विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का?
नाही. मी जेव्हा याची मीमांसा करतो, तेव्हा मला वाटतं की मराठी शाळा या मुलांना वास्तववादी बनवतात. त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात. ही मुलं जे काही असतं तेच दाखवतात. मात्र इंग्रजी माध्यमातील मुलांचं बोलणं, वागणं, त्यांची शरीरभाषा लहानपणापासून आभासी, बेगडी, इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते अनेकदा. त्यातून मग अहंगंड निर्माण होतो आणि मग या मुलांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती गळून जातात.
हे विशेष आवडले. धन्यू कुमार१जी !

मुक्त विहारि गुरुवार, 02/27/2020 - 13:31
आपण कितीही बोंबललो तरी, मराठी भाषा टिकवायला राज्यकर्ते प्रयत्न करत नाहीत. ज्या क्षेत्राला राज्यकर्ते आश्रय देत नाहीत, ते क्षेत्र हळूहळू रोडावते आणि मृत्यूमुखी पडते. उदा. पाली, ब्राह्मी अशावेळी सामान्य माणूस आपला आपला मार्ग निवडतो.

पाषाणभेद गुरुवार, 02/27/2020 - 18:56
गुरूत्वाकर्षण = जडओढ पेट्रोल = पेटतेल डिजेल = जळतेल गाडीची कीक = पायधक्क्याचा खटका (खटका) यासारखे शब्द मराठीत रुजवायला हवेत. यासाठी इस्त्रायल अर्थात हिब्रू भाषेचे उदाहरण देता येईल. हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे. तेथील व्यवस्थेने तेथल्या लोकांकरता हिब्रू भाषेत नवे शब्द तयार करायला प्रोत्साहन दिले. उलट आपल्या येथील शासकिय शब्दकोष बघा. त्यातील मराठी शब्द संक्रूतोध्बव आहेतच पण क्लिष्ट देखील आहेत. त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपे वाटतात. अर्थात मराठी फोफवायची असेल तर शुद्धलेखनाचे क्लिष्ट नियम नाकारले पाहिजे. तद्भव शब्दांऐवजी नवे शब्द स्विकारले पाहिजे.

चौथा कोनाडा Fri, 02/28/2020 - 17:48
हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे.
+ १ या पातळी वरची चर्चा सुद्धा होत नाही, होतात त्या फक्त साहित्य संमेलनं, अनुदानं, उद्घाटन, अध्यक्षपदाचे वाद इ. इ. हे दुर्दवी आहे.

हुप्प्या Sat, 02/29/2020 - 21:09
इस्रायल हा एक अत्यंत छोटा देश आहे. एका धर्म त्या देशवासियांना घट्ट धरुन ठेवतो. हा देश अत्यंत हिंस्र अशा शत्रूंनी वेढलेला असल्यामुळे त्यांच्यातील एकी जास्त तीव्र आहे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यावर कायम अन्याय होत आला आहे म्हणून आपण एक नव्याने सुरवात केली पाहिजे. ह्या विचारांनी तो देश बनला. हिब्रू ह्या भाषेचे पुनरुज्जीवन हा त्याचाच भाग. ह्या ज्यू अस्मितेमुळे ती भाषा, त्यातील नवे नियम इस्रायली लोकांनी स्वीकारले. मराठीचे असे नाही त्यामुळे तसे होणे दुरापास्त आहे.
लेखनप्रकार
२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत.

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

बाप्पू ·

अमर विश्वास Sat, 07/13/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार Sat, 07/13/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु Sat, 07/13/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू Sat, 07/13/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख Sat, 07/13/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड Sat, 07/13/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू Sun, 07/14/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड Sun, 07/14/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

उगा काहितरीच Sun, 07/14/2019 - 08:57
सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु Sun, 07/14/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

मास्टरमाईन्ड Sun, 07/14/2019 - 10:33
सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू Fri, 07/19/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी Fri, 07/19/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे गुरुवार, 08/01/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/01/2019 - 11:29
परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क गुरुवार, 08/01/2019 - 13:02
कुत्रा मागील पाय झाडून अगदी डांबरी रस्त्यावर देखील विष्ठा झाकायचा प्रयत्न करताना आढळून येतो

चष्मेबद्दूर Tue, 07/23/2019 - 10:12
जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ Tue, 07/23/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू गुरुवार, 08/01/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..

