मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संध्याखंत

नंदन ·

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:13
मिसळ छानच जमली आहे. अशीच झणझणीत कविता येऊ देत. पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे या ओळी आवडल्या.

प्राजु Sun, 02/03/2008 - 20:35
सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" या ओळी एकदम छान जमल्या आहेत. - प्राजु

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 23:21
अरे नंदन सायबा, लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :) असो.. गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज या ओळी सुंदर...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Mon, 02/04/2008 - 12:27
:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Mon, 02/04/2008 - 07:12
अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.

आजानुकर्ण Mon, 02/04/2008 - 09:11
अप्रतिम कविता. खूप आवडली. रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत काय ओळी आहेत! (रसिक) आजानुकर्ण

नंदन Mon, 02/04/2008 - 12:30
मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन, कविता आवडली.......!!! गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज आणि रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनं!!! वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 22:30
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच :) -ऋषिकेश

यशोधरा Sun, 10/16/2016 - 14:37
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत

तिमा Mon, 10/17/2016 - 07:22
रात्र येई संस्थळी मिपाकर करिती खंत नंदन दिसे ना कुठे रुपे जरी अनंत

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:13
मिसळ छानच जमली आहे. अशीच झणझणीत कविता येऊ देत. पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे या ओळी आवडल्या.

प्राजु Sun, 02/03/2008 - 20:35
सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" या ओळी एकदम छान जमल्या आहेत. - प्राजु

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 23:21
अरे नंदन सायबा, लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :) असो.. गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज या ओळी सुंदर...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Mon, 02/04/2008 - 12:27
:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Mon, 02/04/2008 - 07:12
अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.

आजानुकर्ण Mon, 02/04/2008 - 09:11
अप्रतिम कविता. खूप आवडली. रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत काय ओळी आहेत! (रसिक) आजानुकर्ण

नंदन Mon, 02/04/2008 - 12:30
मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन, कविता आवडली.......!!! गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज आणि रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनं!!! वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 22:30
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच :) -ऋषिकेश

यशोधरा Sun, 10/16/2016 - 14:37
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत

तिमा Mon, 10/17/2016 - 07:22
रात्र येई संस्थळी मिपाकर करिती खंत नंदन दिसे ना कुठे रुपे जरी अनंत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :) "गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत

व्हॅलेंटाईन्स डे....

प्राजु ·

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 23:38
वा प्राजू, छान आहे उपक्रम! चालू द्या.. (पुन्हा नव्या जोमाने उभी) हे आवडले..:) वेलकम ब्यॅक... मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले... तुझे मिपावरील प्रेम असेच कायम राहू दे, हीच संत व्हॅलेन्टाईनच्या चरणी संत तात्याबांची प्रार्थना.. :) आपला, संत तात्या. अवांतर - आम्हाला पिरेम करण्याकरता १४ फेब्रुवारी हा एकच दिवस नव्हे तर कुठलाही दिवस चालतो! :)

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 23:47
अजून वारयावर गुंजतात ज्याच्या प्रेमाच्या आरोळ्या असा हा पिवळा डांबिस कशाला करील चारोळ्या? :)) तुझ्या आग्रहाखातर केलेली माझ्या आयुष्यातली ही पहिली चारोळी! खराब निघाली तर प्राजुला धोपटा, रे!! :)))

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:26
प्रिय अनामिकेस, प्रेमाचा प्रत्येक रंग मला तुझ्यामधे दिसतोय तुझ्यातील रंगांमुळेच मी प्रेम करायल शिकतोय -(प्रेमळ) ऋषिकेश

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:28
तुझ्या प्रत्येक रंगात मला माझाच चेहरा दिसला उन, पाऊस, वा-यामध्ये कसा ऋतू हसला...! - प्राजु

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:32
ऋतुंचे हसणे, पावसाचे बरसणे, तुझ्या एका हास्यापुढे हे सारे काही उणे

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:36
डांबिसकाका, तुमच्या धोपटण्यामध्ये मायेचा ओलावा आहे या पुतणीला तुमच्या, इथे परदेशात विसावा आहे... -प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:57
क्या बात है.... एकापेक्षा एक विसाव्याच्या शोधामधे दूनियेत रणरण फिरलो, फिरून पुन्हा आईच्या कुशीत मी शिरलो. 'आई'.....आपल्या आयुष्यातले पहिले प्रेम.... या व्हेलेंटाईन डेला सर्वप्रथम तिला ही प्रेमळ भेट. बाकी 'तात्यांच्या' म्हणण्याप्रमाणे प्रेमाकरीता आम्हालाही व्हॅलेंटाईन डेची गरज नाही.... आपला प्रत्येक क्षण 'व्हेलेंटाईन.... (प्रेमळ) -इनोबा

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:31
पुन्हा उपक्रम चालू केल्याबद्दल आनंद झाला. प्राजु, धनंजय, विनायक, ऋषिकेश. पिवळा डांबिस चालू राहू दे... आम्हाला नविन नविन चारोळ्या वाचायला दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:14
प्रेम कर गरीबा सारखं कोंड्याच्या भाकरीवर प्रेम कर कुंभारासारखं.. मातीच्या खापरीवर (मांडे भाजण्यासाठी लागणा-या) - प्राजू

प्रेम कर कधीही कुठल्याही खापरीवर आपल्यासाठिचे त्याचे पोळणं पाहून त्याचे ऋण मनात स्मर ऋणी. डॅनी. पुण्याचे पेशवे

सुनील Mon, 02/04/2008 - 05:32
वाचतो आहोत (नाहीतरी काव्याच्या बाबतीत आम्ही तेवढेच करू शकतो!). चारोळ्या पुन्हा सुरू झाल्या हे चांगले झाले! (रसिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु Mon, 02/04/2008 - 09:33
कॄष्णाची घेण्या फिरकि राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला, अचंबित कान्हा दिसे.. म्हणे तिला"कृष्णाच्या नयनी दिसे राधा .. पण तुझ्या तर नयनी कान्हाच वसे???" - प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 11:18
छ्या! कैच्या कैच केली आहेस हो ही चारोळी! आपल्याला नाय आवडली! प्रामाणिक मत, राग नसावा... आपला, ('चारोळ्या पाडणे' या प्रकाराला भयंकर घाबरणारा!) तात्या.

In reply to by प्राजु

प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 11:32
कृष्णाची घेण्या फिरकी राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला,अचंबित दिसे कान्हा म्हणे राधेला, मम नयनात फक्त वसे राधा.. तव नयनात मात्र मजला दिसतसे कान्हा

ही चारोळी नसून ती नागपूरच्या एका कविंच्या कवितेच्या पहील्या चार ओळी आहेत. पण त्या फार सुंदर आहेत त्यामुळे इथे देण्याचा मोह आवरत नाही. जर कोणाला ती कविता आणि कवि माहीत असतील तर कृपया पूर्ण कविता प्रकाशित करावी. वेदना पचविल्या ज्यानी हसण्याचे मानकरी ते, त्यानीच फुले वेचावी काट्यांशी ज्यांचे नाते...... -अज्ञात कवि -वेदना पचवणारा डॅनी पुण्याचे पेशवे

प्राजु Tue, 02/05/2008 - 00:10
प्रेमाची लाली चढे मम गाली अशी ही जादू केली तरी कुणी लाज आली पाहूनी मजला प्रतिबिंब माझे त्या दर्पणी.. - प्राजु ( कृष्ण -राधेची कल्पना शब्दांत नाही नीट मांडता आली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. प्रमोदकाकांनी ति उत्तम शब्दांत मांडली, धन्यवाद प्रमोद काका.)

वरदा Tue, 02/05/2008 - 19:43
आयुष्यात कधीहि लिहिल्या नाही कवितेच्या दोन ओळी तुझ्या प्रेमात प्राजुताई ही पहीली चारोळी छे फार कठीण आहे ग प्राजु...अशी लिहितेस तु इतक्या छान चारोळ्या.....

गौरी Tue, 02/05/2008 - 23:58
प्रेमात.. प्रेमात पडले कसे मी कळले ना माझ्या मनी उमजले सर्व काही प्रतिबिंब पाहता मज तुझ्या नयनी (पहिलीच चारोळी आहे. चारोळी एक्स्पर्ट प्राजू , जमलं का नाही सांग गं!!!)

प्राजु Wed, 02/06/2008 - 00:37
वरदा, गौरी, चतुरंग.. अप्रतिम.. येऊद्यात अशाच आणखीहि... प्रेमामध्ये असे | अशी काही जादू| | हरवतो साधू | मेनकेत| | कोण म्हणे प्रेम | सुखाचा निचरा | नाही त्यास थारा| दुनियेत| | - प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 00:43
प्रेमाची ती हाक | असे किती मोठी | दुसरी चारोळी | पहा झाली || प्रेमच ते मोठे | व्यापून उरले | 'मि.पा.'अवकाशा | दशांगुळे || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 00:51
वा. चतुरंग.. सह्ह्ही बॉस चारोळीत तुझ्या | प्रेम भरलेले| भरून उरलेले| अंतरात| | मि.पा.अवकाश| कृतकृत्य झाले| धन्य ते पावले| आंतरजाली| | -प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:05
प्रेमाला ह्या कशी | नसे ती उपमा | कोणी लेखाजोखा | ठेवीयला || वाटा ते भरून | आता दाहीदिशा | वदे मि.पा.वरी |'चतुरंग' || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 01:12
देवाजीच्या द्वारी| मागणे न उरे| जीवनी या भरे| प्रेम सारे| | म्हणोनि असे की| प्रेमची करावे| ओवाळूनी द्यावे| जीवन ते| | - प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:15
काम माझे आता | वाट तेची पाही | जावयाचे आहे | लॅबमध्ये || विसरत नाही | प्रेमा मी तरिही | म्हणे 'चतुरंगा' | पळ आता! || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 01:24
अरे सभासदा | श्लोक नाहि काही| प्रेमाचीच असे| चारोळी ही| | प्रेमाचीच गाथा| प्रेमिकांच्या ओठी | कविता वा श्लोक| लिही तू ही | | - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Wed, 02/06/2008 - 01:42
प्राजूबाई तूम्ही|म्हणता म्हणून| पामर हा काही|नाही काव्यासी लायक|| आम्ही खरडतो चार| ओळी काही बाही| चारोळी म्हणती|जन आपसूक|| जमलं एकदाचं... हूश्श.....! -संथ इनोबा(संदर्भः मिसळबोध)

प्राजु Wed, 02/06/2008 - 02:33
रविराज, उखाणा सदृश कविता छान आहे. त्यात तिचे नाव गुंफले असतेत तर मस्त उखाणाच झाला असता... - प्राजु

प्राजु Wed, 02/06/2008 - 03:02
अरे वा.. तिचे नाव "प्रिया" आहे तर.. खूपच छान... आणखिही येऊदेत अशा चरोळ्या.. - प्राजु

छोटा डॉन Wed, 02/06/2008 - 09:16
च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... म्हणून आमच्या मनाच्या भावना दर्शवणार्‍या "संदिप आणि सलील" यांच्या ४ ओळी देत आहे .... " दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... मला तू न दिसशी, परंतु तयांच्या नशिबी कसे सांग तुजला पहाणे .... प्रिये ये निघेनी घनांच्या कडेने ..... मला एकटेसे आता वाटत आहे ..... " विरहतेने व्याकूळ [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 11:06
च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... आम्हीही दिवसातून एकदा तरी अगदी हेच म्हणत असतो! :) तात्या.

रविराज Wed, 02/06/2008 - 11:01
महाबळेश्वर वाई पाचगणी कोयना भीमा कास बामणोली ठोसेघर प्रतापगड सज्जनगड सह्याद्री अजिंक्यतारा आय लव माय(भू़मी) सातारा - रविराज .

रविराज Wed, 02/06/2008 - 11:31
माफ कर प्रिये मला, तुला मी खोटं बोललो तुझ्या आधी सुद्धा होतो मी प्रेमात पडलो येते जेव्हा आठवण तिची, मनात खमंग वारा वादळी ती होती माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी पुरणपोळीवर तुप जोडीला आमरस प्रेम घट्ट झाले आमचे दिवसेंदिवस कधी निमित्त सणाचे कधी वाढदिवसाचे तर कधी आमच्या भेटीला निमित्त माझ्या रुसण्याचे एकदा मात्र घात झाला पुरणपोळीने धोका दिला अचानक आजी निघुन गेली प्रेयसीही माझी तिच्याबरोबर गेली आता जेव्हा गावी जातो चुली समोर आजीला पाहतो तीच्या आठवणींच्या पुरणपोळ्या मी पोटभर खातो - रविराज.

प्राजु Wed, 02/06/2008 - 20:15
पांधरा शुभ्र गोळा तरंगे जशी सळसळे तरूणाई मुखी येता.. तृप्त आत्मा ती माझी रस्-मलाई..... उम्म्म..... वा वा... - (रसमलाईत गुंतलेली )प्राजु

भरपुर झाले 'राज'कारण अन 'सपा'ची सत्तेची हाव मिटवा वाद सगळे आता वाढवु फक्त प्रेम अन् बंधुभाव - (समस्त भैय्यांचा भाऊ) छोटी टिंगी

अव्यक्त गुरुवार, 02/07/2008 - 00:22
श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा कृष्ण कूम्तल व्यापे तव मुख चंद्र्मा नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे ... (प्रेमवीर) अव्यक्त!

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 03:34
अव्यक्तने व्यक्त केलेली भावना खरच मस्त आहे..... आणि काय हे तात्या. कोण ही अनुष्का सांगा की ! काय झाले 'प्रेमळ' विषयांतर झाले तरी. पुण्याचे पेशवे

जुना अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 11:21
तिने मोठ्या तोर्‍याने माझे प्रेम झिडकारले तेच फूल सुदैवाने तिच्या मैत्रिणीने स्विकारले. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अनिला गुरुवार, 02/07/2008 - 22:30
प्रेमे झाली, झाल्या आणाभाका लग्ने झाली, झाली पोरे बाळे, बळे. कुठ्ली प्रभा? कुठ्ला चन्द्रमा? नभातुन कुठे तो चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन मम फक्त गुन्ता कोसळे

In reply to by अनिला

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 22:40
क्या बात है.. वास्तववादी चारोळी! नुसत्या छान छान, प्रेमळ प्रेमळ चारोळ्या वाचून कंटाळा आला होता! तात्या.

प्राजु Fri, 02/08/2008 - 01:19
गंधित त्या फुलांच्या राशी सख्या मी सांडित गेले डाव सुंदर संसाराचा तुझ्यासवे मांडित गेले - प्राजु

वरदा Fri, 02/08/2008 - 06:36
संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले

वरदा Fri, 02/08/2008 - 06:36
संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले

In reply to by वरदा

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 06:58
का झालं असं? कदाचित तुझं तुझ्या नवर्‍यावर जरा जास्तच प्रेम असावं म्हणून असं झालं! :) एक पोस्ट उडवता येईल का प्लीज? हो नक्कीच येईल. परंतु राहू दे! मिपाने तुला नवर्‍यावर दोनदोनदा प्रेम करायची परवानगी दिली आहे! :) तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 06:49
मी पाहीलच लगेच खालंचं पोस्ट लिहिलं..पोस्ट कसं उडवायचं? अहो प्राजु कडुन प्रेरणा घेऊन सुचेल ते लिहिते...तिला कसं सुचतं कोण जाणे म्हणुन म्हटंलं आपणही प्रयत्न करत रहावा......

वरदा Fri, 02/08/2008 - 07:13
थँक्यू ...तुझं सर्टीफिकेट महत्वाचं...तू खूपच छान लिहितेस....

वरदा Fri, 02/08/2008 - 07:57
कळ्ळं होतं मला ते..उत्तर लिहीते म्हट्लं आणि राहीलं...आता चारोळित उत्तर प्रेम का मोजून करता येतं ते कायमचं असतं... ते दोन जणांच्या नुसत्या असण्यानं नाही मनं गुंफल्यानं होतं... प्राजु तू आता बास कर गं म्हणेपर्यंत लिहीणारे मी चारोळ्या....

किशोरी Fri, 02/08/2008 - 13:33
प्रेमाचे हे लक्षण असते खास चोहीकडे होतो आनंदाचा आभास अजुन एक जीवनदायीनी,वात्सल्य तु तुच आहेस माया प्रेमस्वरुप आई तु देवाचीच काया (जमली का हो चारोळी??,या प्राजुजीं काय सुंदर चारोळ्या करतात,कस जमत कोन जाणे असतात चार ओळी पण निबध लिहीणे सोपे अस वाट्तय,चार ओळीतच वेड लागायची पाळी आली)

वरदा Fri, 02/08/2008 - 17:42
मी येते सोबत तुझ्या गुंफीत शब्दांना देईन आकार माझ्या मनातील भावनांना

स्वाती राजेश Fri, 02/08/2008 - 18:26
प्राजु, वरदा, किशोरी या चारोळ्या मस्तच... अजुनी येऊ देत अशाच छान छान ... वाचून करूया फस्त... बाय द वे ही चारोळी नव्हे-:))))))))

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:30
कविता हे माझे पहिले प्रेम आहे वरदा, किशोरी तुमचेही सेम आहे??? - प्राजु

वरदा Fri, 02/08/2008 - 19:50
कविता करणे प्राजु तुझासवेच शिकले कोण जाणे प्रेम का हे चार ओळी खरडू लागले

राजे Fri, 02/08/2008 - 19:50
प्रेमाचे काय तुझे माझे सेम आहे तुझे त्याच्यावर आहे माझे तुझ्यावर आहे...... मी कधीच लिहीत नाही कवीता हा माझा प्रांत नाही पण तुझ्यात व माझ्यात काही सेम असावे ह्यातच ह्या चारोळीच्या जन्माची मेख आहे..... जशी जमली तशी केली आहे चारोळी मी आवडली तर बेस्ट आहे नाही तर नेहमी प्रमाणे वेस्ट आहे कोणी नाही तर वाचनारे गेस्ट (पाहूणे सदस्य) आहेत राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

किशोरी Fri, 02/08/2008 - 20:01
सौंदर्याचा अविष्कार हा शब्दांचा आहे खेळ कविता म्हणजे मनातील भावनांचा सुंदर मेळ (तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद वरदा,स्वाती,प्राजु)

राजे Fri, 02/08/2008 - 20:13
भावनांना आकार देणे हा काही माझा खेळ नाही तुझ्या प्रेमात पडणे ह्यात काही गेम नाही राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Fri, 02/08/2008 - 20:16
सुर्व्या निघाला लाल होऊनी वाटेला लागला परतीच्या क्षितिजावरती चुंबुनी गेला कोमल अधरा धरतीच्या.... - प्राजु ( सुर्व्या - म्हणजे सुर्य..)

