दिवाळी अंक २०१३
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मंडळी,
(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक )
नमस्कार मंडळी
गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे.
सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ
१. दामोदर हरि - वय २७,
२. बाळकृष्ण हरि - वय २४
आणि
३. वासुदेव हरि - वय १८.
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.
नेणतां वैरी जिंकती.
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.
समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.
या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो.
तुम्ही अमेरिकेत कुठल्याही रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल. बहुतेक रस्ते हे दुतर्फा असतील आणि मध्यभागी एक बहुतांशी पांढर्या रंगाची ओळ असेल जी लेन डिव्हाईड करते.
अनेक प्रकारच्या ओळी इथे शक्य आहेत पण आम्ही ४ प्रकार पाहु.
१. पांढरी अतूट रेखा
पांढरी रेखा नेहमी एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या लेन्स ना आखते. पण ती अतूट असली तर त्याचा अर्थ होतो कि तुम्हाला लेन बदलण्यास मनाई आहे. लेन बदलणे किंवा दुसरी लेन वापरून पुढील वाहनास "टेक ओव्हर" करण्यास मनाई आहे. टेक ओव्हर किंवा ओव्हरटेक ह्याला अमेरिकेत "पासिंग" म्हटले जाते.
मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. "