अमर विश्वास Sat, 07/13/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार Sat, 07/13/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु Sat, 07/13/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू Sat, 07/13/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख Sat, 07/13/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड Sat, 07/13/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू Sun, 07/14/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड Sun, 07/14/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

उगा काहितरीच Sun, 07/14/2019 - 08:57
सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु Sun, 07/14/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

मास्टरमाईन्ड Sun, 07/14/2019 - 10:33
सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू Fri, 07/19/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी Fri, 07/19/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे गुरुवार, 08/01/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/01/2019 - 11:29
परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क गुरुवार, 08/01/2019 - 13:02
कुत्रा मागील पाय झाडून अगदी डांबरी रस्त्यावर देखील विष्ठा झाकायचा प्रयत्न करताना आढळून येतो

चष्मेबद्दूर Tue, 07/23/2019 - 10:12
जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ Tue, 07/23/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू गुरुवार, 08/01/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल?? काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही..

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक ·

कंजूस Mon, 06/18/2018 - 20:01
बातमीला वळण दिले हे खरेच. यावर संपादक त्यांच्या अर्थरंगच्या/एक्सप्रेस लोकांचं मत घेत नाहीत का? लोकमतच्या मुलाखतीत भोगले यांनी हया शक्यता हसण्यावरी नेलेल्या पाहिल्या. गोदरेजनेही फुडस डिविजन हर्शे चॅाकलेट्सना विकले, आरकॅाम जिओवाले घेणार आहेत हेपण मराठीच आहेत.

चौथा कोनाडा Mon, 06/18/2018 - 21:58
खरं आहे. लोकसत्ता आजकाल ओरिएन्ट होऊन मथळे / बातम्या देतोय. त्यांच्यांशी असंतांच्या संतांनी संग केलाय. पण, भोगले यांनी त्यांच्या निवेदनात सर्वच गोष्टी स्पष्ट केल्यामुळे लोकसत्तावाल्यांना कुठं तोंड लपवायंच असा प्रश्न पडला असणार. भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्या लोकांमध्ये काही किंतू राहिला नाही. निर्लेप हे मराठी उद्योगजगताच्या इतिहासातले सुवर्णपान म्हणुनचकायमच नावाजले जाईल.

टर्मीनेटर Mon, 06/18/2018 - 22:21
गिरीश कुबेर हा महान संपादक अजून काही दिवसांनी एक्स्प्रेस ग्रुपला लोकसत्ता हा ब्रांड दुसऱ्या कोणाला विकण्यायोग्य पण न ठेवता कायमचा बंद करण्याची वेळ आणणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

In reply to by टर्मीनेटर

लोनली प्लॅनेट Tue, 06/19/2018 - 09:29
अगदी बरोबर अधर्मयुद्ध..तेल नावाचा इतिहास..युद्ध जीवांचे अशी अप्रतिम पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर आपली बुद्धी नको तिथेच वापरून वाया घालवत आहेत

कंजूस Mon, 06/18/2018 - 20:01
बातमीला वळण दिले हे खरेच. यावर संपादक त्यांच्या अर्थरंगच्या/एक्सप्रेस लोकांचं मत घेत नाहीत का? लोकमतच्या मुलाखतीत भोगले यांनी हया शक्यता हसण्यावरी नेलेल्या पाहिल्या. गोदरेजनेही फुडस डिविजन हर्शे चॅाकलेट्सना विकले, आरकॅाम जिओवाले घेणार आहेत हेपण मराठीच आहेत.

चौथा कोनाडा Mon, 06/18/2018 - 21:58
खरं आहे. लोकसत्ता आजकाल ओरिएन्ट होऊन मथळे / बातम्या देतोय. त्यांच्यांशी असंतांच्या संतांनी संग केलाय. पण, भोगले यांनी त्यांच्या निवेदनात सर्वच गोष्टी स्पष्ट केल्यामुळे लोकसत्तावाल्यांना कुठं तोंड लपवायंच असा प्रश्न पडला असणार. भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्या लोकांमध्ये काही किंतू राहिला नाही. निर्लेप हे मराठी उद्योगजगताच्या इतिहासातले सुवर्णपान म्हणुनचकायमच नावाजले जाईल.

टर्मीनेटर Mon, 06/18/2018 - 22:21
गिरीश कुबेर हा महान संपादक अजून काही दिवसांनी एक्स्प्रेस ग्रुपला लोकसत्ता हा ब्रांड दुसऱ्या कोणाला विकण्यायोग्य पण न ठेवता कायमचा बंद करण्याची वेळ आणणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

In reply to by टर्मीनेटर

लोनली प्लॅनेट Tue, 06/19/2018 - 09:29
अगदी बरोबर अधर्मयुद्ध..तेल नावाचा इतिहास..युद्ध जीवांचे अशी अप्रतिम पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर आपली बुद्धी नको तिथेच वापरून वाया घालवत आहेत
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.