राजे Fri, 02/08/2008 - 20:32
ह्या सुर्याचे रोज नवे नाटक आहे दिलावर रोज नवा दंश आहे आज जगावे तुझ्यासाठी तर मागे आपला वंश आहे... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

किशोरी Sat, 02/09/2008 - 10:01
सुर्या गेला चुंबुनी धरतीचे अधर धरती लाजली ओढुन घेतला तिने चांदण्याचा पदर

किशोरी Sat, 02/09/2008 - 10:03
प्रेमात पडल्यावर सगळ जग सुंदर दिसत लग्न झाल्यावर कळत प्रेम नेहमीच आंधळ असत

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:59
तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:16
वाटतो. ही ग्रंथि आम्हाला जन्मतः च नाही. फार फार मजा आली. आपल्या सर्वांचे कौतुक वाटते. प्राजू, हा आनंदमयी चैतन्याचा ओघ असाच राहू दे. सर्वांना धन्यवाद.

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 23:38
वा प्राजू, छान आहे उपक्रम! चालू द्या.. (पुन्हा नव्या जोमाने उभी) हे आवडले..:) वेलकम ब्यॅक... मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले... तुझे मिपावरील प्रेम असेच कायम राहू दे, हीच संत व्हॅलेन्टाईनच्या चरणी संत तात्याबांची प्रार्थना.. :) आपला, संत तात्या. अवांतर - आम्हाला पिरेम करण्याकरता १४ फेब्रुवारी हा एकच दिवस नव्हे तर कुठलाही दिवस चालतो! :)

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 23:47
अजून वारयावर गुंजतात ज्याच्या प्रेमाच्या आरोळ्या असा हा पिवळा डांबिस कशाला करील चारोळ्या? :)) तुझ्या आग्रहाखातर केलेली माझ्या आयुष्यातली ही पहिली चारोळी! खराब निघाली तर प्राजुला धोपटा, रे!! :)))

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:26
प्रिय अनामिकेस, प्रेमाचा प्रत्येक रंग मला तुझ्यामधे दिसतोय तुझ्यातील रंगांमुळेच मी प्रेम करायल शिकतोय -(प्रेमळ) ऋषिकेश

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:28
तुझ्या प्रत्येक रंगात मला माझाच चेहरा दिसला उन, पाऊस, वा-यामध्ये कसा ऋतू हसला...! - प्राजु

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:32
ऋतुंचे हसणे, पावसाचे बरसणे, तुझ्या एका हास्यापुढे हे सारे काही उणे

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:36
डांबिसकाका, तुमच्या धोपटण्यामध्ये मायेचा ओलावा आहे या पुतणीला तुमच्या, इथे परदेशात विसावा आहे... -प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:57
क्या बात है.... एकापेक्षा एक विसाव्याच्या शोधामधे दूनियेत रणरण फिरलो, फिरून पुन्हा आईच्या कुशीत मी शिरलो. 'आई'.....आपल्या आयुष्यातले पहिले प्रेम.... या व्हेलेंटाईन डेला सर्वप्रथम तिला ही प्रेमळ भेट. बाकी 'तात्यांच्या' म्हणण्याप्रमाणे प्रेमाकरीता आम्हालाही व्हॅलेंटाईन डेची गरज नाही.... आपला प्रत्येक क्षण 'व्हेलेंटाईन.... (प्रेमळ) -इनोबा

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:31
पुन्हा उपक्रम चालू केल्याबद्दल आनंद झाला. प्राजु, धनंजय, विनायक, ऋषिकेश. पिवळा डांबिस चालू राहू दे... आम्हाला नविन नविन चारोळ्या वाचायला दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:14
प्रेम कर गरीबा सारखं कोंड्याच्या भाकरीवर प्रेम कर कुंभारासारखं.. मातीच्या खापरीवर (मांडे भाजण्यासाठी लागणा-या) - प्राजू

प्रेम कर कधीही कुठल्याही खापरीवर आपल्यासाठिचे त्याचे पोळणं पाहून त्याचे ऋण मनात स्मर ऋणी. डॅनी. पुण्याचे पेशवे

सुनील Mon, 02/04/2008 - 05:32
वाचतो आहोत (नाहीतरी काव्याच्या बाबतीत आम्ही तेवढेच करू शकतो!). चारोळ्या पुन्हा सुरू झाल्या हे चांगले झाले! (रसिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु Mon, 02/04/2008 - 09:33
कॄष्णाची घेण्या फिरकि राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला, अचंबित कान्हा दिसे.. म्हणे तिला"कृष्णाच्या नयनी दिसे राधा .. पण तुझ्या तर नयनी कान्हाच वसे???" - प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 11:18
छ्या! कैच्या कैच केली आहेस हो ही चारोळी! आपल्याला नाय आवडली! प्रामाणिक मत, राग नसावा... आपला, ('चारोळ्या पाडणे' या प्रकाराला भयंकर घाबरणारा!) तात्या.

In reply to by प्राजु

प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 11:32
कृष्णाची घेण्या फिरकी राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला,अचंबित दिसे कान्हा म्हणे राधेला, मम नयनात फक्त वसे राधा.. तव नयनात मात्र मजला दिसतसे कान्हा

ही चारोळी नसून ती नागपूरच्या एका कविंच्या कवितेच्या पहील्या चार ओळी आहेत. पण त्या फार सुंदर आहेत त्यामुळे इथे देण्याचा मोह आवरत नाही. जर कोणाला ती कविता आणि कवि माहीत असतील तर कृपया पूर्ण कविता प्रकाशित करावी. वेदना पचविल्या ज्यानी हसण्याचे मानकरी ते, त्यानीच फुले वेचावी काट्यांशी ज्यांचे नाते...... -अज्ञात कवि -वेदना पचवणारा डॅनी पुण्याचे पेशवे

प्राजु Tue, 02/05/2008 - 00:10
प्रेमाची लाली चढे मम गाली अशी ही जादू केली तरी कुणी लाज आली पाहूनी मजला प्रतिबिंब माझे त्या दर्पणी.. - प्राजु ( कृष्ण -राधेची कल्पना शब्दांत नाही नीट मांडता आली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. प्रमोदकाकांनी ति उत्तम शब्दांत मांडली, धन्यवाद प्रमोद काका.)

वरदा Tue, 02/05/2008 - 19:43
आयुष्यात कधीहि लिहिल्या नाही कवितेच्या दोन ओळी तुझ्या प्रेमात प्राजुताई ही पहीली चारोळी छे फार कठीण आहे ग प्राजु...अशी लिहितेस तु इतक्या छान चारोळ्या.....

गौरी Tue, 02/05/2008 - 23:58
प्रेमात.. प्रेमात पडले कसे मी कळले ना माझ्या मनी उमजले सर्व काही प्रतिबिंब पाहता मज तुझ्या नयनी (पहिलीच चारोळी आहे. चारोळी एक्स्पर्ट प्राजू , जमलं का नाही सांग गं!!!)

प्राजु Wed, 02/06/2008 - 00:37
वरदा, गौरी, चतुरंग.. अप्रतिम.. येऊद्यात अशाच आणखीहि... प्रेमामध्ये असे | अशी काही जादू| | हरवतो साधू | मेनकेत| | कोण म्हणे प्रेम | सुखाचा निचरा | नाही त्यास थारा| दुनियेत| | - प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 00:43
प्रेमाची ती हाक | असे किती मोठी | दुसरी चारोळी | पहा झाली || प्रेमच ते मोठे | व्यापून उरले | 'मि.पा.'अवकाशा | दशांगुळे || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 00:51
वा. चतुरंग.. सह्ह्ही बॉस चारोळीत तुझ्या | प्रेम भरलेले| भरून उरलेले| अंतरात| | मि.पा.अवकाश| कृतकृत्य झाले| धन्य ते पावले| आंतरजाली| | -प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:05
प्रेमाला ह्या कशी | नसे ती उपमा | कोणी लेखाजोखा | ठेवीयला || वाटा ते भरून | आता दाहीदिशा | वदे मि.पा.वरी |'चतुरंग' || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 01:12
देवाजीच्या द्वारी| मागणे न उरे| जीवनी या भरे| प्रेम सारे| | म्हणोनि असे की| प्रेमची करावे| ओवाळूनी द्यावे| जीवन ते| | - प्राजु

चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:15
काम माझे आता | वाट तेची पाही | जावयाचे आहे | लॅबमध्ये || विसरत नाही | प्रेमा मी तरिही | म्हणे 'चतुरंगा' | पळ आता! || चतुरंग

प्राजु Wed, 02/06/2008 - 01:24
अरे सभासदा | श्लोक नाहि काही| प्रेमाचीच असे| चारोळी ही| | प्रेमाचीच गाथा| प्रेमिकांच्या ओठी | कविता वा श्लोक| लिही तू ही | | - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Wed, 02/06/2008 - 01:42
प्राजूबाई तूम्ही|म्हणता म्हणून| पामर हा काही|नाही काव्यासी लायक|| आम्ही खरडतो चार| ओळी काही बाही| चारोळी म्हणती|जन आपसूक|| जमलं एकदाचं... हूश्श.....! -संथ इनोबा(संदर्भः मिसळबोध)

प्राजु Wed, 02/06/2008 - 02:33
रविराज, उखाणा सदृश कविता छान आहे. त्यात तिचे नाव गुंफले असतेत तर मस्त उखाणाच झाला असता... - प्राजु

प्राजु Wed, 02/06/2008 - 03:02
अरे वा.. तिचे नाव "प्रिया" आहे तर.. खूपच छान... आणखिही येऊदेत अशा चरोळ्या.. - प्राजु

छोटा डॉन Wed, 02/06/2008 - 09:16
च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... म्हणून आमच्या मनाच्या भावना दर्शवणार्‍या "संदिप आणि सलील" यांच्या ४ ओळी देत आहे .... " दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... मला तू न दिसशी, परंतु तयांच्या नशिबी कसे सांग तुजला पहाणे .... प्रिये ये निघेनी घनांच्या कडेने ..... मला एकटेसे आता वाटत आहे ..... " विरहतेने व्याकूळ [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 11:06
च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... आम्हीही दिवसातून एकदा तरी अगदी हेच म्हणत असतो! :) तात्या.

रविराज Wed, 02/06/2008 - 11:01
महाबळेश्वर वाई पाचगणी कोयना भीमा कास बामणोली ठोसेघर प्रतापगड सज्जनगड सह्याद्री अजिंक्यतारा आय लव माय(भू़मी) सातारा - रविराज .

रविराज Wed, 02/06/2008 - 11:31
माफ कर प्रिये मला, तुला मी खोटं बोललो तुझ्या आधी सुद्धा होतो मी प्रेमात पडलो येते जेव्हा आठवण तिची, मनात खमंग वारा वादळी ती होती माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी पुरणपोळीवर तुप जोडीला आमरस प्रेम घट्ट झाले आमचे दिवसेंदिवस कधी निमित्त सणाचे कधी वाढदिवसाचे तर कधी आमच्या भेटीला निमित्त माझ्या रुसण्याचे एकदा मात्र घात झाला पुरणपोळीने धोका दिला अचानक आजी निघुन गेली प्रेयसीही माझी तिच्याबरोबर गेली आता जेव्हा गावी जातो चुली समोर आजीला पाहतो तीच्या आठवणींच्या पुरणपोळ्या मी पोटभर खातो - रविराज.

प्राजु Wed, 02/06/2008 - 20:15
पांधरा शुभ्र गोळा तरंगे जशी सळसळे तरूणाई मुखी येता.. तृप्त आत्मा ती माझी रस्-मलाई..... उम्म्म..... वा वा... - (रसमलाईत गुंतलेली )प्राजु

भरपुर झाले 'राज'कारण अन 'सपा'ची सत्तेची हाव मिटवा वाद सगळे आता वाढवु फक्त प्रेम अन् बंधुभाव - (समस्त भैय्यांचा भाऊ) छोटी टिंगी

अव्यक्त गुरुवार, 02/07/2008 - 00:22
श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा कृष्ण कूम्तल व्यापे तव मुख चंद्र्मा नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे ... (प्रेमवीर) अव्यक्त!

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 03:34
अव्यक्तने व्यक्त केलेली भावना खरच मस्त आहे..... आणि काय हे तात्या. कोण ही अनुष्का सांगा की ! काय झाले 'प्रेमळ' विषयांतर झाले तरी. पुण्याचे पेशवे

जुना अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 11:21
तिने मोठ्या तोर्‍याने माझे प्रेम झिडकारले तेच फूल सुदैवाने तिच्या मैत्रिणीने स्विकारले. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अनिला गुरुवार, 02/07/2008 - 22:30
प्रेमे झाली, झाल्या आणाभाका लग्ने झाली, झाली पोरे बाळे, बळे. कुठ्ली प्रभा? कुठ्ला चन्द्रमा? नभातुन कुठे तो चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन मम फक्त गुन्ता कोसळे

In reply to by अनिला

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 22:40
क्या बात है.. वास्तववादी चारोळी! नुसत्या छान छान, प्रेमळ प्रेमळ चारोळ्या वाचून कंटाळा आला होता! तात्या.

प्राजु Fri, 02/08/2008 - 01:19
गंधित त्या फुलांच्या राशी सख्या मी सांडित गेले डाव सुंदर संसाराचा तुझ्यासवे मांडित गेले - प्राजु

वरदा Fri, 02/08/2008 - 06:36
संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले

वरदा Fri, 02/08/2008 - 06:36
संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले

In reply to by वरदा

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 06:58
का झालं असं? कदाचित तुझं तुझ्या नवर्‍यावर जरा जास्तच प्रेम असावं म्हणून असं झालं! :) एक पोस्ट उडवता येईल का प्लीज? हो नक्कीच येईल. परंतु राहू दे! मिपाने तुला नवर्‍यावर दोनदोनदा प्रेम करायची परवानगी दिली आहे! :) तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 06:49
मी पाहीलच लगेच खालंचं पोस्ट लिहिलं..पोस्ट कसं उडवायचं? अहो प्राजु कडुन प्रेरणा घेऊन सुचेल ते लिहिते...तिला कसं सुचतं कोण जाणे म्हणुन म्हटंलं आपणही प्रयत्न करत रहावा......

वरदा Fri, 02/08/2008 - 07:13
थँक्यू ...तुझं सर्टीफिकेट महत्वाचं...तू खूपच छान लिहितेस....

वरदा Fri, 02/08/2008 - 07:57
कळ्ळं होतं मला ते..उत्तर लिहीते म्हट्लं आणि राहीलं...आता चारोळित उत्तर प्रेम का मोजून करता येतं ते कायमचं असतं... ते दोन जणांच्या नुसत्या असण्यानं नाही मनं गुंफल्यानं होतं... प्राजु तू आता बास कर गं म्हणेपर्यंत लिहीणारे मी चारोळ्या....

किशोरी Fri, 02/08/2008 - 13:33
प्रेमाचे हे लक्षण असते खास चोहीकडे होतो आनंदाचा आभास अजुन एक जीवनदायीनी,वात्सल्य तु तुच आहेस माया प्रेमस्वरुप आई तु देवाचीच काया (जमली का हो चारोळी??,या प्राजुजीं काय सुंदर चारोळ्या करतात,कस जमत कोन जाणे असतात चार ओळी पण निबध लिहीणे सोपे अस वाट्तय,चार ओळीतच वेड लागायची पाळी आली)

वरदा Fri, 02/08/2008 - 17:42
मी येते सोबत तुझ्या गुंफीत शब्दांना देईन आकार माझ्या मनातील भावनांना

स्वाती राजेश Fri, 02/08/2008 - 18:26
प्राजु, वरदा, किशोरी या चारोळ्या मस्तच... अजुनी येऊ देत अशाच छान छान ... वाचून करूया फस्त... बाय द वे ही चारोळी नव्हे-:))))))))

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:30
कविता हे माझे पहिले प्रेम आहे वरदा, किशोरी तुमचेही सेम आहे??? - प्राजु

वरदा Fri, 02/08/2008 - 19:50
कविता करणे प्राजु तुझासवेच शिकले कोण जाणे प्रेम का हे चार ओळी खरडू लागले

राजे Fri, 02/08/2008 - 19:50
प्रेमाचे काय तुझे माझे सेम आहे तुझे त्याच्यावर आहे माझे तुझ्यावर आहे...... मी कधीच लिहीत नाही कवीता हा माझा प्रांत नाही पण तुझ्यात व माझ्यात काही सेम असावे ह्यातच ह्या चारोळीच्या जन्माची मेख आहे..... जशी जमली तशी केली आहे चारोळी मी आवडली तर बेस्ट आहे नाही तर नेहमी प्रमाणे वेस्ट आहे कोणी नाही तर वाचनारे गेस्ट (पाहूणे सदस्य) आहेत राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

किशोरी Fri, 02/08/2008 - 20:01
सौंदर्याचा अविष्कार हा शब्दांचा आहे खेळ कविता म्हणजे मनातील भावनांचा सुंदर मेळ (तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद वरदा,स्वाती,प्राजु)

राजे Fri, 02/08/2008 - 20:13
भावनांना आकार देणे हा काही माझा खेळ नाही तुझ्या प्रेमात पडणे ह्यात काही गेम नाही राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Fri, 02/08/2008 - 20:16
सुर्व्या निघाला लाल होऊनी वाटेला लागला परतीच्या क्षितिजावरती चुंबुनी गेला कोमल अधरा धरतीच्या.... - प्राजु ( सुर्व्या - म्हणजे सुर्य..)

