---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)
पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली.
धन्यवाद
साईट्स स्वतः शोधाव्या लागतील
छान..
In reply to छान.. by प्राजु
प्राजू,
In reply to प्राजू, by विसोबा खेचर
पटलं बरका तात्या .....
In reply to पटलं बरका तात्या ..... by छोटा डॉन
सहमत
In reply to छान.. by प्राजु
ताई म्हणू नका हो
ह्यात
अहो एक
हो हो लक्षात ठेवेन
तात्या
'यासम .....
मराठी गाण्या॑साठी ...
मराठी
अरे वा
मी मराठी !