राजे Fri, 02/08/2008 - 20:32
ह्या सुर्याचे रोज नवे नाटक आहे दिलावर रोज नवा दंश आहे आज जगावे तुझ्यासाठी तर मागे आपला वंश आहे... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

किशोरी Sat, 02/09/2008 - 10:01
सुर्या गेला चुंबुनी धरतीचे अधर धरती लाजली ओढुन घेतला तिने चांदण्याचा पदर

किशोरी Sat, 02/09/2008 - 10:03
प्रेमात पडल्यावर सगळ जग सुंदर दिसत लग्न झाल्यावर कळत प्रेम नेहमीच आंधळ असत

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:59
तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:16
वाटतो. ही ग्रंथि आम्हाला जन्मतः च नाही. फार फार मजा आली. आपल्या सर्वांचे कौतुक वाटते. प्राजू, हा आनंदमयी चैतन्याचा ओघ असाच राहू दे. सर्वांना धन्यवाद.
लेखनविषय:
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

फस्क्लास भेळ !!

डॉ.प्रसाद दाढे ·

इनोबा म्हणे Sat, 02/02/2008 - 22:34
प्रसादराव, लॉ कॉलेज जवळच्या कॅनॉल रोडवर गणेश भेळवाला आहे,तिथे एकदा भेट देऊन बघा.काय मस्त भेळ आहे! (पक्का पुणेरी)-इनोबा

प्राजु Sat, 02/02/2008 - 22:43
आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा... या सगळ्या भेळी विसरून जाल.. - (राजाभाऊ भेळप्रेमी)प्राजु

In reply to by प्राजु

रम्या Mon, 02/04/2008 - 14:54
अगदी बरोबर प्राजु, मी राजाभाऊंची भेळ एकदाच खल्ली आहे. पण खाताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो आहे. या भेळीसाठी कांदा कापणार्‍या माणसा समोर मोबाईल स्टॉपवॉच सुरू केला. पठ्ट्याने १५ सेकंदात एक पुर्ण कांदा बारीक कापला!! रम्या

In reply to by रम्या

झकासराव Wed, 02/06/2008 - 07:43
प्राजु आणि रम्या! सहीच रे. राजाभाउ भेळ बेष्टच. रंकाळ्याला गेला की सगळ्या गाड्यांवर राजाभाउ लिहिलेल आहे. मी एकाला विचारल तर तो फक्त हसला होता. :) चव मात्र चांगलीच होती. (कोल्हापुरात भेळ वाला मराठीच असतो) आणि आता इथे पुण्यात मात्र भैयाने बनवलेली भेळ खाववत नाही. :( मी आताशा भेळ खाण बंदच केलय पुण्यात. हा गणेश भेळेच नाव फार ऐकल आहे. त्यांच्या पुण्यात १७ शाखा आहेत अस वाचलय मी. तिकडे एकदा खावुन बघाव म्हणतो :)

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 23:28
भेळ आमच्या मुंबईच्या विठ्ठलची. व्ही टी स्थानकाजवळ! असो, दाढेसाहेब, तुम्ही मिपावर उत्तम मिसळ, भेळ मिळणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचे हे जे काही सत्र आरंभले आहे ते अत्यंत स्तूत्य आहे...! :) उतम मिसळ मिळणार्‍या ठिकाणांच्या संकलनासोबतच उत्तम भेळ मिळणार्‍या ठिकाणांचेही संकलन आता होऊ द्या! आपला, (आवडत्या स्त्रीसोबत निवांत अश्या समुद्र किनारी मावळतीचे रंग पाहात पाहात भेळेची मजा लुटणारा!) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 10:55
फार पूर्वी फडके रोड, डो॑बिवली येथे 'रसना' नावाचे हॉटेल होते, तेथे भेळ फार झकास मिळत असे..पण ते दुकान (का कुणास ठाऊक?) ब॑द पडले आणि जिवास चुट्पुट लावून गेले.. पुणे- ब॑गळूर महामार्गावर खेड्-शिवापूर येथे 'वनपत्रे ब॑धू' या॑ची छान सुकी भेळ मिळते. वाटेत था॑बून ती सोबत बा॑धून घ्यावी आणि भेळीच्या फक्क्या मारत पुढील ड्रायव्ही॑ग करावे..

संजय अभ्यंकर Sun, 02/03/2008 - 11:04
१) सिक्कानगर - गिरगांव २)ढोले पाटिल रोड.. पुणे ३) सुखसागर - मुंबई आणि बँगलोर ४) क्लेअर रोड - नागपाडा ५) बाभई नाका - बोरिवली (मंगेश वडापाव वाल्या समोर) तसेच दक्षिण-मध्य मुंबईत डोक्यावर टोपलि घेउन प्रत्येक चाळीत फिरणारे भय्ये सुद्धा चांगलि भेळ बनवतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 13:50
१५-१६ वर्षा॑पूर्वी सारसबागेबाहेरसुद्धा भेळ चा॑गली मिळत असे..आता माहीत नाही, खूप दिवसात खाल्ली नाही.. पुण्यात चा॑गले व रसाळ 'राय्-आवळे' हमखास कुठे मिळतात हो? मी खूप शोधतो आहे..मीठ मसाला लावलेले चन्या-मन्या बोरे, राय आवळे हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानपणात परत गेल्या सारखे वाटते..शाळेतून परत घरी येताना (कि॑वा शाळा बुडवून पिक्चर पाहताना) खाण्याचा खाऊ असायचा तो..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस Sun, 02/03/2008 - 23:55
मंडईत, मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांपाशी मिळतात. पण ते सिझनल आहेत, वर्षभर कधीही असे मिळत नाहीत. मला वाटतं नवरात्रीनंतर येतात, तरी मंडईतल्या भाजीवाल्यांनाच विचारून खात्री करावी. (खट्टामीठा) पिवळा डांबिस

चतुरंग Mon, 02/04/2008 - 19:37
सरदवाडीला सुकी भेळ (तिथे भेळभत्ता असा शब्द आहे) फार छान मिळते. नगरला लालटाकी जवळ (हा रस्ता पुढे शिर्डी कडे जातो) "अंबिका" भेळ - केवळ सुंदर! (चुकून "जगदंबा" असे लिहिले होते -आमच्या सौं.नी लगेच दुरुस्त केले!) त्याच्याकडची पाणी-पुरी सुद्धा हाय हाय..! चतुरंग

पूर्वी शुक्रवार पेठेत काळ्या हौकाकडून बुरुड आळी कडे जाताना लागणार्‍या गल्ली मधे एक सोमणी नावाचे वृद्ध गृहस्थ भेळेचे दुकान चालवायचे ती भेळ मला फार आवडायची.... डॉक्टरसाहेब याबद्दल आपल्याला काही माहीती आहे का? बरेच दिवसात त्या बाजूला गेलो नाही. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Mon, 02/04/2008 - 11:18
शिवाजीनगर स्टेशन : झटका भेळ .... निगडी : जय महाराष्ट्र भेळ .... अतिशय फर्मास व कमीत कमी २ प्लेटा हाणल्याशिवाय जिभेची आग शांत होत नाही .... ता.क.: आम्ही भेळ खल्ल्या नंतर त्यावर "चहा आणि सिगारेट " याला पहिली पसंती देतो .........

In reply to by छोटा डॉन

१ नंबर असते ही भेळ.....पहिलाच घास खाल्ल्यावर जोरदार शॉट बसतो..... आणि संपुर्ण भेळ खाइस्तोपर्यंत तर नाकातोंडातून वाफा येवू लागतात....... बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) तसेच माझ्या लहानपणी अप्पा बळवंत चौकात नुमवि जवळ आणि चितळेबंधूंच्या जवळ मस्त भेळ मिळायची.......त्याचं नाव आता आठवत नाही..... - छोटी टिंगी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

केशवसुमार Mon, 02/04/2008 - 19:38
बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) ह. ह.पु.वा.. चित्तोपंतांनी आम्हाला स्वारगेट ते फडके हाऊद दरमान कुठेतरी एका गाड्यावर अप्रतिम मटकी भेळ खायला घातली होती. खूपच भन्नाट होती ती भेळ (एक सुचना: हातगाडी आणि बनवणार्‍या माणसाला न बघता ही भेळ खावी लागते..)

रम्या Mon, 02/04/2008 - 15:01
'झणझणीत' या शब्दाचा अर्थ कळाला तो जळगाव स्टेशन बाहेरच्या हॉटेलात मिसळ खाताना. मी कोल्हापूरचा असूनही मिसळ खाताना तोंडाला घाम फुटला. पण खाताना खूप मजा आली. (तिखट प्रेमी)

सख्याहरि Mon, 02/04/2008 - 20:18
संभा ची भेळ खावा ...सांगली मधे... आम्रुतातेहि पैजा जिंके... स्वर्गीय अनुभव... इथल्या जर्मन लोकन्ची कीव येते... त्यंना चव कशाशी खातात तेच माहित नहि. आपन किति नशीबवान आहोत.. आपल्या कडे खाण्याचा केवढा मोठा वारसा आहे!!! मराठी,पंजाबी , गुजराती, दक्षिणात्य... कित्ती खाऊ काय खाऊ... -सख्याहरि भेळ पुराण ऐकुन.. भुकेने व्याकूळ....परदेशस्थ भारतीय

भाग्यश्री Wed, 02/06/2008 - 05:44
पुष्करीणी भेळ , लक्ष्मी रोड... गणेश भेळ !! - कर्नाटक हायस्कुल वरून अलंकार पोलीस चौकीच्या दिशेनी गेले की लागते.. अफलातून भेळ, पाणीपुरी!! यांच्या शाखा पण आहेत, अर्थात पुण्यात "गणेश भेळ" चिक्कार असल्याने ट्रेडमार्क पाहूनच जावे.. :)

पिस्तुल्या गुरुवार, 04/17/2008 - 23:26
आमच्या बाणेरमधली भेळ खाऊन बघा तो॑डाला पाणी सुटेल नाही सुटले तर नका खाऊ.

शितल Fri, 04/18/2008 - 19:09
>>>कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अहो पुण्यातील आमच्या घराला लागुन म्हणजे एका मिनिटावर कल्याण भेळ आहे, आ.हा.. हा... सर्वा॑नी ती खाऊनच पाहिली पाहिजे. (मला जाहिरातीसाठी काही कल्याण भेळवाला भेळ खाऊ घालणार नाही आहे ) कोल्हापुरच्या राजा भाऊची ही छान , पण कल्याण भेळ ही अप्रतिमच !

मदनबाण Sat, 04/19/2008 - 19:06
कोल्हापुरी भेळ (भडंग घातलेली )तर एकदम जबरदस्त लागते,,,,,(त्यात कैर्‍यांचे छोटे छोटे तुकडे झकास लागतात) रंकाळ्यावर मिळणारी ही भेळ मस्तच..... आणि आत्ताच चोरगे,,,,,मोहन्,,,,,आणि फडतरें ची मिसळी ला चापुन आलो आहे.... (भेळ व मिसळप्रेमी)

इनोबा म्हणे Sat, 02/02/2008 - 22:34
प्रसादराव, लॉ कॉलेज जवळच्या कॅनॉल रोडवर गणेश भेळवाला आहे,तिथे एकदा भेट देऊन बघा.काय मस्त भेळ आहे! (पक्का पुणेरी)-इनोबा

प्राजु Sat, 02/02/2008 - 22:43
आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा... या सगळ्या भेळी विसरून जाल.. - (राजाभाऊ भेळप्रेमी)प्राजु

In reply to by प्राजु

रम्या Mon, 02/04/2008 - 14:54
अगदी बरोबर प्राजु, मी राजाभाऊंची भेळ एकदाच खल्ली आहे. पण खाताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो आहे. या भेळीसाठी कांदा कापणार्‍या माणसा समोर मोबाईल स्टॉपवॉच सुरू केला. पठ्ट्याने १५ सेकंदात एक पुर्ण कांदा बारीक कापला!! रम्या

In reply to by रम्या

झकासराव Wed, 02/06/2008 - 07:43
प्राजु आणि रम्या! सहीच रे. राजाभाउ भेळ बेष्टच. रंकाळ्याला गेला की सगळ्या गाड्यांवर राजाभाउ लिहिलेल आहे. मी एकाला विचारल तर तो फक्त हसला होता. :) चव मात्र चांगलीच होती. (कोल्हापुरात भेळ वाला मराठीच असतो) आणि आता इथे पुण्यात मात्र भैयाने बनवलेली भेळ खाववत नाही. :( मी आताशा भेळ खाण बंदच केलय पुण्यात. हा गणेश भेळेच नाव फार ऐकल आहे. त्यांच्या पुण्यात १७ शाखा आहेत अस वाचलय मी. तिकडे एकदा खावुन बघाव म्हणतो :)

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 23:28
भेळ आमच्या मुंबईच्या विठ्ठलची. व्ही टी स्थानकाजवळ! असो, दाढेसाहेब, तुम्ही मिपावर उत्तम मिसळ, भेळ मिळणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचे हे जे काही सत्र आरंभले आहे ते अत्यंत स्तूत्य आहे...! :) उतम मिसळ मिळणार्‍या ठिकाणांच्या संकलनासोबतच उत्तम भेळ मिळणार्‍या ठिकाणांचेही संकलन आता होऊ द्या! आपला, (आवडत्या स्त्रीसोबत निवांत अश्या समुद्र किनारी मावळतीचे रंग पाहात पाहात भेळेची मजा लुटणारा!) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 10:55
फार पूर्वी फडके रोड, डो॑बिवली येथे 'रसना' नावाचे हॉटेल होते, तेथे भेळ फार झकास मिळत असे..पण ते दुकान (का कुणास ठाऊक?) ब॑द पडले आणि जिवास चुट्पुट लावून गेले.. पुणे- ब॑गळूर महामार्गावर खेड्-शिवापूर येथे 'वनपत्रे ब॑धू' या॑ची छान सुकी भेळ मिळते. वाटेत था॑बून ती सोबत बा॑धून घ्यावी आणि भेळीच्या फक्क्या मारत पुढील ड्रायव्ही॑ग करावे..

संजय अभ्यंकर Sun, 02/03/2008 - 11:04
१) सिक्कानगर - गिरगांव २)ढोले पाटिल रोड.. पुणे ३) सुखसागर - मुंबई आणि बँगलोर ४) क्लेअर रोड - नागपाडा ५) बाभई नाका - बोरिवली (मंगेश वडापाव वाल्या समोर) तसेच दक्षिण-मध्य मुंबईत डोक्यावर टोपलि घेउन प्रत्येक चाळीत फिरणारे भय्ये सुद्धा चांगलि भेळ बनवतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 13:50
१५-१६ वर्षा॑पूर्वी सारसबागेबाहेरसुद्धा भेळ चा॑गली मिळत असे..आता माहीत नाही, खूप दिवसात खाल्ली नाही.. पुण्यात चा॑गले व रसाळ 'राय्-आवळे' हमखास कुठे मिळतात हो? मी खूप शोधतो आहे..मीठ मसाला लावलेले चन्या-मन्या बोरे, राय आवळे हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानपणात परत गेल्या सारखे वाटते..शाळेतून परत घरी येताना (कि॑वा शाळा बुडवून पिक्चर पाहताना) खाण्याचा खाऊ असायचा तो..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस Sun, 02/03/2008 - 23:55
मंडईत, मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांपाशी मिळतात. पण ते सिझनल आहेत, वर्षभर कधीही असे मिळत नाहीत. मला वाटतं नवरात्रीनंतर येतात, तरी मंडईतल्या भाजीवाल्यांनाच विचारून खात्री करावी. (खट्टामीठा) पिवळा डांबिस

चतुरंग Mon, 02/04/2008 - 19:37
सरदवाडीला सुकी भेळ (तिथे भेळभत्ता असा शब्द आहे) फार छान मिळते. नगरला लालटाकी जवळ (हा रस्ता पुढे शिर्डी कडे जातो) "अंबिका" भेळ - केवळ सुंदर! (चुकून "जगदंबा" असे लिहिले होते -आमच्या सौं.नी लगेच दुरुस्त केले!) त्याच्याकडची पाणी-पुरी सुद्धा हाय हाय..! चतुरंग

पूर्वी शुक्रवार पेठेत काळ्या हौकाकडून बुरुड आळी कडे जाताना लागणार्‍या गल्ली मधे एक सोमणी नावाचे वृद्ध गृहस्थ भेळेचे दुकान चालवायचे ती भेळ मला फार आवडायची.... डॉक्टरसाहेब याबद्दल आपल्याला काही माहीती आहे का? बरेच दिवसात त्या बाजूला गेलो नाही. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Mon, 02/04/2008 - 11:18
शिवाजीनगर स्टेशन : झटका भेळ .... निगडी : जय महाराष्ट्र भेळ .... अतिशय फर्मास व कमीत कमी २ प्लेटा हाणल्याशिवाय जिभेची आग शांत होत नाही .... ता.क.: आम्ही भेळ खल्ल्या नंतर त्यावर "चहा आणि सिगारेट " याला पहिली पसंती देतो .........

In reply to by छोटा डॉन

१ नंबर असते ही भेळ.....पहिलाच घास खाल्ल्यावर जोरदार शॉट बसतो..... आणि संपुर्ण भेळ खाइस्तोपर्यंत तर नाकातोंडातून वाफा येवू लागतात....... बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) तसेच माझ्या लहानपणी अप्पा बळवंत चौकात नुमवि जवळ आणि चितळेबंधूंच्या जवळ मस्त भेळ मिळायची.......त्याचं नाव आता आठवत नाही..... - छोटी टिंगी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

केशवसुमार Mon, 02/04/2008 - 19:38
बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) ह. ह.पु.वा.. चित्तोपंतांनी आम्हाला स्वारगेट ते फडके हाऊद दरमान कुठेतरी एका गाड्यावर अप्रतिम मटकी भेळ खायला घातली होती. खूपच भन्नाट होती ती भेळ (एक सुचना: हातगाडी आणि बनवणार्‍या माणसाला न बघता ही भेळ खावी लागते..)

रम्या Mon, 02/04/2008 - 15:01
'झणझणीत' या शब्दाचा अर्थ कळाला तो जळगाव स्टेशन बाहेरच्या हॉटेलात मिसळ खाताना. मी कोल्हापूरचा असूनही मिसळ खाताना तोंडाला घाम फुटला. पण खाताना खूप मजा आली. (तिखट प्रेमी)

सख्याहरि Mon, 02/04/2008 - 20:18
संभा ची भेळ खावा ...सांगली मधे... आम्रुतातेहि पैजा जिंके... स्वर्गीय अनुभव... इथल्या जर्मन लोकन्ची कीव येते... त्यंना चव कशाशी खातात तेच माहित नहि. आपन किति नशीबवान आहोत.. आपल्या कडे खाण्याचा केवढा मोठा वारसा आहे!!! मराठी,पंजाबी , गुजराती, दक्षिणात्य... कित्ती खाऊ काय खाऊ... -सख्याहरि भेळ पुराण ऐकुन.. भुकेने व्याकूळ....परदेशस्थ भारतीय

भाग्यश्री Wed, 02/06/2008 - 05:44
पुष्करीणी भेळ , लक्ष्मी रोड... गणेश भेळ !! - कर्नाटक हायस्कुल वरून अलंकार पोलीस चौकीच्या दिशेनी गेले की लागते.. अफलातून भेळ, पाणीपुरी!! यांच्या शाखा पण आहेत, अर्थात पुण्यात "गणेश भेळ" चिक्कार असल्याने ट्रेडमार्क पाहूनच जावे.. :)

पिस्तुल्या गुरुवार, 04/17/2008 - 23:26
आमच्या बाणेरमधली भेळ खाऊन बघा तो॑डाला पाणी सुटेल नाही सुटले तर नका खाऊ.

शितल Fri, 04/18/2008 - 19:09
>>>कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अहो पुण्यातील आमच्या घराला लागुन म्हणजे एका मिनिटावर कल्याण भेळ आहे, आ.हा.. हा... सर्वा॑नी ती खाऊनच पाहिली पाहिजे. (मला जाहिरातीसाठी काही कल्याण भेळवाला भेळ खाऊ घालणार नाही आहे ) कोल्हापुरच्या राजा भाऊची ही छान , पण कल्याण भेळ ही अप्रतिमच !

मदनबाण Sat, 04/19/2008 - 19:06
कोल्हापुरी भेळ (भडंग घातलेली )तर एकदम जबरदस्त लागते,,,,,(त्यात कैर्‍यांचे छोटे छोटे तुकडे झकास लागतात) रंकाळ्यावर मिळणारी ही भेळ मस्तच..... आणि आत्ताच चोरगे,,,,,मोहन्,,,,,आणि फडतरें ची मिसळी ला चापुन आलो आहे.... (भेळ व मिसळप्रेमी)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अनामिका भेळ, नारायण पेठ सुद्धा मस्त असते..

माझी चिंतनिका

युयुत्सु ·

सर्किट Mon, 02/04/2008 - 23:24
अरे किती दिवसांनी "भेटलास" !! - सर्किट

सर्किट Mon, 02/04/2008 - 23:24
अरे किती दिवसांनी "भेटलास" !! - सर्किट
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
http://rajeev-upadhye.blogspot.com/

हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मराठी नावे

इनोबा म्हणे ·

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:33
जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) हंगामा - धुसगूस अनारकली - डाळींबी - प्राजु

In reply to by प्राजु

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:35
जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) अनारकली - डाळींबी हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :)

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:48
तुमच्या पटकथा पाठवून द्या.... शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण दिवाना- येडा कुठचा वेलकम- सुस्वागतम दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक)

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:49
बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..) कोई है - कोण आहे रे (तिकडे)? वास्तव - वासाचा तवा..

प्राजु Sun, 02/03/2008 - 01:04
शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार असे नाही.. शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार - (फिल्मी)प्राजु

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:33
जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) हंगामा - धुसगूस अनारकली - डाळींबी - प्राजु

In reply to by प्राजु

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:35
जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) अनारकली - डाळींबी हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :)

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:48
तुमच्या पटकथा पाठवून द्या.... शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण दिवाना- येडा कुठचा वेलकम- सुस्वागतम दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक)

प्राजु Sun, 02/03/2008 - 00:49
बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..) कोई है - कोण आहे रे (तिकडे)? वास्तव - वासाचा तवा..

प्राजु Sun, 02/03/2008 - 01:04
शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार असे नाही.. शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार - (फिल्मी)प्राजु
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट भाषांतर करुन, त्याचा रिमेक करुन मराठीत प्रदर्शीत करायचा आमचा विचार आहे. आमच्या 'शिमगा प्रॉडक्शनला' अशा पटकथांची गरज आहे. इच्छूक पटकथा लेखकांनी(भट्ट कँप छाप) त्वरीत प्रस्ताव मांडावा. तूर्तास पटकथा सांगायची गरज नाही;केवळ शिर्षक सांगावे. आम्हाला आवडल्यास आम्ही प्रतिसाद देऊ.

निवेदन- नावातील साधर्म्य

वरदा वैद्य ·

सुनील Fri, 02/01/2008 - 22:35
मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 01:11
सुनीलराव, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे वरदाताईंनी स्पष्ट लिहिले असताना आपण, अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! असा प्रतिसाद लिहिणे हे आम्हाला मिसळपावकरता कमीपणाचे आणि मिसळपावच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारे वाटते! मनोगत आणि उपक्रम यांसरख्या दिग्गज संस्थळांवर वावरणार्‍या वरदाताईं फक्त निवेदन देण्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मिसळपाव परिवारात आल्या आहेत हे चांगलेच आहे आणि मिसळपाववर त्यांचे स्वागतच आहे! परंतु त्यांनी इथेच रहायचे किंवा रहायचे नाही, इथे लिहायचे किंवा लिहायचे नाही, हा संपूर्णपणे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते! मिसळपाव परिवारात सर्व मराठी जनांचे स्वागतच आहे, ते देखील अगदी मनापासून! परंतु मिसळपाव कुणाचेही मिंधे नाही इतकेच आम्ही नमूद करू इच्छितो! वरदाताईंनी, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे स्पष्ट लिहिले असून त्या केवळ निवेदन देण्याकरता इथे आल्या आहेत, नव्हे त्यांना यावे लागले आहे असाच अर्थ ध्वनित होतो! असे असताना त्यावरील आपण केलेले विधान आम्हाला अत्यंत मिंधेपणाचे वाटते आणि म्हणूनच आपले विधान हे पूर्णत: आपले वैयक्तिक विधान असून सदर विधानाशी मिसळपाव डॉट कॉमचा काहीही संबंध नाही असे मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने आम्ही नमूद करू इच्छितो! मिसळपाव परिवाराला नव्या सभासदांचे भरभरून स्वागतच आहे आणि नेहमीच राहील, परंतु इथे आज जी मंडळी प्रेमाने आणि आपणहून सामिल झाली आहेत, इथे लेखन करीत आहेत तीच मंडळी मिसळपावचा आधार आहेत असे आम्ही मानतो आणि त्यातच मिसळपाव समाधानी आहे आणि राहील! फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत... धन्यवाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुनील Sat, 02/02/2008 - 03:19
वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते. यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता. तेव्हा गैरसमज नसावा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 09:28
वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते. सुनीलराव, हे आम्हीही जाणतो. आपली, अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! या वाक्यातली निरागसता, सहजता आम्हालाही कळली होती. परंतु समोरच्या व्यक्तिने केवळ अमूक अमूक कामाकरता मिपाचे सदस्यत्व घेतले आहे असे मुद्दामून लिहिणे यातला धूर्त नमोगती कावेबाजपणा आपल्या लक्षात न येता आपण चांगुलपणा दाखवायला गेलात म्हणून अंमळ रुक्ष शब्दात आम्ही आपल्याला प्रतिसाद लिहिला इतकेच! खरे तर या करता आम्हीच आपली क्षमा मागतो..! आम्ही नमोगत कोळून प्यायलो असल्यामुळे नमोगती हलकटपणा चटकन आमच्या लक्षात येतो! यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता. याचीही आम्हाला कल्पना असून आपल्या सदहेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही. परंतु वरदाताईंनी, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे लिहिल्यामुळे त्यातून केवळ, "वरदा या नांवाबद्दल काय तो खुलासा करण्याकरता म्हणूनच येथे मला यावे लागले आले आहे हो! एरवी मला मिपाचे सदस्यत्व घ्यायची आजिबात इच्छाही नव्हती!" असाच अर्थ ध्वनित होतो आणि मिपाबदलची घृणा आणि मिपाबद्दलचा तिरस्कार स्पष्ट जाणवतो! लोकांच्या मनात वरदा या नावाबदल काय समज, गैरसमज असतील, त्याबद्दल वरदाताईंनी जे काही निवेदन दिले आहे त्यात आम्हाला काहीच वावगे वाटत नाही. अश्या प्रकारचा खुलासा त्या निश्चितच करू शकतात, परंतु जाता जाता, केवळ याच कारणाकरता येथील सभासदत्व घेतले आहे, असे मुद्दामून लिहिणे म्हणजे थोड्या वेगळ्या शब्दात, अप्रत्यक्षरित्या मिपाच्या व्यासपीठावर खुद्द मिपाचाच अपमान करणे, सुनीलराव आपल्या भाबड्या स्वभावाला कळले नाही म्हणून अंमळ रुक्ष प्रतिसाद दिला. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नव्हती, हे पुन्हा एकदा नमूद करतो! अहो सुनीलराव, जरा माणसं ओळखायला शिका! :) आम्ही अशीही माणसं पाहिली आहेत की जी नमोगतावर असताना भांड भांड भांडली आहेत, यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या केल्या आहेत, परंतु मिसळपाव सुरू होऊन अवघे आठ दिवस झाले होते नव्हते, तेव्हा इथली वादावादी पाहून यांचं लगेच मन उडालं म्हणे! अहो जिथे 'आपापसात' हा विभाग सुरू करावा लागला तिथे हे गुण्यागिविंदाने नांदत होते परंतु आपल्या मिसळपाववर त्यांचे आठच दिवसात मन उडाले/उडावे याला मिपाबद्दलचा व्यक्तिगत तिरस्कार नाही म्हणायचं तर काय प्रेम म्हणायचं? :) असो, हा तात्या त्या सर्वांना पोचवून त्यांचा तेरावा जेवेल, हा भाग वेगळा! :)) आपला, (सगळी आंतरजालीय दुनीयादारी करून मिपा काढलेला!) तात्या.

वरदा Sat, 02/02/2008 - 01:24
नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते. तेव्हा निश्चिंत असा. विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही. तेव्हा इथे लिहिलंत तर वाचायला आवडेल पण मुख्य मुद्दा हा की Your identity is safe.

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 13:54
नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते. हम्म! खरं आहे तुझं वरदा. तू गप्पाटप्पा करायला अशीच नेहमी इथे येत रहा, एवढीच तुला कळकळीची विनंती! 'वरदा' या नांवाचं पेटंट किंवा कॉपीराईट घेतल्याच्या आविर्भावात वरदा वैद्य यांनी इथे येऊन जो निवेदनवजा शहाजोगपणा केला आहे त्याबद्दल तुलाही फुक्कटचा मनस्ताप झाला असेल याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुझी व्यक्तिश: जाहीत क्षमा मागत आहे! काही काही माणसं इतक्या कोत्या आणि कूपमंडूक मनोवृत्तीची असू शकतात याचं खरंच नवल वाटतं! आपला, (मिपावरील वरदाचा मायबोलीकर मित्र!) तात्या. :)

प्राजु Sat, 02/02/2008 - 01:26
मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. खरंय... तात्यांशी सहमत आहे मी. - प्राजु

इनोबा म्हणे Sat, 02/02/2008 - 01:34
मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते. मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. इथे आलच आहात तर आपले स्वागतच आहे. तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले... अरेरे! (पक्का पुणेरी) -इनोबा

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 04:50
आम्हाला तरी आजतागायत वरदा वैद्य हे नांव (या लेखिका आहेत, कवयत्री, समिक्षिका की आणखी कोणी, देवच जाणे!) ठाऊक नव्हते. आम्हाला आमच्या नेहमी येणारया वरदाताई ठाऊक आणि आवडत्या!! फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत... तात्या सरपंचानी दाखवलेल्या स्वाभिमानाबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! आम्हाला त्यांचे विलक्षण कौतुक वाटले. मऊ मेणाहुनी, आम्ही विष्णुदास, कठिण वज्रास, भेदू ऐसे!! :) तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले... नव्हे, तसे ते मनोगतावर किंवा उपक्रम वर करणेच योग्य होते. आपण कोणी आहोत किंवा नाहीत हे आपली उठबस असणारया ठिकाणीच जाहीर करण्यात औचित्य असते. परक्या, अनोळखी माणसांपुढे हे सांगण्यात काय मतलब आहे? त्यांना तुम्ही कोण आहांत हे नाहीतरी माहिती नाहीच! की, "येनकेन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषा (इथे वनिता) भवेत" असा काही प्रकार आहे? (आमच्या) वरदाताई, आता नांवाचंही पेटंट काढून ठेवा!! फक्त मिसळपावाचाच, पिवळा डांबिस (आमची इतरत्र कोठेही डिलिव्हरी नाही!)

प्रमोद देव Sat, 02/02/2008 - 10:19
वरदाताई(वैद्य) केवळ आपण त्या 'वरदा' नव्हेत म्हणून खुलासा करण्यासाठीच आपण इथले तात्पुरते सभासदत्व घेतलेत हे वाचून आश्चर्य वाटले. आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे. तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.) निदान आपल्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 10:37
नेमक्या शब्दांतील प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रमोदकाका! आपल्या सारख्या वरिष्ठ सभासदाने यात हस्तक्षेप केला आणि मिपाची प्रतिष्ठा जपली याचे खूप बरे वाटले..! आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही. अगदी खरे आहे! मलाही कळले नाही... त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे. सहमत आहे प्रमोदकाका. आणि त्याकरता मी, मिपावरील वरदापाशी माझी व्यक्तिश: दिलगिरी व्यक्त करतो.. आपला, (प्रमोदकाकांचा आभारी आणि मिपावरील वरदाचा दिलगिर!) तात्या.

केशवराव Sat, 02/02/2008 - 11:46
वरदा [वैद्य ] ताईस , मि. पा. वर कुणी 'वरदा' नांवाने लिहीत्ये [ मि.पा.वरील वरदा, एकेरी उल्लेख आवडेल ना?] , आणि त्याचा अपल्याला काही उपद्रव / त्रास होतो, असे भासवून किंवा दाखवून आपण काय साधलेत? मिपा वरील वरदाला मानसिक त्रास झालाच नसेल का? नाम साधर्म्य असलेल्या कितीतरी व्यक्तीं अस्तीत्वात असतात. माझ्या एका मित्राचे नाव 'बाळाजी विश्वनाथ देशपांडे' आहे. आता काय करायचे ? आमच्या वरदाचे मन दूखावलेत आणि मि.पा. ला पण दुखावलेत. आमचा मि.पा. खेळकर आणि ईनोसंट लोकांचा आहे. [सकाळ , दुपार मिसळ खाणार] केशवराव.

टिउ Sat, 02/02/2008 - 23:56
मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं... काही लोकांना उगीच वाटत असतं कि आपण लई भारी लिहितो...मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही! शंभरातल्या एखाद्याचा गैरसमज झाला असेल कदाचीत...पण त्यासाठी तुम्हाला खास मिपाचं सभासदत्व घेउन निवेदन करावसं वाटलं याचा अर्थ तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...

In reply to by टिउ

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:32
मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं... अगदी सहमत मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही! मलाही नाही आठवत. तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय... हे अगदी खरं बोललात. ज्यांना मिपामधे रस नाही,त्यांनी येथे येण्याची गरजच काय? आणि मिपालाही अशा मिजासखोर लोकांमधे रस नाही. आमच्याकडे प्रतिभावान लेखकांची कमी नाही. राहता राहिले वरदा या नावाचे तर आमच्या 'वरदाताई' तुमच्यापेक्षा कमी नाहीत. (आख्ख्या दूनियेची मिसळ चापलेला) -इनोबा

चतुरंग Sun, 02/03/2008 - 03:28
वरदाताई वैद्य, आपण दिलेल्या निवेदनात मला अहंमन्यता पुरेपूर जाणवली आहे. मी स्पष्ट बोलतो आहे कारण तुम्ही काही कारण नसताना मि.पा. करांचा आणि आमच्या वरदाचा अपमान केला आहे. तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.) असे आमच्या प्रमोदकाकांनी मोठ्या मनाने म्हटले आहे. पण मी असे अजिबात म्हणणार नाही. जी व्यक्ती आंतरजालावर इतर ठिकाणी लिखाण करते तिला कोणत्या लिखाणाचा कसा अर्थ होतो ह्याची जाणीव नसावी हे पटण्यासारखे नाही. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. अशांसारखी वाक्ये तर आत्मस्तुती आणि अहंमन्यतेने भरलेलीच वाटतात कारण त्यांचा इथे काही संबंध लागत नाही! असो. माझ्यामते त्यांचे सदस्यत्व रद्द करु नये. मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते. त्यांना इथे लिखाण करायचे असल्यास इतर मि.पा.करांच्या बरोबरीने येऊदेत, त्यांचे स्वागत आहे. कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 08:49
मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते. कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते. रंगरावांशी सहमत आहे... मिपा ही नुसतीच छान आणि चवदार असते असे नाही तर तेवढीच झणझणीतही असते हे या निमित्ताने वरदाताईंना समजले असेल अशी आशा करतो..! :) छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :) आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Sun, 02/03/2008 - 11:53
"छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :) " सहमत. हे प्रकरण काही आवडले नाही आम्हाला... मी राज, आता ह्या भारत देशामध्ये (तसेच विदेशामध्ये देखील राज नाव आहे असे वाचून आहे) राज नावचे लाखोंने आहेत, एक उदाहरण जर गुगल मध्ये राज जैन शोध घेतला तर सर्वत्र राज जैन हे नाव येते हे साहेब कोणीतरी अमेरिकेतील आहेत व तेथील शक्यतो लोक प्रिय. व काही राज जैन वेगवेगळ्या संस्थे मध्ये मोठे अधिकारी आहेत तर त्यांनी जेथे जेथे लेखन केले आहे तेथे जाऊन मी त्यांना असे म्हणू शकत नाही की हे राज जैन म्हणजे मी नाही आहे ही कोणी तरी वेगळीच व्यक्ती आहे.. अहो लोक माझ्या तोंडावर शेण फासतील.... हा हा... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 13:41
आम्हाला वरदराजन जन्मापासून माहित आहे हे मात्र एकदम खरे आहे..त्या प्रेमापोटी (!) आम्ही कमल हसनचा 'नायकन' सुद्धा पाहिलाय..:)

जरा आम्ही सुटीवर गेलो तर झाला का दंगा सुरु :) निवांत वाचतो आणि निवांत प्रतिसाद लिहितो !!!!! तो पर्यंत चालू द्या !!! मिसळपावचा रंगमंच हलता असलेला आम्हाला नेहमी आवडतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेड बनी Sun, 02/03/2008 - 19:34
>>मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. ते काही लोक कोण ते समजेल का? कारण आम्हाला तुमचे नाव कोणी वापरते आहे अशी शंकाही आली नाही. त्या काही लोकांना आली, त्यांचा तुम्हाला तोंडघशी पाडण्याचा कावा तर नव्हता. तसा त्यांचा कावा नसला तरी तुम्ही मस्त तोंडावर आपटल्या आहात.

टिउ Mon, 02/04/2008 - 01:50
वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. वरदा या नावाने ऑर्कुटवर शोधल्यावर ८०७ लोक सापडले! :-)

विजय आचरेकर Mon, 02/04/2008 - 13:18
वरदाताई(वैद्य) यांची क्षमा मागुन........ विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही...................... अहंतागुणे सर्वही दु:ख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखि राहता सर्वहि सुख आहे अहंता तुझि तुच शोधुन पाहे जय जय रघुवीर समर्थ. विजय आचरेकर

प्रशांतकवळे Mon, 02/04/2008 - 15:36
माझ्यामते, वरदा वैद्य ह्यांनी ( माफ करा, एकेरीत लिहीण्याचे धाडस होत नाहीय.) एखाद्या वॄत्तपत्रात जाहिरात देणे आवश्यक होते, आणि त्यांचा व मिपा वरील वरदा ताई चा (थोडक्यात मिपाचा) काहीएक संबंध नाहीय हे लिहायला हवे होते. इथे येऊन लिहिण्यात त्यांना काय साध्य करायचे होते? प्रशांत

वरदा वैद्य Mon, 02/04/2008 - 19:46
मिसळपाववरील वरदाला मनस्ताप देण्याच्या उद्देशाने हे लिहिले नव्हते. सध्या वैयक्तिक कारणांमुळे मला जालावर लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस कुठेच मी ऑनलाईन नव्हते. विरोपांना उत्तर देण्यासाठीही वेळ नाही अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र इथे वरदा नाव दिसल्यामुळे काहींचा गैरसमज झाला व काही ओळखीच्या व्यक्ती माझ्यावर त्यांना लिहायला वेळ नसतो म्हणून रागावल्या, म्हणून हे निवेदन दिले. गैरसमज नसावा. गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे.

In reply to by वरदा वैद्य

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 22:16
गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, ठीक आहे, विषय संपला..! व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे. आपण दिलगिरी व्यक्त केली आहे तेव्हा आता त्याची गरज नाही! मिपा परिवारातर्फे हा विषय संपला! आमचा मिपा परिवार हा जिन्दादील लोकांचा समूह आहे. आमचं मन साफ आहे. तुमचंही करा आणि आमच्या परिवारात सामील व्हा, ही विनंती.. आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला! अहो चुका सगळ्यांकडूनच होतात. चुकतो तोच माणूस! झालं गेलं गंगेला मिळालं (किंवा मिसळीच्या रश्श्यात मिळालं! :) .. शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..! मिपा तेवढ्याच जिन्दादिलीने आपलं स्वागत करेल याची खात्री बाळगा! आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 22:28
आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला! वरदाताई(वैद्य) ह्यांनी केलेला खुलासा पटण्यासारखा आहे. तेव्हा तात्या म्हणतो त्याप्रमाणे हा विषय इथेच संपवणे योग्य आहे. शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..! सहमत आहे.

अवलिया Mon, 02/04/2008 - 20:34
>>>.गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे याला म्हणतात सो चुहे खाके.....

In reply to by अवलिया

वरदाताईंनी दिलगीरी व्यक्त केलेली आहे, तेव्हा हा विषय जास्त न ताणता झाले गेले ते विसरून गेलेले बरे. आपला, ('गांधी'भक्त) छोटी टिंगी

सुनील Fri, 02/01/2008 - 22:35
मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 01:11
सुनीलराव, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे वरदाताईंनी स्पष्ट लिहिले असताना आपण, अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! असा प्रतिसाद लिहिणे हे आम्हाला मिसळपावकरता कमीपणाचे आणि मिसळपावच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारे वाटते! मनोगत आणि उपक्रम यांसरख्या दिग्गज संस्थळांवर वावरणार्‍या वरदाताईं फक्त निवेदन देण्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मिसळपाव परिवारात आल्या आहेत हे चांगलेच आहे आणि मिसळपाववर त्यांचे स्वागतच आहे! परंतु त्यांनी इथेच रहायचे किंवा रहायचे नाही, इथे लिहायचे किंवा लिहायचे नाही, हा संपूर्णपणे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते! मिसळपाव परिवारात सर्व मराठी जनांचे स्वागतच आहे, ते देखील अगदी मनापासून! परंतु मिसळपाव कुणाचेही मिंधे नाही इतकेच आम्ही नमूद करू इच्छितो! वरदाताईंनी, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे स्पष्ट लिहिले असून त्या केवळ निवेदन देण्याकरता इथे आल्या आहेत, नव्हे त्यांना यावे लागले आहे असाच अर्थ ध्वनित होतो! असे असताना त्यावरील आपण केलेले विधान आम्हाला अत्यंत मिंधेपणाचे वाटते आणि म्हणूनच आपले विधान हे पूर्णत: आपले वैयक्तिक विधान असून सदर विधानाशी मिसळपाव डॉट कॉमचा काहीही संबंध नाही असे मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने आम्ही नमूद करू इच्छितो! मिसळपाव परिवाराला नव्या सभासदांचे भरभरून स्वागतच आहे आणि नेहमीच राहील, परंतु इथे आज जी मंडळी प्रेमाने आणि आपणहून सामिल झाली आहेत, इथे लेखन करीत आहेत तीच मंडळी मिसळपावचा आधार आहेत असे आम्ही मानतो आणि त्यातच मिसळपाव समाधानी आहे आणि राहील! फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत... धन्यवाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुनील Sat, 02/02/2008 - 03:19
वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते. यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता. तेव्हा गैरसमज नसावा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 09:28
वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते. सुनीलराव, हे आम्हीही जाणतो. आपली, अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!! या वाक्यातली निरागसता, सहजता आम्हालाही कळली होती. परंतु समोरच्या व्यक्तिने केवळ अमूक अमूक कामाकरता मिपाचे सदस्यत्व घेतले आहे असे मुद्दामून लिहिणे यातला धूर्त नमोगती कावेबाजपणा आपल्या लक्षात न येता आपण चांगुलपणा दाखवायला गेलात म्हणून अंमळ रुक्ष शब्दात आम्ही आपल्याला प्रतिसाद लिहिला इतकेच! खरे तर या करता आम्हीच आपली क्षमा मागतो..! आम्ही नमोगत कोळून प्यायलो असल्यामुळे नमोगती हलकटपणा चटकन आमच्या लक्षात येतो! यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता. याचीही आम्हाला कल्पना असून आपल्या सदहेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही. परंतु वरदाताईंनी, मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. असे लिहिल्यामुळे त्यातून केवळ, "वरदा या नांवाबद्दल काय तो खुलासा करण्याकरता म्हणूनच येथे मला यावे लागले आले आहे हो! एरवी मला मिपाचे सदस्यत्व घ्यायची आजिबात इच्छाही नव्हती!" असाच अर्थ ध्वनित होतो आणि मिपाबदलची घृणा आणि मिपाबद्दलचा तिरस्कार स्पष्ट जाणवतो! लोकांच्या मनात वरदा या नावाबदल काय समज, गैरसमज असतील, त्याबद्दल वरदाताईंनी जे काही निवेदन दिले आहे त्यात आम्हाला काहीच वावगे वाटत नाही. अश्या प्रकारचा खुलासा त्या निश्चितच करू शकतात, परंतु जाता जाता, केवळ याच कारणाकरता येथील सभासदत्व घेतले आहे, असे मुद्दामून लिहिणे म्हणजे थोड्या वेगळ्या शब्दात, अप्रत्यक्षरित्या मिपाच्या व्यासपीठावर खुद्द मिपाचाच अपमान करणे, सुनीलराव आपल्या भाबड्या स्वभावाला कळले नाही म्हणून अंमळ रुक्ष प्रतिसाद दिला. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नव्हती, हे पुन्हा एकदा नमूद करतो! अहो सुनीलराव, जरा माणसं ओळखायला शिका! :) आम्ही अशीही माणसं पाहिली आहेत की जी नमोगतावर असताना भांड भांड भांडली आहेत, यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या केल्या आहेत, परंतु मिसळपाव सुरू होऊन अवघे आठ दिवस झाले होते नव्हते, तेव्हा इथली वादावादी पाहून यांचं लगेच मन उडालं म्हणे! अहो जिथे 'आपापसात' हा विभाग सुरू करावा लागला तिथे हे गुण्यागिविंदाने नांदत होते परंतु आपल्या मिसळपाववर त्यांचे आठच दिवसात मन उडाले/उडावे याला मिपाबद्दलचा व्यक्तिगत तिरस्कार नाही म्हणायचं तर काय प्रेम म्हणायचं? :) असो, हा तात्या त्या सर्वांना पोचवून त्यांचा तेरावा जेवेल, हा भाग वेगळा! :)) आपला, (सगळी आंतरजालीय दुनीयादारी करून मिपा काढलेला!) तात्या.

वरदा Sat, 02/02/2008 - 01:24
नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते. तेव्हा निश्चिंत असा. विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही. तेव्हा इथे लिहिलंत तर वाचायला आवडेल पण मुख्य मुद्दा हा की Your identity is safe.

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 13:54
नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते. हम्म! खरं आहे तुझं वरदा. तू गप्पाटप्पा करायला अशीच नेहमी इथे येत रहा, एवढीच तुला कळकळीची विनंती! 'वरदा' या नांवाचं पेटंट किंवा कॉपीराईट घेतल्याच्या आविर्भावात वरदा वैद्य यांनी इथे येऊन जो निवेदनवजा शहाजोगपणा केला आहे त्याबद्दल तुलाही फुक्कटचा मनस्ताप झाला असेल याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुझी व्यक्तिश: जाहीत क्षमा मागत आहे! काही काही माणसं इतक्या कोत्या आणि कूपमंडूक मनोवृत्तीची असू शकतात याचं खरंच नवल वाटतं! आपला, (मिपावरील वरदाचा मायबोलीकर मित्र!) तात्या. :)

प्राजु Sat, 02/02/2008 - 01:26
मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. खरंय... तात्यांशी सहमत आहे मी. - प्राजु

इनोबा म्हणे Sat, 02/02/2008 - 01:34
मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते. मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे. इथे आलच आहात तर आपले स्वागतच आहे. तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले... अरेरे! (पक्का पुणेरी) -इनोबा

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 04:50
आम्हाला तरी आजतागायत वरदा वैद्य हे नांव (या लेखिका आहेत, कवयत्री, समिक्षिका की आणखी कोणी, देवच जाणे!) ठाऊक नव्हते. आम्हाला आमच्या नेहमी येणारया वरदाताई ठाऊक आणि आवडत्या!! फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत... तात्या सरपंचानी दाखवलेल्या स्वाभिमानाबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! आम्हाला त्यांचे विलक्षण कौतुक वाटले. मऊ मेणाहुनी, आम्ही विष्णुदास, कठिण वज्रास, भेदू ऐसे!! :) तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले... नव्हे, तसे ते मनोगतावर किंवा उपक्रम वर करणेच योग्य होते. आपण कोणी आहोत किंवा नाहीत हे आपली उठबस असणारया ठिकाणीच जाहीर करण्यात औचित्य असते. परक्या, अनोळखी माणसांपुढे हे सांगण्यात काय मतलब आहे? त्यांना तुम्ही कोण आहांत हे नाहीतरी माहिती नाहीच! की, "येनकेन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषा (इथे वनिता) भवेत" असा काही प्रकार आहे? (आमच्या) वरदाताई, आता नांवाचंही पेटंट काढून ठेवा!! फक्त मिसळपावाचाच, पिवळा डांबिस (आमची इतरत्र कोठेही डिलिव्हरी नाही!)

प्रमोद देव Sat, 02/02/2008 - 10:19
वरदाताई(वैद्य) केवळ आपण त्या 'वरदा' नव्हेत म्हणून खुलासा करण्यासाठीच आपण इथले तात्पुरते सभासदत्व घेतलेत हे वाचून आश्चर्य वाटले. आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे. तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.) निदान आपल्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 10:37
नेमक्या शब्दांतील प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रमोदकाका! आपल्या सारख्या वरिष्ठ सभासदाने यात हस्तक्षेप केला आणि मिपाची प्रतिष्ठा जपली याचे खूप बरे वाटले..! आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही. अगदी खरे आहे! मलाही कळले नाही... त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे. सहमत आहे प्रमोदकाका. आणि त्याकरता मी, मिपावरील वरदापाशी माझी व्यक्तिश: दिलगिरी व्यक्त करतो.. आपला, (प्रमोदकाकांचा आभारी आणि मिपावरील वरदाचा दिलगिर!) तात्या.

केशवराव Sat, 02/02/2008 - 11:46
वरदा [वैद्य ] ताईस , मि. पा. वर कुणी 'वरदा' नांवाने लिहीत्ये [ मि.पा.वरील वरदा, एकेरी उल्लेख आवडेल ना?] , आणि त्याचा अपल्याला काही उपद्रव / त्रास होतो, असे भासवून किंवा दाखवून आपण काय साधलेत? मिपा वरील वरदाला मानसिक त्रास झालाच नसेल का? नाम साधर्म्य असलेल्या कितीतरी व्यक्तीं अस्तीत्वात असतात. माझ्या एका मित्राचे नाव 'बाळाजी विश्वनाथ देशपांडे' आहे. आता काय करायचे ? आमच्या वरदाचे मन दूखावलेत आणि मि.पा. ला पण दुखावलेत. आमचा मि.पा. खेळकर आणि ईनोसंट लोकांचा आहे. [सकाळ , दुपार मिसळ खाणार] केशवराव.

टिउ Sat, 02/02/2008 - 23:56
मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं... काही लोकांना उगीच वाटत असतं कि आपण लई भारी लिहितो...मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही! शंभरातल्या एखाद्याचा गैरसमज झाला असेल कदाचीत...पण त्यासाठी तुम्हाला खास मिपाचं सभासदत्व घेउन निवेदन करावसं वाटलं याचा अर्थ तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...

In reply to by टिउ

इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:32
मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं... अगदी सहमत मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही! मलाही नाही आठवत. तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय... हे अगदी खरं बोललात. ज्यांना मिपामधे रस नाही,त्यांनी येथे येण्याची गरजच काय? आणि मिपालाही अशा मिजासखोर लोकांमधे रस नाही. आमच्याकडे प्रतिभावान लेखकांची कमी नाही. राहता राहिले वरदा या नावाचे तर आमच्या 'वरदाताई' तुमच्यापेक्षा कमी नाहीत. (आख्ख्या दूनियेची मिसळ चापलेला) -इनोबा

चतुरंग Sun, 02/03/2008 - 03:28
वरदाताई वैद्य, आपण दिलेल्या निवेदनात मला अहंमन्यता पुरेपूर जाणवली आहे. मी स्पष्ट बोलतो आहे कारण तुम्ही काही कारण नसताना मि.पा. करांचा आणि आमच्या वरदाचा अपमान केला आहे. तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.) असे आमच्या प्रमोदकाकांनी मोठ्या मनाने म्हटले आहे. पण मी असे अजिबात म्हणणार नाही. जी व्यक्ती आंतरजालावर इतर ठिकाणी लिखाण करते तिला कोणत्या लिखाणाचा कसा अर्थ होतो ह्याची जाणीव नसावी हे पटण्यासारखे नाही. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. अशांसारखी वाक्ये तर आत्मस्तुती आणि अहंमन्यतेने भरलेलीच वाटतात कारण त्यांचा इथे काही संबंध लागत नाही! असो. माझ्यामते त्यांचे सदस्यत्व रद्द करु नये. मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते. त्यांना इथे लिखाण करायचे असल्यास इतर मि.पा.करांच्या बरोबरीने येऊदेत, त्यांचे स्वागत आहे. कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 08:49
मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते. कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते. रंगरावांशी सहमत आहे... मिपा ही नुसतीच छान आणि चवदार असते असे नाही तर तेवढीच झणझणीतही असते हे या निमित्ताने वरदाताईंना समजले असेल अशी आशा करतो..! :) छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :) आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Sun, 02/03/2008 - 11:53
"छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :) " सहमत. हे प्रकरण काही आवडले नाही आम्हाला... मी राज, आता ह्या भारत देशामध्ये (तसेच विदेशामध्ये देखील राज नाव आहे असे वाचून आहे) राज नावचे लाखोंने आहेत, एक उदाहरण जर गुगल मध्ये राज जैन शोध घेतला तर सर्वत्र राज जैन हे नाव येते हे साहेब कोणीतरी अमेरिकेतील आहेत व तेथील शक्यतो लोक प्रिय. व काही राज जैन वेगवेगळ्या संस्थे मध्ये मोठे अधिकारी आहेत तर त्यांनी जेथे जेथे लेखन केले आहे तेथे जाऊन मी त्यांना असे म्हणू शकत नाही की हे राज जैन म्हणजे मी नाही आहे ही कोणी तरी वेगळीच व्यक्ती आहे.. अहो लोक माझ्या तोंडावर शेण फासतील.... हा हा... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 13:41
आम्हाला वरदराजन जन्मापासून माहित आहे हे मात्र एकदम खरे आहे..त्या प्रेमापोटी (!) आम्ही कमल हसनचा 'नायकन' सुद्धा पाहिलाय..:)

जरा आम्ही सुटीवर गेलो तर झाला का दंगा सुरु :) निवांत वाचतो आणि निवांत प्रतिसाद लिहितो !!!!! तो पर्यंत चालू द्या !!! मिसळपावचा रंगमंच हलता असलेला आम्हाला नेहमी आवडतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेड बनी Sun, 02/03/2008 - 19:34
>>मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. ते काही लोक कोण ते समजेल का? कारण आम्हाला तुमचे नाव कोणी वापरते आहे अशी शंकाही आली नाही. त्या काही लोकांना आली, त्यांचा तुम्हाला तोंडघशी पाडण्याचा कावा तर नव्हता. तसा त्यांचा कावा नसला तरी तुम्ही मस्त तोंडावर आपटल्या आहात.

टिउ Mon, 02/04/2008 - 01:50
वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. वरदा या नावाने ऑर्कुटवर शोधल्यावर ८०७ लोक सापडले! :-)

विजय आचरेकर Mon, 02/04/2008 - 13:18
वरदाताई(वैद्य) यांची क्षमा मागुन........ विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही...................... अहंतागुणे सर्वही दु:ख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखि राहता सर्वहि सुख आहे अहंता तुझि तुच शोधुन पाहे जय जय रघुवीर समर्थ. विजय आचरेकर

प्रशांतकवळे Mon, 02/04/2008 - 15:36
माझ्यामते, वरदा वैद्य ह्यांनी ( माफ करा, एकेरीत लिहीण्याचे धाडस होत नाहीय.) एखाद्या वॄत्तपत्रात जाहिरात देणे आवश्यक होते, आणि त्यांचा व मिपा वरील वरदा ताई चा (थोडक्यात मिपाचा) काहीएक संबंध नाहीय हे लिहायला हवे होते. इथे येऊन लिहिण्यात त्यांना काय साध्य करायचे होते? प्रशांत

वरदा वैद्य Mon, 02/04/2008 - 19:46
मिसळपाववरील वरदाला मनस्ताप देण्याच्या उद्देशाने हे लिहिले नव्हते. सध्या वैयक्तिक कारणांमुळे मला जालावर लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस कुठेच मी ऑनलाईन नव्हते. विरोपांना उत्तर देण्यासाठीही वेळ नाही अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र इथे वरदा नाव दिसल्यामुळे काहींचा गैरसमज झाला व काही ओळखीच्या व्यक्ती माझ्यावर त्यांना लिहायला वेळ नसतो म्हणून रागावल्या, म्हणून हे निवेदन दिले. गैरसमज नसावा. गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे.

In reply to by वरदा वैद्य

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 22:16
गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, ठीक आहे, विषय संपला..! व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे. आपण दिलगिरी व्यक्त केली आहे तेव्हा आता त्याची गरज नाही! मिपा परिवारातर्फे हा विषय संपला! आमचा मिपा परिवार हा जिन्दादील लोकांचा समूह आहे. आमचं मन साफ आहे. तुमचंही करा आणि आमच्या परिवारात सामील व्हा, ही विनंती.. आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला! अहो चुका सगळ्यांकडूनच होतात. चुकतो तोच माणूस! झालं गेलं गंगेला मिळालं (किंवा मिसळीच्या रश्श्यात मिळालं! :) .. शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..! मिपा तेवढ्याच जिन्दादिलीने आपलं स्वागत करेल याची खात्री बाळगा! आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 22:28
आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला! वरदाताई(वैद्य) ह्यांनी केलेला खुलासा पटण्यासारखा आहे. तेव्हा तात्या म्हणतो त्याप्रमाणे हा विषय इथेच संपवणे योग्य आहे. शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..! सहमत आहे.

अवलिया Mon, 02/04/2008 - 20:34
>>>.गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे याला म्हणतात सो चुहे खाके.....

In reply to by अवलिया

वरदाताईंनी दिलगीरी व्यक्त केलेली आहे, तेव्हा हा विषय जास्त न ताणता झाले गेले ते विसरून गेलेले बरे. आपला, ('गांधी'भक्त) छोटी टिंगी
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते.

शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

शरुबाबा ·

मला वाटते याला कारण मराठी माणूसच आहे. त्या तामिळी दुकान वाल्याना या जागा काय मराठी माणसाच्या मदतीशिवाय मिळाल्या आहेत. आपण इतर प्रांतात जा एकही पाटि तेथील स्थानिक भाषा सोडून हींदी मधे दिसणार नाही. राहीला प्रश्न आपल्या राष्ट्रभाषेचा तर त्या राष्ट्रभाषेमुळे मराठी माणसाचे आणि पर्यायाने मराठी भाषेचे जितके नुकसान केले आहे तितके कदाचित इंग्रजीने देखील केले नसेल. मझ्या भावना मी या लेखामधे व्यक्त करत(हा लेख काथ्याकूट सदराखाली नसतानाही) आहे कारण राहवत नाही. मुंबई तर गेली मराठी माणसाच्या हातातून.(मुंबई मधे शिवसेनेची सत्ता असली तरी मुंबईची व्यवहारभाषा मराठी नाही हे जाणून घ्यावे.) हल्ली तर मला पुण्यात पुण्याबाहेरची काही अशी मंडळी भेटली की जे अशा गैरसमजात होते की पुण्यात यायचे तर हींदी यावी लागते.(तळपायची आग मस्तकात जाणे म्हणजे काय ते मी तेंव्हा अनुभवले). पु.ल. म्हणत असत की पुण्यात घरातून रस्त्यावर आले तरी असे वाटते की माजघरातून ओसरीवर आलो आहे. अशा पुण्याची ख्याती आपल्या महारष्ट्रातच ही अशी व्हावी या सारखे दु:ख नाही. त्याच गोष्टीची पुढची पायरी ही उपरोल्लिखित बाब मला वाटते. आणि या गोष्टींकडे 'कालाय तस्मै नमः' म्हणून दुर्लक्ष करणारे लोक मला आळशी आणि बुळचट वाटतात. त्याना कोणत्याच गोष्टीचा वाईटपणा घेऊन ती गोष्ट करायची नसते. कुठल्याच आपल्या 'मराठी' मित्राला वाईटपणा घेऊन मराठीतच बोल असे आग्रहाने सांगायचे नसते. यामुळेच आपल्या मातृभाषेची अशी अवस्था झाली आहे. (जाज्वल्य मराठीप्रेमी) -डॅनी पुण्याचे पेशवे

धनंजय Sat, 02/02/2008 - 00:11
साईबाबा उगाच अमराठी लोकांना भक्तीचा प्रत्यय का देतात? मग ही भक्त लोकं मराठी शिकायचा काही प्रयत्न न करता धावत-धावत शिर्डीला येतात. आणि शिर्डीतले दुकानदार या अमराठी तथाकथित भक्तांची सोय का बघतात कोणास ठाऊक. अहो, ज्या गावची भाषा आपण बोलत नाहीत त्या गावच्या देवाची किंवा साईबाबांची भक्ती करायची तर मराठी नीट बोलायला-वाचायला शिकायला काय झाले. काही वर्षांपूर्वी उडिया न शिकता मी पुरीच्या जगन्नाथाच्या देवस्थानाला गेलो होतो. बिगर-उडिया भाषेतले काही बोर्ड वाचून माझी पुरेशी सोय झाली. पण माझी अशी सोय केल्यामुळे ओरिसा राज्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहाणार नाही असे पदोपदी जाणवले. उगाच नाही "ओरिसानाथ" ऐवजी त्या देवाचा "जगन्नाथ" झाला! किती भयंकर! अशी दुर्गती शिर्डीची होऊ नये. साईबाबांचे वचन "सबका मालिक एक" बदलून "फक्त मराठी [आणि वाटल्यास हिंदी] बोलणार्‍यांचा मालिक एक" असे असते तर किती बरे झाले असते, नाही का?

सर, आपण जगन्नाथांच्या दर्शनाला गेलात तर तिथे सर्वच पाट्या आपण जी भाषा जाणता त्यात होत्या? का काही काही तेथील स्थानिक भाषेतही होत्या? रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात . यात एक तरी पाटी मराठीत असल्याचा उल्लेख आहे का? ...कारण मराठी माणसाला हींदी चालते. त्याला मराठी अस्मिता नाही. (जरी मराठी अस्मिता फक्त भाषेशीच निगडीत आहे असे नाही. पण भाषा हा महत्वाचा दुवा नक्की आहे.) साईनाथ विश्वात्मक संत आहेत, पण आपण नाही आहोत ना मग आपण आपल्या पातळीरून विचार करावा. त्यासाठी साईबाबांच्या तत्वज्ञानामागे आपण लपणे मला रुचणार नाही. म्हणूनच मी वरील प्रतिक्रिया प्रकाशित केली. आज आपण महाराष्ट्रात गेलात तर मुंबई आणि शिर्डी ही २ ज्ञात उदाहरणे आहेत की जिथे मराठी हद्दपार होत चालली आहेत. पुण्यात परीस्थिती काही भिन्न नाही. पण कामगार आयुक्त ल.रा.शिंदे यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात का होईना मराठीत पाट्या दिसत आहेत. असो. जशी बुद्धी साईबाबा देतील तसा प्रत्येक माणूस विचार करतो. साईभक्त डॅनी. पुण्याचे पेशवे ता.क. वरील विधानांमुळे कोणी दुखावले असेल तर जाहीर माफी मागतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धनंजय Sat, 02/02/2008 - 03:05
इथे आपल्या पातळीवरूनही मी विचार केला आहे. मला भारतात अनेक ठिकाणी प्रवास करायला आवडतो, आणि यात मला अभिमानही वाटतो. पण भारतातल्या सर्व भाषा शिकण्याइतपत ग्रहणशक्ती माझ्यापाशी राहिलेली नाही. (बाळपणी नवीन भाषा शिकता येई, पण आता ते दिवस गेले.) त्यामुळे अन्यभाषक भागांत माझी सोय झाली तर त्या गावातील पर्यटनसेवांचे मी मनापासून आभार मानतो. अशा ठिकाणी मी माझे पैसे खर्च करतो, म्हणजे तिथल्या लोकांचाही काही फायदा होतोच - म्हणजे माझे आभार नुसते "बोलाचा भात बोलाची कढी" नाहीत. आता अध्यात्माच्या पातळीवर नाही, तर व्यवहाराच्या पातळीवर बोलूया. लोक येतील तर त्यांची राहाण्याखाण्याची सोय होण्याची मागणी बाजारात होईलच. अन्यभाषक भक्त ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात अन्य भाषांत त्या सेवांची जाहिरात होईल हे तर अपेक्षितच आहे - त्यात बाजाराच्या दृष्टीने आक्षेपार्ह काहीच नाही. उलट "अशी जाहिरात करू नका" असे दुकानदाराला सांगितले, तर "आपल्यापाशी माल आहे असे समोरच्या गिर्‍हाइकाला सांगू नका" अशा प्रकारची मुस्कटदाबी होईल. आता वैयक्तिक पातळीवरून "हे अन्यभाषक लोक इथे का येतात" या प्रश्नाचा विचार माझ्या तरी मनाला लवकर उमगत नाही - कारण अर्थातच मी "अन्यभाषक" नाही. फारतर "मी अन्यभाषक प्रांतांत का जातो" हे उत्तर देता येईल - वर दिले आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार समजायचा असेल, तर अन्यभाषकांना शिर्डीचे आकर्षण का आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातूनच समजावे लागेल. म्हणून अन्यभाषक भक्त का येतात, हे कळण्यासाठी "ते विश्वात्मक संत आहेत" या तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. (अवश्य घ्यावा लागतो - हे त्या तत्त्वाच्या आड दडणे नव्हे.) अन्यभाषक गिर्‍हाइके शिर्डीच्या बाजारात या मोठ्या प्रमाणात नसावीत असे तुमचे मत त्यानंतरही असेल, तर त्यांची साईबाबांवरील भक्ती (मराठी शिकल्याशिवाय) अयोग्य का आहे, हे तुम्हाला अन्यभाषकांना समजावून सांगावे लागेल. अन्यभाषकांचा असा अनुनय तुम्हाला पटत नसेल, तर मराठी हिसका दाखवून त्यांना येण्यापासून परावृत्त करण्याची तयारी पाहिजे. (पण त्यामुळे मराठी भाविकांविरुद्ध अन्य प्रांतांत असा हिसका दाखवला जाऊ शकेल.) आता मी खुद्द शिर्डीला जाऊन दहाएक वर्षे झाली आहेत (मी तिथे मराठीतच बोललो), पण माझे कोणी ना कोणीतरी मराठीभाषक नातेवाईक दरवर्षी शिर्डीयात्रा करतातच. मला मराठी बोलल्यामुळे तेव्हा कोणी परकेपणा दाखवला नाही, आणि माझ्या कुठल्या नातेवाइकांनी मराठी असून आपली कुठली गैरसोय झाल्याचे सांगितले नाही. मराठी माणसालाही जर उत्तम सेवा मिळत असेल, तर "मराठी हद्दपार झाली" हे कुठल्या अर्थाने हे माहीत नाही. मुंबई आणि शिर्डी अर्थकारणाच्या दृष्टीने वेगळ्या जागा आहेत. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणबद्दलच्या चर्चेत बरेच वेगळे मुद्दे येतील. जसे - तुम्ही जर म्हणालात की बॉलिवूडमधून मराठी सिनेमे हद्दपार झाले आहेत तर मी लगेच पूर्ण सहमती देईन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 14:38
तूर्तास तरी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आम्ही अभिनंदन करतो.. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन जेव्हा सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झळकू लागतील तो दिवस खरा! आपला, (अजूनही विश्वास नसलेला) साईभक्त तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 02/04/2008 - 21:47
तात्या, मुंबई येथील शेअरबाजारात जाण्याचे माझे भाग्य नाही. त्यामुळे "येथे रांगेत उभे राहा" वगैरे पाट्या मराठीत असल्यास मला माहीत नाही. पण दलालबाजारातले जे काही फोटो बघितले आहेत, त्यांतले फलक मराठी नसलेल्या एका भाषेतच दिसतात. शेअरच्या किमती असलेले हे फलक "प्रसाधनाची वाट" पेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, यात शंका नाही. याचा तुम्ही निषेध करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतील. १. (माझे प्रथम कारण) तुम्ही सुज्ञ आहात. २. अन्यत्र अशा वागणुकीला तुम्ही नेभळट म्हटले आहे, पण तुम्ही नेभळट नाहीत, हे मिपाचा झणझणीतपणा सिद्धच करतो. हे कारण बाद. ३. आपल्या कर्मभूमीकडे चुकून तुमचे दुर्लक्ष झाले; तुम्ही नगरच्या जिल्हाधिकार्‍याकडे अधिक लक्ष देता. तुमचे निरीक्षण तीक्ष्ण आहे हे तुमच्या लिखाणातून दिसते, त्यामुळे हे कारण मला पटत नाही. ४, ५, इ. इ. सर्व न पटण्यासारखी कारणे. उरले कारण १. तुम्ही सुज्ञ आहात. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या बाजारात महत्त्वाचे फलक मराठी नसलेल्या एका भाषेत असावेत यास काही उत्तम कारण तुम्हाला ठाऊक आहे. ते सांगावे. शेअरबाजारातले किंमतफलक काय माहिती देतात? अमुक समभाग येथे अमुक किमतीला विक्रीस आहे. शिवाय अशा फलकांवर बाजारात वावर करण्यास उपयुक्त माहिती दिसते. शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ. मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे. (शिर्डीत "येथे रांगेत उभे राहा" प्रकारच्या पाट्या मराठीतही आहेत, ते वेगळे सांगावे काय?)

धनंजय Mon, 02/04/2008 - 22:08
डिसेंबर २२, २००७ (म्हणजे हल्लीच) आंध्र सरकारने निर्णय घेतला की दुकानाच्या पाट्या तेलुगूत असल्याच पाहिजे (दुसरी ओळ वेगळ्या भाषेत असल्यास चालेल). http://www.andhranews.net/state/2007/December/22-Displaying-shop-names-Telugu-.asp त्यांचेही अभिनंदन. काही प्रश्न : १. हा प्रकार संसर्गजन्य आहे काय? २. हा हुकूम आंध्र सरकारने तिरुपती येथे लागू करून दाखवल्यास त्यांचे पुन्हा विस्मयचकित अभिनंदन करीन. कारण "देवभक्ती विरुद्ध प्रादिशिक अस्मिता" चढाओढीत बहुधा देवभक्ती जिंकते. "बाजार विरुद्ध कुठलीही अस्मिता" चढाओढीत बहुधा बाजार जिंकतो (भारतातल्या/अमेरिकेतल्या महाग वस्तूऐवजी भारतीय/अमेरिकन गिर्‍हाईक स्वस्त चिनी वस्तू घेतो). शाहाणा भारतीय उद्योजक बाजाराविरुद्ध लढण्याऐवजी आपला माल बाजारात उठेल अशी समेट करतो, अस्मिता आणि बाजार दोन्हीही खुश! तेलुगू अस्मिता देवभक्ती आणि बाजार दोघांशी समेट करण्याऐवजी दोघांविरुद्ध लढेल का? जिंकेल का? हे माझे मोठे कुतूहल आहे.

आम्ही स्वतःला सोशिक आणि सूज्ञ याच कारणामुळे म्हणवतो 'कारण भाषेचा आग्रह कुठे धरायचा आणि दुराग्रह कुठे धरायचा नाही हे कळते म्हणून'. शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ. "मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे." आता शिर्डीचा बाजार आणि शेअर बाजार यातला फरक आपणही जाणता आणि आपण आम्हाला(तात्यांना) सूज्ञही म्हणता तर सूज्ञ माणूस शेअर बाजारावर मराठीत फलक लावायला तोपर्यंत सांगणार नाही जो पर्यंत मराठी माणसाचे ६०% वर्चस्व तिथे प्रस्थापित होत नाही.(एक दिवस तो ही नक्कीच उजाडेल यात शंकाच नाही). राहीला प्रश्न शिर्डीच्या बाजाराचा तर तिथे प्रश्न आहे भाषिक स्वाभिमानाचा. दुकानाच्या पाट्या या इतर भाषेत लिहील्या जातात(मुख्यत्वे 'हींदीत') यास कारण म्हणजे मराठी माणूस 'हींदी'ला राष्ट्रभाषा मानतो म्हणून. म्हणून या राष्ट्रीय गुणाचा गैरफायदा घेऊन मराठीवर उठणारे हात थोपवायला नकोत का? 'संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही ' हे कशाचे द्योतक आहे??? मराठी माणूस मराठीचा आग्रही अभिमानी नाही याचेच. जेव्हा हे घडेल तेव्हा शिर्डीतल्या पाट्या आपोआपच येतील मराठीत. पण सध्या तरी सरकारी अधिकाराचा वापर करून सक्तीने अंमलवजावणी करणे हे योग्य. आणि शिर्डीच्या बाबतीत मी खात्रीने सांगू शकतो की ५०-६० % भक्त मराठीच असतात. (तात्यांवरील आरोप स्वत:वर घेणारा..आणि प्रतिक्रीया देणारा) डॅनी पुण्याचे पेशवे

चतुरंग Mon, 02/04/2008 - 22:20
कधी कधी अतिरेकी होतो . कारण एखादे स्थळ जेव्हा पर्यटन स्थळ होते त्यावेळी वेगवेगळ्या प्रांतातून लोक तिथे येणार, त्यांच्यामुळे तिथे व्यवसाय निर्माण होणार. त्यांची सोय पहाणे हा व्यवहार आहे. अशा स्थळी समोर आलेला माणूस कोणती भाषा जाणतो हे त्याच्याकडे बघून कळत नाही त्यामुळे साहजिकच राष्ट्रभाषेचा आधार प्रथम घेतला जाणार. तुम्ही मराठीतून बोलायला सुरुवात केलीत तर तिथले दुकानदार मराठीतूनच बोलतात हा माझा अनुभव आहे. आणखी एक मुद्दा - महाराष्ट्रातूनच तिथे मुक्कामाला कितीसे लोक येत असतील फारच थोडे - बहुसंख्येने गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रातून लोक येतात. त्यामुळे ठसठशीत पणे त्या त्या भाषांमधून पाट्या दिसणार. एक उदाहरण - लंडनजवळ "साऊथहॉल" नावाचे एक स्टेशन आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पंजाबी/शीख लोकांची वस्ती आहे. तिथे सगळीकडे इंग्लिशसोबत"गुरुमुखी" लिपीतल्याही पाट्या मला दिसल्या. माझी भाषा पंजाबी नसूनही मला फार बरे वाटले. आपली भाषा दिसली तर लोकांना आपुलकी वाटते. हा व्यवसायाचा मंत्र आहे. न्यूयॉर्क लाही बसचे वेळापत्रक इंल्गिश आणि गुजराथी भाषेतून बघितल्याचे स्मरते. तसेच धनंजयने मांडलेला शेयर बाजाराचा मुद्दा पटणारा आहे. तेव्हा, वरील सर्व चर्चा बघून मला असे वाटते की, शिर्डीमधे पाट्या मराठीतून असल्याच पाहिजेत पण गरजेप्रमाणे इतर भाषातही असायला हरकत नसावी. लगेच लाठ्या- काठ्या घेऊन धावण्याची गरज नाही! चतुरंग

मला वाटते याला कारण मराठी माणूसच आहे. त्या तामिळी दुकान वाल्याना या जागा काय मराठी माणसाच्या मदतीशिवाय मिळाल्या आहेत. आपण इतर प्रांतात जा एकही पाटि तेथील स्थानिक भाषा सोडून हींदी मधे दिसणार नाही. राहीला प्रश्न आपल्या राष्ट्रभाषेचा तर त्या राष्ट्रभाषेमुळे मराठी माणसाचे आणि पर्यायाने मराठी भाषेचे जितके नुकसान केले आहे तितके कदाचित इंग्रजीने देखील केले नसेल. मझ्या भावना मी या लेखामधे व्यक्त करत(हा लेख काथ्याकूट सदराखाली नसतानाही) आहे कारण राहवत नाही. मुंबई तर गेली मराठी माणसाच्या हातातून.(मुंबई मधे शिवसेनेची सत्ता असली तरी मुंबईची व्यवहारभाषा मराठी नाही हे जाणून घ्यावे.) हल्ली तर मला पुण्यात पुण्याबाहेरची काही अशी मंडळी भेटली की जे अशा गैरसमजात होते की पुण्यात यायचे तर हींदी यावी लागते.(तळपायची आग मस्तकात जाणे म्हणजे काय ते मी तेंव्हा अनुभवले). पु.ल. म्हणत असत की पुण्यात घरातून रस्त्यावर आले तरी असे वाटते की माजघरातून ओसरीवर आलो आहे. अशा पुण्याची ख्याती आपल्या महारष्ट्रातच ही अशी व्हावी या सारखे दु:ख नाही. त्याच गोष्टीची पुढची पायरी ही उपरोल्लिखित बाब मला वाटते. आणि या गोष्टींकडे 'कालाय तस्मै नमः' म्हणून दुर्लक्ष करणारे लोक मला आळशी आणि बुळचट वाटतात. त्याना कोणत्याच गोष्टीचा वाईटपणा घेऊन ती गोष्ट करायची नसते. कुठल्याच आपल्या 'मराठी' मित्राला वाईटपणा घेऊन मराठीतच बोल असे आग्रहाने सांगायचे नसते. यामुळेच आपल्या मातृभाषेची अशी अवस्था झाली आहे. (जाज्वल्य मराठीप्रेमी) -डॅनी पुण्याचे पेशवे

धनंजय Sat, 02/02/2008 - 00:11
साईबाबा उगाच अमराठी लोकांना भक्तीचा प्रत्यय का देतात? मग ही भक्त लोकं मराठी शिकायचा काही प्रयत्न न करता धावत-धावत शिर्डीला येतात. आणि शिर्डीतले दुकानदार या अमराठी तथाकथित भक्तांची सोय का बघतात कोणास ठाऊक. अहो, ज्या गावची भाषा आपण बोलत नाहीत त्या गावच्या देवाची किंवा साईबाबांची भक्ती करायची तर मराठी नीट बोलायला-वाचायला शिकायला काय झाले. काही वर्षांपूर्वी उडिया न शिकता मी पुरीच्या जगन्नाथाच्या देवस्थानाला गेलो होतो. बिगर-उडिया भाषेतले काही बोर्ड वाचून माझी पुरेशी सोय झाली. पण माझी अशी सोय केल्यामुळे ओरिसा राज्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहाणार नाही असे पदोपदी जाणवले. उगाच नाही "ओरिसानाथ" ऐवजी त्या देवाचा "जगन्नाथ" झाला! किती भयंकर! अशी दुर्गती शिर्डीची होऊ नये. साईबाबांचे वचन "सबका मालिक एक" बदलून "फक्त मराठी [आणि वाटल्यास हिंदी] बोलणार्‍यांचा मालिक एक" असे असते तर किती बरे झाले असते, नाही का?

सर, आपण जगन्नाथांच्या दर्शनाला गेलात तर तिथे सर्वच पाट्या आपण जी भाषा जाणता त्यात होत्या? का काही काही तेथील स्थानिक भाषेतही होत्या? रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात . यात एक तरी पाटी मराठीत असल्याचा उल्लेख आहे का? ...कारण मराठी माणसाला हींदी चालते. त्याला मराठी अस्मिता नाही. (जरी मराठी अस्मिता फक्त भाषेशीच निगडीत आहे असे नाही. पण भाषा हा महत्वाचा दुवा नक्की आहे.) साईनाथ विश्वात्मक संत आहेत, पण आपण नाही आहोत ना मग आपण आपल्या पातळीरून विचार करावा. त्यासाठी साईबाबांच्या तत्वज्ञानामागे आपण लपणे मला रुचणार नाही. म्हणूनच मी वरील प्रतिक्रिया प्रकाशित केली. आज आपण महाराष्ट्रात गेलात तर मुंबई आणि शिर्डी ही २ ज्ञात उदाहरणे आहेत की जिथे मराठी हद्दपार होत चालली आहेत. पुण्यात परीस्थिती काही भिन्न नाही. पण कामगार आयुक्त ल.रा.शिंदे यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात का होईना मराठीत पाट्या दिसत आहेत. असो. जशी बुद्धी साईबाबा देतील तसा प्रत्येक माणूस विचार करतो. साईभक्त डॅनी. पुण्याचे पेशवे ता.क. वरील विधानांमुळे कोणी दुखावले असेल तर जाहीर माफी मागतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धनंजय Sat, 02/02/2008 - 03:05
इथे आपल्या पातळीवरूनही मी विचार केला आहे. मला भारतात अनेक ठिकाणी प्रवास करायला आवडतो, आणि यात मला अभिमानही वाटतो. पण भारतातल्या सर्व भाषा शिकण्याइतपत ग्रहणशक्ती माझ्यापाशी राहिलेली नाही. (बाळपणी नवीन भाषा शिकता येई, पण आता ते दिवस गेले.) त्यामुळे अन्यभाषक भागांत माझी सोय झाली तर त्या गावातील पर्यटनसेवांचे मी मनापासून आभार मानतो. अशा ठिकाणी मी माझे पैसे खर्च करतो, म्हणजे तिथल्या लोकांचाही काही फायदा होतोच - म्हणजे माझे आभार नुसते "बोलाचा भात बोलाची कढी" नाहीत. आता अध्यात्माच्या पातळीवर नाही, तर व्यवहाराच्या पातळीवर बोलूया. लोक येतील तर त्यांची राहाण्याखाण्याची सोय होण्याची मागणी बाजारात होईलच. अन्यभाषक भक्त ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात अन्य भाषांत त्या सेवांची जाहिरात होईल हे तर अपेक्षितच आहे - त्यात बाजाराच्या दृष्टीने आक्षेपार्ह काहीच नाही. उलट "अशी जाहिरात करू नका" असे दुकानदाराला सांगितले, तर "आपल्यापाशी माल आहे असे समोरच्या गिर्‍हाइकाला सांगू नका" अशा प्रकारची मुस्कटदाबी होईल. आता वैयक्तिक पातळीवरून "हे अन्यभाषक लोक इथे का येतात" या प्रश्नाचा विचार माझ्या तरी मनाला लवकर उमगत नाही - कारण अर्थातच मी "अन्यभाषक" नाही. फारतर "मी अन्यभाषक प्रांतांत का जातो" हे उत्तर देता येईल - वर दिले आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार समजायचा असेल, तर अन्यभाषकांना शिर्डीचे आकर्षण का आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातूनच समजावे लागेल. म्हणून अन्यभाषक भक्त का येतात, हे कळण्यासाठी "ते विश्वात्मक संत आहेत" या तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. (अवश्य घ्यावा लागतो - हे त्या तत्त्वाच्या आड दडणे नव्हे.) अन्यभाषक गिर्‍हाइके शिर्डीच्या बाजारात या मोठ्या प्रमाणात नसावीत असे तुमचे मत त्यानंतरही असेल, तर त्यांची साईबाबांवरील भक्ती (मराठी शिकल्याशिवाय) अयोग्य का आहे, हे तुम्हाला अन्यभाषकांना समजावून सांगावे लागेल. अन्यभाषकांचा असा अनुनय तुम्हाला पटत नसेल, तर मराठी हिसका दाखवून त्यांना येण्यापासून परावृत्त करण्याची तयारी पाहिजे. (पण त्यामुळे मराठी भाविकांविरुद्ध अन्य प्रांतांत असा हिसका दाखवला जाऊ शकेल.) आता मी खुद्द शिर्डीला जाऊन दहाएक वर्षे झाली आहेत (मी तिथे मराठीतच बोललो), पण माझे कोणी ना कोणीतरी मराठीभाषक नातेवाईक दरवर्षी शिर्डीयात्रा करतातच. मला मराठी बोलल्यामुळे तेव्हा कोणी परकेपणा दाखवला नाही, आणि माझ्या कुठल्या नातेवाइकांनी मराठी असून आपली कुठली गैरसोय झाल्याचे सांगितले नाही. मराठी माणसालाही जर उत्तम सेवा मिळत असेल, तर "मराठी हद्दपार झाली" हे कुठल्या अर्थाने हे माहीत नाही. मुंबई आणि शिर्डी अर्थकारणाच्या दृष्टीने वेगळ्या जागा आहेत. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणबद्दलच्या चर्चेत बरेच वेगळे मुद्दे येतील. जसे - तुम्ही जर म्हणालात की बॉलिवूडमधून मराठी सिनेमे हद्दपार झाले आहेत तर मी लगेच पूर्ण सहमती देईन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 14:38
तूर्तास तरी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आम्ही अभिनंदन करतो.. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन जेव्हा सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झळकू लागतील तो दिवस खरा! आपला, (अजूनही विश्वास नसलेला) साईभक्त तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 02/04/2008 - 21:47
तात्या, मुंबई येथील शेअरबाजारात जाण्याचे माझे भाग्य नाही. त्यामुळे "येथे रांगेत उभे राहा" वगैरे पाट्या मराठीत असल्यास मला माहीत नाही. पण दलालबाजारातले जे काही फोटो बघितले आहेत, त्यांतले फलक मराठी नसलेल्या एका भाषेतच दिसतात. शेअरच्या किमती असलेले हे फलक "प्रसाधनाची वाट" पेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, यात शंका नाही. याचा तुम्ही निषेध करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतील. १. (माझे प्रथम कारण) तुम्ही सुज्ञ आहात. २. अन्यत्र अशा वागणुकीला तुम्ही नेभळट म्हटले आहे, पण तुम्ही नेभळट नाहीत, हे मिपाचा झणझणीतपणा सिद्धच करतो. हे कारण बाद. ३. आपल्या कर्मभूमीकडे चुकून तुमचे दुर्लक्ष झाले; तुम्ही नगरच्या जिल्हाधिकार्‍याकडे अधिक लक्ष देता. तुमचे निरीक्षण तीक्ष्ण आहे हे तुमच्या लिखाणातून दिसते, त्यामुळे हे कारण मला पटत नाही. ४, ५, इ. इ. सर्व न पटण्यासारखी कारणे. उरले कारण १. तुम्ही सुज्ञ आहात. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या बाजारात महत्त्वाचे फलक मराठी नसलेल्या एका भाषेत असावेत यास काही उत्तम कारण तुम्हाला ठाऊक आहे. ते सांगावे. शेअरबाजारातले किंमतफलक काय माहिती देतात? अमुक समभाग येथे अमुक किमतीला विक्रीस आहे. शिवाय अशा फलकांवर बाजारात वावर करण्यास उपयुक्त माहिती दिसते. शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ. मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे. (शिर्डीत "येथे रांगेत उभे राहा" प्रकारच्या पाट्या मराठीतही आहेत, ते वेगळे सांगावे काय?)

धनंजय Mon, 02/04/2008 - 22:08
डिसेंबर २२, २००७ (म्हणजे हल्लीच) आंध्र सरकारने निर्णय घेतला की दुकानाच्या पाट्या तेलुगूत असल्याच पाहिजे (दुसरी ओळ वेगळ्या भाषेत असल्यास चालेल). http://www.andhranews.net/state/2007/December/22-Displaying-shop-names-Telugu-.asp त्यांचेही अभिनंदन. काही प्रश्न : १. हा प्रकार संसर्गजन्य आहे काय? २. हा हुकूम आंध्र सरकारने तिरुपती येथे लागू करून दाखवल्यास त्यांचे पुन्हा विस्मयचकित अभिनंदन करीन. कारण "देवभक्ती विरुद्ध प्रादिशिक अस्मिता" चढाओढीत बहुधा देवभक्ती जिंकते. "बाजार विरुद्ध कुठलीही अस्मिता" चढाओढीत बहुधा बाजार जिंकतो (भारतातल्या/अमेरिकेतल्या महाग वस्तूऐवजी भारतीय/अमेरिकन गिर्‍हाईक स्वस्त चिनी वस्तू घेतो). शाहाणा भारतीय उद्योजक बाजाराविरुद्ध लढण्याऐवजी आपला माल बाजारात उठेल अशी समेट करतो, अस्मिता आणि बाजार दोन्हीही खुश! तेलुगू अस्मिता देवभक्ती आणि बाजार दोघांशी समेट करण्याऐवजी दोघांविरुद्ध लढेल का? जिंकेल का? हे माझे मोठे कुतूहल आहे.

आम्ही स्वतःला सोशिक आणि सूज्ञ याच कारणामुळे म्हणवतो 'कारण भाषेचा आग्रह कुठे धरायचा आणि दुराग्रह कुठे धरायचा नाही हे कळते म्हणून'. शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ. "मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे." आता शिर्डीचा बाजार आणि शेअर बाजार यातला फरक आपणही जाणता आणि आपण आम्हाला(तात्यांना) सूज्ञही म्हणता तर सूज्ञ माणूस शेअर बाजारावर मराठीत फलक लावायला तोपर्यंत सांगणार नाही जो पर्यंत मराठी माणसाचे ६०% वर्चस्व तिथे प्रस्थापित होत नाही.(एक दिवस तो ही नक्कीच उजाडेल यात शंकाच नाही). राहीला प्रश्न शिर्डीच्या बाजाराचा तर तिथे प्रश्न आहे भाषिक स्वाभिमानाचा. दुकानाच्या पाट्या या इतर भाषेत लिहील्या जातात(मुख्यत्वे 'हींदीत') यास कारण म्हणजे मराठी माणूस 'हींदी'ला राष्ट्रभाषा मानतो म्हणून. म्हणून या राष्ट्रीय गुणाचा गैरफायदा घेऊन मराठीवर उठणारे हात थोपवायला नकोत का? 'संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही ' हे कशाचे द्योतक आहे??? मराठी माणूस मराठीचा आग्रही अभिमानी नाही याचेच. जेव्हा हे घडेल तेव्हा शिर्डीतल्या पाट्या आपोआपच येतील मराठीत. पण सध्या तरी सरकारी अधिकाराचा वापर करून सक्तीने अंमलवजावणी करणे हे योग्य. आणि शिर्डीच्या बाबतीत मी खात्रीने सांगू शकतो की ५०-६० % भक्त मराठीच असतात. (तात्यांवरील आरोप स्वत:वर घेणारा..आणि प्रतिक्रीया देणारा) डॅनी पुण्याचे पेशवे

चतुरंग Mon, 02/04/2008 - 22:20
कधी कधी अतिरेकी होतो . कारण एखादे स्थळ जेव्हा पर्यटन स्थळ होते त्यावेळी वेगवेगळ्या प्रांतातून लोक तिथे येणार, त्यांच्यामुळे तिथे व्यवसाय निर्माण होणार. त्यांची सोय पहाणे हा व्यवहार आहे. अशा स्थळी समोर आलेला माणूस कोणती भाषा जाणतो हे त्याच्याकडे बघून कळत नाही त्यामुळे साहजिकच राष्ट्रभाषेचा आधार प्रथम घेतला जाणार. तुम्ही मराठीतून बोलायला सुरुवात केलीत तर तिथले दुकानदार मराठीतूनच बोलतात हा माझा अनुभव आहे. आणखी एक मुद्दा - महाराष्ट्रातूनच तिथे मुक्कामाला कितीसे लोक येत असतील फारच थोडे - बहुसंख्येने गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रातून लोक येतात. त्यामुळे ठसठशीत पणे त्या त्या भाषांमधून पाट्या दिसणार. एक उदाहरण - लंडनजवळ "साऊथहॉल" नावाचे एक स्टेशन आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पंजाबी/शीख लोकांची वस्ती आहे. तिथे सगळीकडे इंग्लिशसोबत"गुरुमुखी" लिपीतल्याही पाट्या मला दिसल्या. माझी भाषा पंजाबी नसूनही मला फार बरे वाटले. आपली भाषा दिसली तर लोकांना आपुलकी वाटते. हा व्यवसायाचा मंत्र आहे. न्यूयॉर्क लाही बसचे वेळापत्रक इंल्गिश आणि गुजराथी भाषेतून बघितल्याचे स्मरते. तसेच धनंजयने मांडलेला शेयर बाजाराचा मुद्दा पटणारा आहे. तेव्हा, वरील सर्व चर्चा बघून मला असे वाटते की, शिर्डीमधे पाट्या मराठीतून असल्याच पाहिजेत पण गरजेप्रमाणे इतर भाषातही असायला हरकत नसावी. लगेच लाठ्या- काठ्या घेऊन धावण्याची गरज नाही! चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख . शिर्डीतून मराठी हद्दपार? शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात. रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही .

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

आपला अभिजित ·

सुनील Fri, 02/01/2008 - 20:46
आवडला. माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा. माझा ठाणेकर मित्र पहिल्यांदाच पुण्याला गाडी घेऊन गेला. कुठल्याशा सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून गाडी थांबवली आणि मागून एका स्कूटरवाल्याने गाडीला ठोकर दिली! बरे, दिली तर दिली वर पुढे येऊन मित्रालाच दमदाटी - "गाडी का थांबवली?" "अहो, रेड सिग्नल आहे", मित्र "तर काय झालं? दुसरं कोणी थांबलय?" मित्राने इकडे तिकडे वळून पाहिले. वाहतूक सुरूच होती! "माफ करा. पुण्यात नवीनच आहे मी. इथे चौकात रोषणाईसाठी दिवे लावतात याची कल्पना नव्हती!", मित्र गाडी चालू करीत म्हणाला. अहो, तो मी नव्हेच! तुम्हाला बावनखणी माहित नाही? घाशीराम कोतवाल पाहून या! तरीही नाही समजले तर इथे मिपावर आपले बरेच पुणेकर रसिक आहेत, त्यांना विचारा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बावनखणी म्हणजे ... पूर्वी म्हणजे पेशवाईच्या काळात नाटकशाळा (म्हणजे नाचगाण्यासाठी ठेवलेल्या बाया)लोकांच्या (सरदारांच्या) वाड्यावर असायच्या. .. भर वस्तीत आणि घराघरात... त्यामुळे मुलांना बालवयात विविध नाद लागून ती वाया जातात असे पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना वाटले. त्यामुळे त्यानी या मुलांना फुकट जाण्यापासून वाचवण्यासाठी तेन्व्हाच्या पुणे शहराबाहेर एक ५२ खोल्यांची म्हणजे 'खणांची' इमारत बांधली. सर्व नाटकशाळानी त्यातच उतरावे असा नियम करण्यात आला.तिला बावनखणी म्हणत. पण वरील कथेतल्या मुलाप्रमाणे तेंव्हाच्याही बालकाना प्रश्न पडत असे आपले वडील रोज संध्याकाळी बावनखणीत का जातात. जिज्ञासा वाढत गेली आणि शहराबाहेरील बावनखणी जगप्रसिध्द झाली. आणि नंतर तर 'ईष्कबाजी' लाच बावनखणी असे नाव रूढ झाले. असो .. असा हा बावनखणीचा इतिहास. इतिहासकार डॅनी पुण्याचे पेशवे

प्राजु Sat, 02/02/2008 - 22:25
जो नीट गाडी चालवू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही अगदी नीट गाडी चालवू शकतो. पुण्यात जो नीट श्वास घेऊ शकतो (प्रदूषित हवेत).. त्याला जगातल्या कोणत्याही हवेचा त्रास होत नाही. (हा.. आता एखाद्याला शुद्ध आणि स्वच्छ हवेचा त्रास नक्की होऊ शकेल. :)) - प्राजु

टिउ Sat, 02/02/2008 - 23:33
http://abhipendharkar.blogspot.com वर हे आधी वाचलं होतं... ते अभिजित पेंढारकर म्हणजे तुम्हीच का?

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 07:11
अभिजितराव, नेहमीप्रमाणेच मस्त लेखन! 'मौत की खाई' करता 'मृत्युगोल' हा शब्द आवडला! :) आपला, (सर्कसप्रेमी) तात्या.

सुनील Fri, 02/01/2008 - 20:46
आवडला. माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा. माझा ठाणेकर मित्र पहिल्यांदाच पुण्याला गाडी घेऊन गेला. कुठल्याशा सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून गाडी थांबवली आणि मागून एका स्कूटरवाल्याने गाडीला ठोकर दिली! बरे, दिली तर दिली वर पुढे येऊन मित्रालाच दमदाटी - "गाडी का थांबवली?" "अहो, रेड सिग्नल आहे", मित्र "तर काय झालं? दुसरं कोणी थांबलय?" मित्राने इकडे तिकडे वळून पाहिले. वाहतूक सुरूच होती! "माफ करा. पुण्यात नवीनच आहे मी. इथे चौकात रोषणाईसाठी दिवे लावतात याची कल्पना नव्हती!", मित्र गाडी चालू करीत म्हणाला. अहो, तो मी नव्हेच! तुम्हाला बावनखणी माहित नाही? घाशीराम कोतवाल पाहून या! तरीही नाही समजले तर इथे मिपावर आपले बरेच पुणेकर रसिक आहेत, त्यांना विचारा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बावनखणी म्हणजे ... पूर्वी म्हणजे पेशवाईच्या काळात नाटकशाळा (म्हणजे नाचगाण्यासाठी ठेवलेल्या बाया)लोकांच्या (सरदारांच्या) वाड्यावर असायच्या. .. भर वस्तीत आणि घराघरात... त्यामुळे मुलांना बालवयात विविध नाद लागून ती वाया जातात असे पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना वाटले. त्यामुळे त्यानी या मुलांना फुकट जाण्यापासून वाचवण्यासाठी तेन्व्हाच्या पुणे शहराबाहेर एक ५२ खोल्यांची म्हणजे 'खणांची' इमारत बांधली. सर्व नाटकशाळानी त्यातच उतरावे असा नियम करण्यात आला.तिला बावनखणी म्हणत. पण वरील कथेतल्या मुलाप्रमाणे तेंव्हाच्याही बालकाना प्रश्न पडत असे आपले वडील रोज संध्याकाळी बावनखणीत का जातात. जिज्ञासा वाढत गेली आणि शहराबाहेरील बावनखणी जगप्रसिध्द झाली. आणि नंतर तर 'ईष्कबाजी' लाच बावनखणी असे नाव रूढ झाले. असो .. असा हा बावनखणीचा इतिहास. इतिहासकार डॅनी पुण्याचे पेशवे

प्राजु Sat, 02/02/2008 - 22:25
जो नीट गाडी चालवू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही अगदी नीट गाडी चालवू शकतो. पुण्यात जो नीट श्वास घेऊ शकतो (प्रदूषित हवेत).. त्याला जगातल्या कोणत्याही हवेचा त्रास होत नाही. (हा.. आता एखाद्याला शुद्ध आणि स्वच्छ हवेचा त्रास नक्की होऊ शकेल. :)) - प्राजु

टिउ Sat, 02/02/2008 - 23:33
http://abhipendharkar.blogspot.com वर हे आधी वाचलं होतं... ते अभिजित पेंढारकर म्हणजे तुम्हीच का?

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 07:11
अभिजितराव, नेहमीप्रमाणेच मस्त लेखन! 'मौत की खाई' करता 'मृत्युगोल' हा शब्द आवडला! :) आपला, (सर्कसप्रेमी) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
""बाबा, सर्कसला जाऊया?'' "नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''" "शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''" "नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''" "वाघ, सिंह, हत्ती नसतात?''" "अजिबात नाही!''" "मग...सर्कसमध्ये बघायचं काय?'' "अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''" "पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''" "तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस.

ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे. पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार. 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम!

झांज..

ऋषिकेश ·

विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 07:56
वा ऋषिकेशा, वाचून अगदी प्रसन्न वाटलं! ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली या ओ़ळी सुरेख! आपला, (वारकरी) तात्या.

ऋषिकेश Fri, 02/01/2008 - 19:48
तात्या, धनंजय प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार! सुनीलराव, मलाहि आता जाणवतय... काहि ठिकाणी खटकतेय रचना, पण तेव्हा एकदम सुचले म्हणून लिहिलं :) तरीही आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार -ऋषिकेश

प्राजु Fri, 02/01/2008 - 20:15
गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली ही ओळ खूपच आवडली. - प्राजु

चतुरंग Sat, 02/02/2008 - 03:17
मंडळी, ऋषिकेशची, "झांज" ही सुंदर कविता वाचली. मात्रांचा ठेका कुठेतरी चुकतोय असे वाटल्याने ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली आणि ही गज़ल पुन्हा एकदा सादर करत आहे. पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली तेलवाती ह्या निरांजनी लावून झांज आली गजरात माऊलीला ती घेऊन झांज आली हरीनाम आसमंती ते भारुन झांज आली कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली वैष्णवांच्या कोलाहली ही गर्जून झांज आली अबीर गुलाल बुक्क्यात रंगून झांज आली वारीच्या रिंगणाला ओढ लावून झांज आली आली दिंडी वेशीवरी हे सांगून झांज आली इंद्रायणीच्या सोहळ्या मोहरुन झांज आली बेहोष वाळवंटी आज नाचून झांज आली.. चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश Sat, 02/02/2008 - 03:27
ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली हा तुमचा विनय झाला.. उगाच काय लाजवता राव! अहो त्या एकमेकांत अडकलेल्या उत्फुर्त शब्दांमधून तुम्ही कसदार काव्य तयार केलंत आणि म्हणताय "थोडी" सुधारणा.. कल्पना काय हो छप्पन सुचतात होऽ, त्या लयबद्ध करणं, मात्रांत बसवणं आणि तरीहि हवं ते पोहोचवणं हे येरागबाळ्याचं काम नै भौ... तुमच्यासारख्यांचीच जातिवंत प्रतिभा हवी त्याला :) आधीच सांगितल्याप्रमाणे.. हि कविता फार फार आवडली :)!!!! -(येरागबाळा)ऋषिकेश

प्रमोद देव Sat, 02/02/2008 - 10:36
ऋषिकेश ह्यांच्या मूळ रचनेत सुधारणा करून चतुरंग ह्यांनी त्यांचे 'चतुरंग' हे नाव सार्थ केले. आधीच्या काव्यात अर्थ होताच पण गेयता नव्हती. चतुरंग ह्यांनी ते काम अगदी नेटकेपणे साधलेले आहे. ऋषिकेश आणि चतुरंग ह्या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:45
दोघांचेही अगदी मनापासून अभिनंदन... एक उत्तम काव्य तयार झाले आहे. - प्राजु

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:35
प्राजु टीचर च्या हाताखाली उत्तम विद्यार्थी तयार होत आहे.. मस्त वाटले. गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली या ओळी आवडल्या. बक अप....

विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 07:56
वा ऋषिकेशा, वाचून अगदी प्रसन्न वाटलं! ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली या ओ़ळी सुरेख! आपला, (वारकरी) तात्या.

ऋषिकेश Fri, 02/01/2008 - 19:48
तात्या, धनंजय प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार! सुनीलराव, मलाहि आता जाणवतय... काहि ठिकाणी खटकतेय रचना, पण तेव्हा एकदम सुचले म्हणून लिहिलं :) तरीही आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार -ऋषिकेश

प्राजु Fri, 02/01/2008 - 20:15
गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली ही ओळ खूपच आवडली. - प्राजु

चतुरंग Sat, 02/02/2008 - 03:17
मंडळी, ऋषिकेशची, "झांज" ही सुंदर कविता वाचली. मात्रांचा ठेका कुठेतरी चुकतोय असे वाटल्याने ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली आणि ही गज़ल पुन्हा एकदा सादर करत आहे. पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली तेलवाती ह्या निरांजनी लावून झांज आली गजरात माऊलीला ती घेऊन झांज आली हरीनाम आसमंती ते भारुन झांज आली कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली वैष्णवांच्या कोलाहली ही गर्जून झांज आली अबीर गुलाल बुक्क्यात रंगून झांज आली वारीच्या रिंगणाला ओढ लावून झांज आली आली दिंडी वेशीवरी हे सांगून झांज आली इंद्रायणीच्या सोहळ्या मोहरुन झांज आली बेहोष वाळवंटी आज नाचून झांज आली.. चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश Sat, 02/02/2008 - 03:27
ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली हा तुमचा विनय झाला.. उगाच काय लाजवता राव! अहो त्या एकमेकांत अडकलेल्या उत्फुर्त शब्दांमधून तुम्ही कसदार काव्य तयार केलंत आणि म्हणताय "थोडी" सुधारणा.. कल्पना काय हो छप्पन सुचतात होऽ, त्या लयबद्ध करणं, मात्रांत बसवणं आणि तरीहि हवं ते पोहोचवणं हे येरागबाळ्याचं काम नै भौ... तुमच्यासारख्यांचीच जातिवंत प्रतिभा हवी त्याला :) आधीच सांगितल्याप्रमाणे.. हि कविता फार फार आवडली :)!!!! -(येरागबाळा)ऋषिकेश

प्रमोद देव Sat, 02/02/2008 - 10:36
ऋषिकेश ह्यांच्या मूळ रचनेत सुधारणा करून चतुरंग ह्यांनी त्यांचे 'चतुरंग' हे नाव सार्थ केले. आधीच्या काव्यात अर्थ होताच पण गेयता नव्हती. चतुरंग ह्यांनी ते काम अगदी नेटकेपणे साधलेले आहे. ऋषिकेश आणि चतुरंग ह्या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:45
दोघांचेही अगदी मनापासून अभिनंदन... एक उत्तम काव्य तयार झाले आहे. - प्राजु

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:35
प्राजु टीचर च्या हाताखाली उत्तम विद्यार्थी तयार होत आहे.. मस्त वाटले. गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली या ओळी आवडल्या. बक अप....
Taxonomy upgrade extras
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश