मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जडणघडण

सरपंच ·

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 08:25
मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

In reply to by सृष्टीलावण्या

अनंता Fri, 05/08/2009 - 07:32
माझी खव व व्यनि सुविधा बंद आहे. कृपया मदत करा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/19/2008 - 10:37
'acting' or 'action' ह्यातील पहिले अक्षर मराठीतून लिहिताना 'अ' वर अर्धच॑द्राकृती मात्रा देता येत नाही..तरी योग्य ती सुधारणा करावी..

सरपंच Tue, 03/25/2008 - 19:41
एखाद्या विषयावर लेखन करायचे असेल आणि वेळे अभावी लेख अर्धवट राहत असेल तर नवीन सोय आहे. लेखन चौकटीच्या खाली अप्रकाशित ठेवा नावाची चौकट आहेत. त्यावर टिचकी मारून तो पर्याय निवडा व लेख पुर्वपरिक्षण झाल्यावर प्रकाशित करा. त्यानंतर त्या पानावर एक पिवळ्या चावीचं चित्र येईल. तुम्हाला हा लेख प्रकाशित झालेला दिसेलही पण काळजी नको हा लेख फक्त तुम्हालाच दिसतोय , इतर सदस्यांना नाही. ह्याची खात्री तुम्ही गमन करून अतिथी म्हणून वाचून करू शकता. नेहमी प्रमाणे काही त्रुटी असतील किंवा अडचणी , सुचना आदींचे स्वागत आहे.

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 08:43
सदस्यांनी स्वतःचे सदस्यत्त्व काही काळापुरते निलंबित किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? (जिज्ञासू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 08:59
किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, लॉगईन करूनदेखील फक्त 'वाचनमात्र राहणे' हे सभासदांच्याच हातात आहे. दरम्यानच्या काळात पोष्टहापिस आणि खरडीचा लाभही त्याला मिळतच राहील. त्याबाबतही कुणशी काही संपर्क न ठेवता केवळ अन् केवळ वाचनमात्र रहायचं असेल तर लॉगईन करायचीदेखील गरज नाही. पाहुणे स्वरुपात इथे येऊनदेखील वाचनमात्र राहता येईल! रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? सभासदत्व रद्द करयच्या बाबतीत दोन गोष्टी करता येतील, १) सभासदत्व तात्पुरते रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते 'ब्लॉक' होईल! २) सभासदत्व कायमचे रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते डिलीट होईल! मिपावर लिहिण्यार्‍यांचे, प्रतिसाद देऊन सक्रीय सहभागी होणार्‍यांचे, फक्त वाचनमात्र राहू इच्छिणार्‍यांचे, लॉगईन न करता पाहुणे म्हणून येऊ इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व तात्पुरते रद्द करू इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व कायमस्वरुपी बंद करू इच्छिणार्‍यांचे, थोडक्यात सर्वांचेच सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 09:10
यात तात्पुरते 'ब्लॉक' केलेले खाते त्याच सदस्याच्या विनंतीवरून पुन्हा चालू करणे अंतर्भूत आहे, असे गृहीत धरतो. माहितीबद्दल अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

संजयक्षीरसागर Mon, 03/30/2009 - 14:46
३०/०३/२००९ श्री तात्या कृपया माझे सदस्यत्व कायमचे रद्द करावे आणि तसे कळवावे संजय क्षीरसागर

सरपंच Wed, 03/26/2008 - 12:15
अप्रकाशित करून साठवलेलं साहित्य, सरपंच आणि अधिकार दिल्यास संपादकांना पाहता येतं. हे मुद्दमहून सांगण्याचं कारण असं की ज्यांना ते साहित्य प्रकाशित व्हायच्या आधी सरपंचाने सुध्दा पाहू नये असं वाटतं त्यांनी ही सोय वापरू नये. तसेच आपला महत्वाची व्यक्तीगत माहिती सुध्दा येथे अप्रकाशित आहे म्हणून ठेऊ नये. ही सुचना.

In reply to by सरपंच

चतुरंग Wed, 03/26/2008 - 21:01
अप्रकाशित साहित्याबाबत नाही का करता येणार? नाहीतर ही सोय वापरली जाणे अवघड आहे. कोणालातरी आपले अप्रकाशित साहित्य दिसते आहे हे, कोणीतरी आपली दैनंदिनी परवानगीविना वाचते आहे, हे समजण्यासारखे अस्वस्थ करणारे आहे. चतुरंग

सरपंच Fri, 04/18/2008 - 11:58
नमस्कार, आज मिसळपाव वर नव्याने कौल सुविधा देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही इतर लोकांचं एखाद्या विषयावर मत घेऊ शकता. कौल बनवतांना तुम्हाला एक प्रश्न देणे आवश्यक आहे सोबतच काही संभाव्य उत्तर पर्याय द्यावे लागतील. काही अडचण असल्यास येथे विचारावे. ही कौल सुविधा रंगलेल्या विषयांसाठी वापरल्यास उत्तम मात्र कुठलाही कौल संपादनाचे हक्क व्यवस्थापनाला आहेत हे ध्यानी असावे.

सरपंच Tue, 04/22/2008 - 13:06
आता मिसळपाव वर खरडवही मधून आपल्याला खरड लिहीणार्‍या सदस्याच्या खरडवही पर्यंत सहज जाता येईल व प्रतिसाद देता येईल. यासाठी खरडीखाली प्रतिसाद द्या वर टिचकी मारा. शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.

सरपंच Wed, 04/23/2008 - 23:26
मिसळपाव वर आता अक्षररंगपार्श्वरंग देण्याची सोय करण्यात आलेली आहे. ज्या अक्षराला रंग द्यायचा असेल त्याला निवडून मग बटनावर टिचकी द्या , हवा तो रंग निवडा म्हणजे अक्षरे रंगीत होतील. काही अडचणी असतील तर नक्की लिहा.

सरपंच Sat, 04/26/2008 - 14:03
मिसळपाव वर आता स्माईलीज चा वापर करता येईल. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. फक्त लेखात आधी जसे स्माईलीज टाकायचे तसे टाकले की त्याचे जागी चित्र दिसेल. ;) :) :(

विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 15:54
नीलकांता, खूप मेहनत घेतो आहेस रे. 'धन्यवाद' म्हणून परकं करत नाही... तात्या.

सरपंच Sat, 04/26/2008 - 18:30
मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही. जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा प्रतिक्रिया द्या च्या खाली लाल रंगांत Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा. खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे Full HTML * Web page addresses and e-mail addresses turn into links automatically. * Lines and paragraphs break automatically. * Textual smileys will be replaced with graphical ones. या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.

धमाल मुलगा Sat, 04/26/2008 - 21:09
विश्वकर्मा निलकांता, भो मित्र, अरे किती करतोस रे आमच्या आनंदासाठी? आम्ही म्हणालो अक्षररंग दे..दिलेस! म्हणालो खरडवह्या सोप्या करुन दे...दिल्यास! म्हणालो स्मायलीज हव्या...दिल्यास! कसे आभार मानायचे रे तुझे? :) :D ;) -(हस्सरा नाच्चरा) ध मा ल.

देवदत्त Sat, 04/26/2008 - 21:47
एवढ्या कमी वेळात एवढ्या सोयी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील वाटचालींकरीता शुभेच्छा :)

सरपंच Sat, 05/10/2008 - 16:30
मिसळपाव वर नवीन पाककृती नावाचा साहित्य प्रकार तयार करण्यात आलेला आहे. आता आपल्या पाककृती प्रकाशित करण्यासाठी त्याचा वापर करावा.

ऍडीजोशी Tue, 06/10/2008 - 04:23
ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नीलकांत Tue, 06/10/2008 - 05:57
आज अचानक रोजच्या पेक्षा ५ पट ओघ वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण आला. सर्व्हर शेअर्ड असल्यामुळे साहजीकच मिपा ला रेशनिंग झाले. मला ह्या ५ पट मागणीचं कुतुहल वाटतंय. आज सर्वांनाच बेंच वर ठेवलंय की काय? आणि दुसरी शंका अशी की ही मागणी मानवीच आहे की नाही. असो. मिसळपावला काही अडचण नाही. ते थोड्या वेळात पुर्ववत होईल. अवांतर : आजचा प्रकार इतरत्र घडलाय कधी की नाही याचा शोध घेतला असता, उबंटू लिनक्स च्या संकेतस्थळाला सुध्दा नुकताच नव्या आवृत्तीच्या प्रकाशना नंतर असा अनुभव आल्याचे वाचले. येथे उबंटूचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की उबंटू आणि मिसळपाव संकेतस्थळासाठी एकच प्रणाली वापरतात आगदी आवृत्ती सुध्दा एकच आहे. नीलकांत

राजे Tue, 06/10/2008 - 16:26
निलकांत माझा माझा खफ परत दे ;) जीव गमत नाही आहे रे त्याच्यावाचून ! स्वगतः-- दारु, सिगरेट व अता खफची नशा.... अवघड आहे गड्या तुझं !! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:31
राजे, ऍड्रेस बार वर ही लिंक टाका, खफ दिसेल ... http://www.misalpav.com/guestbook/0 छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:27
च्यायला आज एकदम पांगळ्यासारखं झालं ना ... बाकीच्या पब्लिकने विचारले सुद्धा "क्यो बे, तेरा वो मिसलपाव ब्लोक कर दिया क्या ? आज नही दिख रहा जादा" ... आता चालू आहे .... पण अजूनसुद्धा "खरडवही, पोष्टहापीस, वाचनखुणा व खरडफलक " दिसत नाहीत ... त्याच्या लिंक वर गेले तरी "पेज नॉट फाउंड" असा संदेश येतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नीलकांत Tue, 06/10/2008 - 16:28
राजे माफी असावी, थोड्या वेळात खरडफळा पुर्ववत करतो. यशोधरा, थोडं थांबा हळूहळू पुर्ववत होतय सारं हुश्य ! #:S नीलकांत

आंबोळी Tue, 06/10/2008 - 16:49
ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. या बंगळुरवासियांच्या सात्वीक ओसर्‍यान्च्या महापूरामुळेच बहुतेक मिपा काही वेळ ध्यानस्त बसले असावे. (ह.घ्या.) असो. आज पर्यंत आलेली सगळी संकटे झेलुन मिपा पहाडा सारखे उभे आहे. आणि इथुन पुढेही असेच उभे राहील असा विश्वास वाटतो. काही वेळातच पुर्ववत झाल्याबद्दल मिपाचे त्याच्या चालकांचे आणि मालकांचे अभिनंदन!!! आंबोळी

सरपंच गुरुवार, 06/12/2008 - 15:13
हजर सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता डाव्या बाजूच्या समासातील १० सभासदांची सूची कमी पडत असल्याचं जाणवलं. त्यामुळे आता डाव्या समासातच खरडफळ्याच्या खाली एक नवा मेन्यु दिलेला आहे. हजर सभासदांचे एक पान तयार केलेले आहे. त्यामुळे सध्या कोण कोण सदस्य आलेले आहेत ते पाहता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल. धन्यवाद.

In reply to by सरपंच

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 19:29
नीलकांत, तात्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद! तुम्ही लोक ज्या इमाने इतबारे मिपा वर मेहेनत घेताय, सर्व सभासदांच्या योग्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडताय ते पाहून खरंच खूप बरं वाटतं. तुमचं कौतुक आहे! :) चतुरंग

नीलकांत Mon, 08/25/2008 - 14:59
नमस्कार, लवकरच मिसळपाव १ वर्षाचे होईल. या निमीत्ताने मिसळपाव वर काही बदल करायचे ठरले आहेत. हे असेच बदल करत असतांना तुमच्या काही अपेक्षा असतील तर नीलकांतला व्यक्तिगत निरोपाने कळवा. नीलकांत

सरपंच गुरुवार, 09/04/2008 - 08:06
नमस्कार, मिसळपाव वर छायाचित्रे आणि रेखाटनांसाठी नवीन साहित्यप्रकार सुरू केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. एक विनंती आहे की या आधी इतर प्रकारात प्रकाशित झालेले साहित्यांचे दूवे जर एकत्रित करून देता आले तर ते कलादालन या विभागाखाली एकत्रित करता येतील. यासाठी सरपंचना व्य. नि. तून हे दूवे पाठवावे. सध्या मिसळपावचे पोष्टहापिस नवीन सुविधांसहित देण्यात आले आहे. यातील काही नवीन सुविधा खालील प्रमाणे. १) एकापेक्षा अधीक लोकांना एकाच वेळी एकच पत्र पाठवण्याची सोय. २)आलेले संदेश वेगवेगळ्या कप्प्यात हलवण्याची सोय. ३)कप्पा व्यवस्थापन अधिक सोईस्कर. ४)कुठल्याही सदस्याकडून व्य. नि. स्विकारण्याची अथवा नस्विकारण्याची मुभा. ५)वारंवार वापरले जाणार्‍या व्यक्तिंची सूची. ६)अनेक संदेशांपैकी वाचलेले, न वाचलेले अशी गाळणी लावून हवे ते संदेश निवडण्याची मुभा. ७)संदेश वाचलेले किंवा न वाचलेले अशी नोंद करण्याची सोय. ८) नवीन सुबक ठेवण. ९)आपण कुठल्या कप्प्यात किती संदेश साठवलेले आहेत त्याची संख्या सहज दिसते. या सोईंचा सर्वांनी वापर करावा. काही सूचना/ अडचणी असतील तर संपर्क साधावा. धन्यवाद.

In reply to by सरपंच

सर्किट गुरुवार, 09/04/2008 - 14:07
एक सर्वसाधारण सदस्य म्हणून ह्या सुविधांचा मला काहीही उपयोग नाही. कलादालन वेगळे केले ते चांगले झाले. त्यापेक्षा हे सगळे लालभडक गडद रंगसंगती सोडून सोपी साधी निळी, काळी माझ्या वार्धक्यामुळे क्षीण झालेल्या डोळ्यांना, सुखावणारी थीम का निवडली नाही ? निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अवलिया गुरुवार, 09/04/2008 - 19:29
निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. सहमत नाना

In reply to by सरपंच

देवदत्त गुरुवार, 09/04/2008 - 19:27
अरे वा, पोष्टहापिसात काहीतरी बदल झाल्याचे काल रात्री पाहिले होते पण त्याचा पूर्ण आढावा घेता आला नाही. आता घेतो. कलादालन हा लेखनप्रकार संध्याकाळीच वापरात आलेला पाहिला. जमल्यास नक्की वापरीन :) ह्या आधीचे काही लेखन शोधतो.

सरपंच Mon, 09/08/2008 - 15:17
सध्या साहित्य अप्रकाशित करण्याची सोय योग्यरित्या चालत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे लेखकांनी काही काळ त्या सुविधेचा वापर करू नये अशी विनंती आहे. लवकरच ही त्रुटी दूर करून त्याबद्दल सुचना दिल्या जाईल. धन्यवाद.

सरपंच Sat, 09/20/2008 - 15:07
काही विषयांवर कौल घेतांना त्या प्रश्नाची काही पार्श्वभूमी देणे गरजेचे असते. यासाठी आता कौल तयार करतांना त्या प्रश्नाची/ विषयाची पार्श्वभूमी देता येईल अशी सोय केलेली आहे. त्याचा वापर करावा. धन्यवाद.

नरेश_ Sat, 03/07/2009 - 15:15
मला दोन प्रश्न पडले आहेत ... १. 'ई ' वर अनुस्वार दिलेला का दिसत नाही ? २. माझ्या सुचनांचे काय झाले ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मानस Wed, 03/11/2009 - 20:38
एक नवीन सभासद "ओसा ....देन" हे नाव घेऊन इंग्लिश मधे लॉग्-ईन करत आहे मिपावर. या नावाने कुठल्याही साईटवर कोणी असल्यास ... एफ्.बी.आय्./सी.आय्.ए. च्या "वॉचलीस्ट" वर येतो आपण. काही प्रॉब्लेम नाही पण कशाला उगीच मिपाची साईट त्यांना उपलब्ध करून द्यायची "मॉनिटर" करण्यासाठी ... विचार व्हावा .......

विकि Sat, 03/14/2009 - 11:37
मिसळपाव हे संकेतस्थळ मला मोझीला फायर फॉक्सवर दिसत नाही आहे.असे का? कळावे.

वामनसुत Tue, 03/17/2009 - 23:44
मी मिसळपावचा नवीनच सभासद झालो आहे. माझ्या खात्यात पोस्टहापिसची सुविधा मला दिसत नाही.तसेच आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

अहो सरपंच साहेब, माझे लेखन ह्यावर टिचकी मारल्यावर प्रकार शीर्षक लेखक वेळ प्रतिक्रिया असे कॉलम येतात.त्यामधे प्रतिक्रिया नंतर किंवा मधे कुठेही वाचने हा एक आणखी कॉलम टाकता येईल काय? वाचनेमधे प्रतिक्रियेप्रमाणे होत असलेली वाढही दाखवावी. माझे लेखन असल्याने लेखक हा कॉलम "रिडंडंट" वाटतो.कारण माझ्या लेखनाचा लेखक मी आहे हे उघडच आहे.कदाचीत माझं म्हणणं चूकीचं असेल. आपल्या प्रत्येक पोस्टची किती वाचनं झाली हे समजण्यासाठी त्या त्या पोस्टवर टिचकी मारून ती वाचने पाहावी लागतात.तो व्याप कदाचीत वाचेल. हे सुविधा करावी -शक्य होत असेल तर-असं मी यापूर्वी दोनदां सुचवलं होतं. आपली त्यावर प्रतिक्रिया न पाहिल्याने किंवा माझी नजरचूक झाली असल्यास पुन्हा लिहित आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

नीलकांत Wed, 03/18/2009 - 17:06
सामंत काकांनी केलेल्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आता माझे लेखन मध्ये लेखक पर्याय नाही आणि वाचने नावाचा पर्याय जोडण्यात आलेला आहे.

In reply to by नीलकांत

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 03/19/2009 - 10:31
नीलकांत, आपण तत्परतेने माझ्या सुचने प्रंमाणे सोय केलीत याबद्दल आपले आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ताल भास्कर Wed, 03/18/2009 - 16:07
मी मिसळपावचा नवीन सभासद झालो आहे. आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही : कृपया मार्गदर्शन करावे. आभार, ताल भास्कर

प्रिया८ गुरुवार, 03/19/2009 - 00:49
मला खरडवहीतल्या निरोपाला प्रतिसाद देता येत नाहिये. क्रुपया मदत करा.

कवटी गुरुवार, 03/19/2009 - 13:23
स्वगृहची लिंक पानाच्या सगळ्यात खाली पण द्यावी. मोठा लेख आणि खूप प्रतिक्रीया असल्या की शेवटची प्रतिक्रीया वाचून परत वरती स्क्रोल करत येउन मग स्वगृह टिचकावे लागते. पानाच्या शेवटी लिंक दिल्यास सोयीचे पडेल. कवटी

In reply to by कवटी

गुरुवार, 03/19/2009 - 13:28
कवटी यांच्याशी सहमत. अगदी हेच सुचवावेसे वाटत होते.

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 03/19/2009 - 13:38
आमचे एक स्नेहि श्री अजय गुरुजी यांचे खाते मिसळ्पाव वर लॉग ईन होत नाहि आहे जरा पहा ना!!! त्यांना मेल मिळाली तुमची पासवर्ड्ची ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी गुरुवार, 03/19/2009 - 14:02
प्रथम, हे अतिउत्कॄष्ठ संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खुप खुप खुप आभार. पुर्वपरीक्षण मध्ये अक्षररंग दिसत नाहीत. (मी फाफॉ वापरतोय.)

In reply to by सँडी

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/19/2009 - 14:28
प्रतिक्रिया देताना "Input format"वर क्लिक करा आणि त्यात Full HTML वर टिचकी मारा, रंग दिसतात. हे प्रत्येक प्रतिक्रीया देताना करावं लागतं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गणपा गुरुवार, 03/19/2009 - 15:17
मलाही हे जमत न्हवत. आता जमल बहुतेक. धन्यवाद अदिती आणि सॅडी. - गण्या

Meghana Fri, 03/20/2009 - 12:40
मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?

In reply to by सिद्धि

नमस्कार!!! तुमचा कविता पाठवायच्या असतील तर काय करायचे हा प्रश्न बघितला. डावीकडे 'लेखन करा' असे आहे तिथे टिचकी मारा. जे न देखे रवी... वर टिचकी मारा. शीर्षक द्या. लेखनविषय आणि लेखनप्रकार निवडा गाभा मधे कविता टंकित करा. पुर्वदृश्य वर टिचकी मारा. प्रकाशित करा. बिपिन कार्यकर्ते

Nile Sat, 03/28/2009 - 15:07
१. पट्ला वर व्य. नी. चा उल्लेख आढ्ळला, माझ्या खात्यात (वा इतर) कुठे हा पर्याय दिसत नाही? २. मी कुणाच्याही खरडवहीत लिहु शकत नाही? (संदेशः You are not allowed to post in this guestbook.) यासाठि मी काय केले पाहीजे हे सांगितले तर फार बरे होइल. (नविन सदस्य)Nile.

In reply to by विसोबा खेचर

Nile Sat, 03/28/2009 - 15:38
वेळात वेळ काढुन उत्तरे दिल्याबद्द्ल आभारी आहे!

In reply to by विसोबा खेचर

Nile Fri, 04/24/2009 - 09:40
खाल्लेल्या मिसळीचे पुर्ण बिल भरेन!!! आता तरी खरडायची परवानगी द्या? :)

संग्राम Sat, 03/28/2009 - 20:43
मी कुणाच्या प्रतिसादाला उत्तर देउ शकत नाही ...." You are not allowed to post in this guestbook." असा एरर येतोय ...

ठकू Sun, 04/12/2009 - 17:52
आदिती ताईंना उत्तर देऊ पाहाते आहे पण बहुधा खरडवहीची सुविधा बंद असावी कारण 'प्रतिसाद द्या' वर टिचकी दिली की 'यु आर नॉट अलाऊड टू पोस्ट' असा काहीसा संदेश येतो. माझ्या ब्लॉगवर तारखा दिसत आहेत. कॄपया या दुव्यावर टिचकी देऊन खातरजमा करून पाहावी. आदितीताईंच्या संदेशाला उत्तर देण्यास थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहे.

बाकरवडी Fri, 04/17/2009 - 18:02
मी स्वगृह येथून login केल्यानंतर खरड्फळ्यावर गेल्यावर परत login करावे लागते. मी मोझिला फायरर्फॉक्स वापरत आहे. असा प्रोब्लेम फक्त खफलाच येत आहे. कृपया याचे कारण सांगा. :B :B :B बाकरवडी :B :B :B

ललिता गुरुवार, 04/23/2009 - 16:27
मी बरेच दिवस इथे लिखाण वा खरडव्ही लिहिली नाहीय. बहुतेक माझी खरडवही सुविधा बंद पडलेय वाटते. मला यशोधराची आलेली खरड दिसली, पण "प्रतिसाद द्या" वर टिचकी मारल्यावर यशोधराची प्रोफाईल उघडते व तिथे "You are not allowed to post in this guestbook" असा संदेश मिळतो. मी काही चुकतेय का किंवा मी काय करू म्हणजे सुविधा परत सुरळीत होईल?

उदय सप्रे Fri, 04/24/2009 - 11:15
तात्या / सरपंच , मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. सृष्टीलावण्या यांच्या या विनंतीला मी पण "मम" म्हणतो.काही करता येईल काय तात्या? उदय सप्रे

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 08:25
मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

In reply to by सृष्टीलावण्या

अनंता Fri, 05/08/2009 - 07:32
माझी खव व व्यनि सुविधा बंद आहे. कृपया मदत करा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/19/2008 - 10:37
'acting' or 'action' ह्यातील पहिले अक्षर मराठीतून लिहिताना 'अ' वर अर्धच॑द्राकृती मात्रा देता येत नाही..तरी योग्य ती सुधारणा करावी..

सरपंच Tue, 03/25/2008 - 19:41
एखाद्या विषयावर लेखन करायचे असेल आणि वेळे अभावी लेख अर्धवट राहत असेल तर नवीन सोय आहे. लेखन चौकटीच्या खाली अप्रकाशित ठेवा नावाची चौकट आहेत. त्यावर टिचकी मारून तो पर्याय निवडा व लेख पुर्वपरिक्षण झाल्यावर प्रकाशित करा. त्यानंतर त्या पानावर एक पिवळ्या चावीचं चित्र येईल. तुम्हाला हा लेख प्रकाशित झालेला दिसेलही पण काळजी नको हा लेख फक्त तुम्हालाच दिसतोय , इतर सदस्यांना नाही. ह्याची खात्री तुम्ही गमन करून अतिथी म्हणून वाचून करू शकता. नेहमी प्रमाणे काही त्रुटी असतील किंवा अडचणी , सुचना आदींचे स्वागत आहे.

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 08:43
सदस्यांनी स्वतःचे सदस्यत्त्व काही काळापुरते निलंबित किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? (जिज्ञासू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 08:59
किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, लॉगईन करूनदेखील फक्त 'वाचनमात्र राहणे' हे सभासदांच्याच हातात आहे. दरम्यानच्या काळात पोष्टहापिस आणि खरडीचा लाभही त्याला मिळतच राहील. त्याबाबतही कुणशी काही संपर्क न ठेवता केवळ अन् केवळ वाचनमात्र रहायचं असेल तर लॉगईन करायचीदेखील गरज नाही. पाहुणे स्वरुपात इथे येऊनदेखील वाचनमात्र राहता येईल! रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? सभासदत्व रद्द करयच्या बाबतीत दोन गोष्टी करता येतील, १) सभासदत्व तात्पुरते रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते 'ब्लॉक' होईल! २) सभासदत्व कायमचे रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते डिलीट होईल! मिपावर लिहिण्यार्‍यांचे, प्रतिसाद देऊन सक्रीय सहभागी होणार्‍यांचे, फक्त वाचनमात्र राहू इच्छिणार्‍यांचे, लॉगईन न करता पाहुणे म्हणून येऊ इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व तात्पुरते रद्द करू इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व कायमस्वरुपी बंद करू इच्छिणार्‍यांचे, थोडक्यात सर्वांचेच सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 09:10
यात तात्पुरते 'ब्लॉक' केलेले खाते त्याच सदस्याच्या विनंतीवरून पुन्हा चालू करणे अंतर्भूत आहे, असे गृहीत धरतो. माहितीबद्दल अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

संजयक्षीरसागर Mon, 03/30/2009 - 14:46
३०/०३/२००९ श्री तात्या कृपया माझे सदस्यत्व कायमचे रद्द करावे आणि तसे कळवावे संजय क्षीरसागर

सरपंच Wed, 03/26/2008 - 12:15
अप्रकाशित करून साठवलेलं साहित्य, सरपंच आणि अधिकार दिल्यास संपादकांना पाहता येतं. हे मुद्दमहून सांगण्याचं कारण असं की ज्यांना ते साहित्य प्रकाशित व्हायच्या आधी सरपंचाने सुध्दा पाहू नये असं वाटतं त्यांनी ही सोय वापरू नये. तसेच आपला महत्वाची व्यक्तीगत माहिती सुध्दा येथे अप्रकाशित आहे म्हणून ठेऊ नये. ही सुचना.

In reply to by सरपंच

चतुरंग Wed, 03/26/2008 - 21:01
अप्रकाशित साहित्याबाबत नाही का करता येणार? नाहीतर ही सोय वापरली जाणे अवघड आहे. कोणालातरी आपले अप्रकाशित साहित्य दिसते आहे हे, कोणीतरी आपली दैनंदिनी परवानगीविना वाचते आहे, हे समजण्यासारखे अस्वस्थ करणारे आहे. चतुरंग

सरपंच Fri, 04/18/2008 - 11:58
नमस्कार, आज मिसळपाव वर नव्याने कौल सुविधा देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही इतर लोकांचं एखाद्या विषयावर मत घेऊ शकता. कौल बनवतांना तुम्हाला एक प्रश्न देणे आवश्यक आहे सोबतच काही संभाव्य उत्तर पर्याय द्यावे लागतील. काही अडचण असल्यास येथे विचारावे. ही कौल सुविधा रंगलेल्या विषयांसाठी वापरल्यास उत्तम मात्र कुठलाही कौल संपादनाचे हक्क व्यवस्थापनाला आहेत हे ध्यानी असावे.

सरपंच Tue, 04/22/2008 - 13:06
आता मिसळपाव वर खरडवही मधून आपल्याला खरड लिहीणार्‍या सदस्याच्या खरडवही पर्यंत सहज जाता येईल व प्रतिसाद देता येईल. यासाठी खरडीखाली प्रतिसाद द्या वर टिचकी मारा. शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.

सरपंच Wed, 04/23/2008 - 23:26
मिसळपाव वर आता अक्षररंगपार्श्वरंग देण्याची सोय करण्यात आलेली आहे. ज्या अक्षराला रंग द्यायचा असेल त्याला निवडून मग बटनावर टिचकी द्या , हवा तो रंग निवडा म्हणजे अक्षरे रंगीत होतील. काही अडचणी असतील तर नक्की लिहा.

सरपंच Sat, 04/26/2008 - 14:03
मिसळपाव वर आता स्माईलीज चा वापर करता येईल. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. फक्त लेखात आधी जसे स्माईलीज टाकायचे तसे टाकले की त्याचे जागी चित्र दिसेल. ;) :) :(

विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 15:54
नीलकांता, खूप मेहनत घेतो आहेस रे. 'धन्यवाद' म्हणून परकं करत नाही... तात्या.

सरपंच Sat, 04/26/2008 - 18:30
मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही. जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा प्रतिक्रिया द्या च्या खाली लाल रंगांत Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा. खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे Full HTML * Web page addresses and e-mail addresses turn into links automatically. * Lines and paragraphs break automatically. * Textual smileys will be replaced with graphical ones. या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.

धमाल मुलगा Sat, 04/26/2008 - 21:09
विश्वकर्मा निलकांता, भो मित्र, अरे किती करतोस रे आमच्या आनंदासाठी? आम्ही म्हणालो अक्षररंग दे..दिलेस! म्हणालो खरडवह्या सोप्या करुन दे...दिल्यास! म्हणालो स्मायलीज हव्या...दिल्यास! कसे आभार मानायचे रे तुझे? :) :D ;) -(हस्सरा नाच्चरा) ध मा ल.

देवदत्त Sat, 04/26/2008 - 21:47
एवढ्या कमी वेळात एवढ्या सोयी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील वाटचालींकरीता शुभेच्छा :)

सरपंच Sat, 05/10/2008 - 16:30
मिसळपाव वर नवीन पाककृती नावाचा साहित्य प्रकार तयार करण्यात आलेला आहे. आता आपल्या पाककृती प्रकाशित करण्यासाठी त्याचा वापर करावा.

ऍडीजोशी Tue, 06/10/2008 - 04:23
ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नीलकांत Tue, 06/10/2008 - 05:57
आज अचानक रोजच्या पेक्षा ५ पट ओघ वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण आला. सर्व्हर शेअर्ड असल्यामुळे साहजीकच मिपा ला रेशनिंग झाले. मला ह्या ५ पट मागणीचं कुतुहल वाटतंय. आज सर्वांनाच बेंच वर ठेवलंय की काय? आणि दुसरी शंका अशी की ही मागणी मानवीच आहे की नाही. असो. मिसळपावला काही अडचण नाही. ते थोड्या वेळात पुर्ववत होईल. अवांतर : आजचा प्रकार इतरत्र घडलाय कधी की नाही याचा शोध घेतला असता, उबंटू लिनक्स च्या संकेतस्थळाला सुध्दा नुकताच नव्या आवृत्तीच्या प्रकाशना नंतर असा अनुभव आल्याचे वाचले. येथे उबंटूचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की उबंटू आणि मिसळपाव संकेतस्थळासाठी एकच प्रणाली वापरतात आगदी आवृत्ती सुध्दा एकच आहे. नीलकांत

राजे Tue, 06/10/2008 - 16:26
निलकांत माझा माझा खफ परत दे ;) जीव गमत नाही आहे रे त्याच्यावाचून ! स्वगतः-- दारु, सिगरेट व अता खफची नशा.... अवघड आहे गड्या तुझं !! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:31
राजे, ऍड्रेस बार वर ही लिंक टाका, खफ दिसेल ... http://www.misalpav.com/guestbook/0 छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:27
च्यायला आज एकदम पांगळ्यासारखं झालं ना ... बाकीच्या पब्लिकने विचारले सुद्धा "क्यो बे, तेरा वो मिसलपाव ब्लोक कर दिया क्या ? आज नही दिख रहा जादा" ... आता चालू आहे .... पण अजूनसुद्धा "खरडवही, पोष्टहापीस, वाचनखुणा व खरडफलक " दिसत नाहीत ... त्याच्या लिंक वर गेले तरी "पेज नॉट फाउंड" असा संदेश येतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नीलकांत Tue, 06/10/2008 - 16:28
राजे माफी असावी, थोड्या वेळात खरडफळा पुर्ववत करतो. यशोधरा, थोडं थांबा हळूहळू पुर्ववत होतय सारं हुश्य ! #:S नीलकांत

आंबोळी Tue, 06/10/2008 - 16:49
ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. या बंगळुरवासियांच्या सात्वीक ओसर्‍यान्च्या महापूरामुळेच बहुतेक मिपा काही वेळ ध्यानस्त बसले असावे. (ह.घ्या.) असो. आज पर्यंत आलेली सगळी संकटे झेलुन मिपा पहाडा सारखे उभे आहे. आणि इथुन पुढेही असेच उभे राहील असा विश्वास वाटतो. काही वेळातच पुर्ववत झाल्याबद्दल मिपाचे त्याच्या चालकांचे आणि मालकांचे अभिनंदन!!! आंबोळी

सरपंच गुरुवार, 06/12/2008 - 15:13
हजर सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता डाव्या बाजूच्या समासातील १० सभासदांची सूची कमी पडत असल्याचं जाणवलं. त्यामुळे आता डाव्या समासातच खरडफळ्याच्या खाली एक नवा मेन्यु दिलेला आहे. हजर सभासदांचे एक पान तयार केलेले आहे. त्यामुळे सध्या कोण कोण सदस्य आलेले आहेत ते पाहता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल. धन्यवाद.

In reply to by सरपंच

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 19:29
नीलकांत, तात्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद! तुम्ही लोक ज्या इमाने इतबारे मिपा वर मेहेनत घेताय, सर्व सभासदांच्या योग्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडताय ते पाहून खरंच खूप बरं वाटतं. तुमचं कौतुक आहे! :) चतुरंग

नीलकांत Mon, 08/25/2008 - 14:59
नमस्कार, लवकरच मिसळपाव १ वर्षाचे होईल. या निमीत्ताने मिसळपाव वर काही बदल करायचे ठरले आहेत. हे असेच बदल करत असतांना तुमच्या काही अपेक्षा असतील तर नीलकांतला व्यक्तिगत निरोपाने कळवा. नीलकांत

सरपंच गुरुवार, 09/04/2008 - 08:06
नमस्कार, मिसळपाव वर छायाचित्रे आणि रेखाटनांसाठी नवीन साहित्यप्रकार सुरू केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. एक विनंती आहे की या आधी इतर प्रकारात प्रकाशित झालेले साहित्यांचे दूवे जर एकत्रित करून देता आले तर ते कलादालन या विभागाखाली एकत्रित करता येतील. यासाठी सरपंचना व्य. नि. तून हे दूवे पाठवावे. सध्या मिसळपावचे पोष्टहापिस नवीन सुविधांसहित देण्यात आले आहे. यातील काही नवीन सुविधा खालील प्रमाणे. १) एकापेक्षा अधीक लोकांना एकाच वेळी एकच पत्र पाठवण्याची सोय. २)आलेले संदेश वेगवेगळ्या कप्प्यात हलवण्याची सोय. ३)कप्पा व्यवस्थापन अधिक सोईस्कर. ४)कुठल्याही सदस्याकडून व्य. नि. स्विकारण्याची अथवा नस्विकारण्याची मुभा. ५)वारंवार वापरले जाणार्‍या व्यक्तिंची सूची. ६)अनेक संदेशांपैकी वाचलेले, न वाचलेले अशी गाळणी लावून हवे ते संदेश निवडण्याची मुभा. ७)संदेश वाचलेले किंवा न वाचलेले अशी नोंद करण्याची सोय. ८) नवीन सुबक ठेवण. ९)आपण कुठल्या कप्प्यात किती संदेश साठवलेले आहेत त्याची संख्या सहज दिसते. या सोईंचा सर्वांनी वापर करावा. काही सूचना/ अडचणी असतील तर संपर्क साधावा. धन्यवाद.

In reply to by सरपंच

सर्किट गुरुवार, 09/04/2008 - 14:07
एक सर्वसाधारण सदस्य म्हणून ह्या सुविधांचा मला काहीही उपयोग नाही. कलादालन वेगळे केले ते चांगले झाले. त्यापेक्षा हे सगळे लालभडक गडद रंगसंगती सोडून सोपी साधी निळी, काळी माझ्या वार्धक्यामुळे क्षीण झालेल्या डोळ्यांना, सुखावणारी थीम का निवडली नाही ? निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अवलिया गुरुवार, 09/04/2008 - 19:29
निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. सहमत नाना

In reply to by सरपंच

देवदत्त गुरुवार, 09/04/2008 - 19:27
अरे वा, पोष्टहापिसात काहीतरी बदल झाल्याचे काल रात्री पाहिले होते पण त्याचा पूर्ण आढावा घेता आला नाही. आता घेतो. कलादालन हा लेखनप्रकार संध्याकाळीच वापरात आलेला पाहिला. जमल्यास नक्की वापरीन :) ह्या आधीचे काही लेखन शोधतो.

सरपंच Mon, 09/08/2008 - 15:17
सध्या साहित्य अप्रकाशित करण्याची सोय योग्यरित्या चालत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे लेखकांनी काही काळ त्या सुविधेचा वापर करू नये अशी विनंती आहे. लवकरच ही त्रुटी दूर करून त्याबद्दल सुचना दिल्या जाईल. धन्यवाद.

सरपंच Sat, 09/20/2008 - 15:07
काही विषयांवर कौल घेतांना त्या प्रश्नाची काही पार्श्वभूमी देणे गरजेचे असते. यासाठी आता कौल तयार करतांना त्या प्रश्नाची/ विषयाची पार्श्वभूमी देता येईल अशी सोय केलेली आहे. त्याचा वापर करावा. धन्यवाद.

नरेश_ Sat, 03/07/2009 - 15:15
मला दोन प्रश्न पडले आहेत ... १. 'ई ' वर अनुस्वार दिलेला का दिसत नाही ? २. माझ्या सुचनांचे काय झाले ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मानस Wed, 03/11/2009 - 20:38
एक नवीन सभासद "ओसा ....देन" हे नाव घेऊन इंग्लिश मधे लॉग्-ईन करत आहे मिपावर. या नावाने कुठल्याही साईटवर कोणी असल्यास ... एफ्.बी.आय्./सी.आय्.ए. च्या "वॉचलीस्ट" वर येतो आपण. काही प्रॉब्लेम नाही पण कशाला उगीच मिपाची साईट त्यांना उपलब्ध करून द्यायची "मॉनिटर" करण्यासाठी ... विचार व्हावा .......

विकि Sat, 03/14/2009 - 11:37
मिसळपाव हे संकेतस्थळ मला मोझीला फायर फॉक्सवर दिसत नाही आहे.असे का? कळावे.

वामनसुत Tue, 03/17/2009 - 23:44
मी मिसळपावचा नवीनच सभासद झालो आहे. माझ्या खात्यात पोस्टहापिसची सुविधा मला दिसत नाही.तसेच आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

अहो सरपंच साहेब, माझे लेखन ह्यावर टिचकी मारल्यावर प्रकार शीर्षक लेखक वेळ प्रतिक्रिया असे कॉलम येतात.त्यामधे प्रतिक्रिया नंतर किंवा मधे कुठेही वाचने हा एक आणखी कॉलम टाकता येईल काय? वाचनेमधे प्रतिक्रियेप्रमाणे होत असलेली वाढही दाखवावी. माझे लेखन असल्याने लेखक हा कॉलम "रिडंडंट" वाटतो.कारण माझ्या लेखनाचा लेखक मी आहे हे उघडच आहे.कदाचीत माझं म्हणणं चूकीचं असेल. आपल्या प्रत्येक पोस्टची किती वाचनं झाली हे समजण्यासाठी त्या त्या पोस्टवर टिचकी मारून ती वाचने पाहावी लागतात.तो व्याप कदाचीत वाचेल. हे सुविधा करावी -शक्य होत असेल तर-असं मी यापूर्वी दोनदां सुचवलं होतं. आपली त्यावर प्रतिक्रिया न पाहिल्याने किंवा माझी नजरचूक झाली असल्यास पुन्हा लिहित आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

नीलकांत Wed, 03/18/2009 - 17:06
सामंत काकांनी केलेल्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आता माझे लेखन मध्ये लेखक पर्याय नाही आणि वाचने नावाचा पर्याय जोडण्यात आलेला आहे.

In reply to by नीलकांत

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 03/19/2009 - 10:31
नीलकांत, आपण तत्परतेने माझ्या सुचने प्रंमाणे सोय केलीत याबद्दल आपले आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ताल भास्कर Wed, 03/18/2009 - 16:07
मी मिसळपावचा नवीन सभासद झालो आहे. आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही : कृपया मार्गदर्शन करावे. आभार, ताल भास्कर

प्रिया८ गुरुवार, 03/19/2009 - 00:49
मला खरडवहीतल्या निरोपाला प्रतिसाद देता येत नाहिये. क्रुपया मदत करा.

कवटी गुरुवार, 03/19/2009 - 13:23
स्वगृहची लिंक पानाच्या सगळ्यात खाली पण द्यावी. मोठा लेख आणि खूप प्रतिक्रीया असल्या की शेवटची प्रतिक्रीया वाचून परत वरती स्क्रोल करत येउन मग स्वगृह टिचकावे लागते. पानाच्या शेवटी लिंक दिल्यास सोयीचे पडेल. कवटी

In reply to by कवटी

गुरुवार, 03/19/2009 - 13:28
कवटी यांच्याशी सहमत. अगदी हेच सुचवावेसे वाटत होते.

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 03/19/2009 - 13:38
आमचे एक स्नेहि श्री अजय गुरुजी यांचे खाते मिसळ्पाव वर लॉग ईन होत नाहि आहे जरा पहा ना!!! त्यांना मेल मिळाली तुमची पासवर्ड्ची ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी गुरुवार, 03/19/2009 - 14:02
प्रथम, हे अतिउत्कॄष्ठ संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खुप खुप खुप आभार. पुर्वपरीक्षण मध्ये अक्षररंग दिसत नाहीत. (मी फाफॉ वापरतोय.)

In reply to by सँडी

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/19/2009 - 14:28
प्रतिक्रिया देताना "Input format"वर क्लिक करा आणि त्यात Full HTML वर टिचकी मारा, रंग दिसतात. हे प्रत्येक प्रतिक्रीया देताना करावं लागतं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गणपा गुरुवार, 03/19/2009 - 15:17
मलाही हे जमत न्हवत. आता जमल बहुतेक. धन्यवाद अदिती आणि सॅडी. - गण्या

Meghana Fri, 03/20/2009 - 12:40
मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?

In reply to by सिद्धि

नमस्कार!!! तुमचा कविता पाठवायच्या असतील तर काय करायचे हा प्रश्न बघितला. डावीकडे 'लेखन करा' असे आहे तिथे टिचकी मारा. जे न देखे रवी... वर टिचकी मारा. शीर्षक द्या. लेखनविषय आणि लेखनप्रकार निवडा गाभा मधे कविता टंकित करा. पुर्वदृश्य वर टिचकी मारा. प्रकाशित करा. बिपिन कार्यकर्ते

Nile Sat, 03/28/2009 - 15:07
१. पट्ला वर व्य. नी. चा उल्लेख आढ्ळला, माझ्या खात्यात (वा इतर) कुठे हा पर्याय दिसत नाही? २. मी कुणाच्याही खरडवहीत लिहु शकत नाही? (संदेशः You are not allowed to post in this guestbook.) यासाठि मी काय केले पाहीजे हे सांगितले तर फार बरे होइल. (नविन सदस्य)Nile.

In reply to by विसोबा खेचर

Nile Sat, 03/28/2009 - 15:38
वेळात वेळ काढुन उत्तरे दिल्याबद्द्ल आभारी आहे!

In reply to by विसोबा खेचर

Nile Fri, 04/24/2009 - 09:40
खाल्लेल्या मिसळीचे पुर्ण बिल भरेन!!! आता तरी खरडायची परवानगी द्या? :)

संग्राम Sat, 03/28/2009 - 20:43
मी कुणाच्या प्रतिसादाला उत्तर देउ शकत नाही ...." You are not allowed to post in this guestbook." असा एरर येतोय ...

ठकू Sun, 04/12/2009 - 17:52
आदिती ताईंना उत्तर देऊ पाहाते आहे पण बहुधा खरडवहीची सुविधा बंद असावी कारण 'प्रतिसाद द्या' वर टिचकी दिली की 'यु आर नॉट अलाऊड टू पोस्ट' असा काहीसा संदेश येतो. माझ्या ब्लॉगवर तारखा दिसत आहेत. कॄपया या दुव्यावर टिचकी देऊन खातरजमा करून पाहावी. आदितीताईंच्या संदेशाला उत्तर देण्यास थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहे.

बाकरवडी Fri, 04/17/2009 - 18:02
मी स्वगृह येथून login केल्यानंतर खरड्फळ्यावर गेल्यावर परत login करावे लागते. मी मोझिला फायरर्फॉक्स वापरत आहे. असा प्रोब्लेम फक्त खफलाच येत आहे. कृपया याचे कारण सांगा. :B :B :B बाकरवडी :B :B :B

ललिता गुरुवार, 04/23/2009 - 16:27
मी बरेच दिवस इथे लिखाण वा खरडव्ही लिहिली नाहीय. बहुतेक माझी खरडवही सुविधा बंद पडलेय वाटते. मला यशोधराची आलेली खरड दिसली, पण "प्रतिसाद द्या" वर टिचकी मारल्यावर यशोधराची प्रोफाईल उघडते व तिथे "You are not allowed to post in this guestbook" असा संदेश मिळतो. मी काही चुकतेय का किंवा मी काय करू म्हणजे सुविधा परत सुरळीत होईल?

उदय सप्रे Fri, 04/24/2009 - 11:15
तात्या / सरपंच , मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. सृष्टीलावण्या यांच्या या विनंतीला मी पण "मम" म्हणतो.काही करता येईल काय तात्या? उदय सप्रे
नमस्कार, मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही. सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

ग्रस्तास्त चंद्रग्रहण दिनांक २१ फेब्रुवारी २००८

धोंडोपंत ·

सागर गुरुवार, 02/07/2008 - 12:29
पंत , हे झाले चंद्रग्रहणाचे.... जे यायला अजून बराच अवकाश आहे आजच्या सूर्यग्रहणाचे काय? कारण सूर्यग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणाच्या तुलनेत अतिशय प्रभावशाली आणि थेट परिणाम करणारे असतात तेव्हा आजच्या या सूर्यग्रहणाबद्दल लिहावे ही विनंती (ज्योतिष आणि खगोलप्रेमी) सागर

सागर गुरुवार, 02/07/2008 - 12:29
पंत , हे झाले चंद्रग्रहणाचे.... जे यायला अजून बराच अवकाश आहे आजच्या सूर्यग्रहणाचे काय? कारण सूर्यग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणाच्या तुलनेत अतिशय प्रभावशाली आणि थेट परिणाम करणारे असतात तेव्हा आजच्या या सूर्यग्रहणाबद्दल लिहावे ही विनंती (ज्योतिष आणि खगोलप्रेमी) सागर
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, ग्रस्तास्त चंद्रग्रहण माघ पौर्णिमेला म्हणजे गुरूवार दिनांक २१ फेब्रुवारी २००८ रोजी येत आहे. हे ग्रहण भारतात अतिपश्चिमेकडील काही गांवातून दिसेल. ती गावे म्हणजे गुजरात मधील जामनगर, राजकोट, पोरबंदर, मोरवी, वेरावळ, जुनागढ व भूज ही आहेत. महाराष्ट्रात कुठेही हे ग्रहण दिसणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे या ग्रहणाचे वेधादि नियम महाराष्ट्रातील लोकांसाठी लागू होत नाहीत. ज्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे त्यांनी बुधवार २० फेब्रुवारी रोजी सूर्यास्तापासून वेधादि नियम पाळावेत. तसेच ग्रस्तास्त चंद्रग्रहण असल्याने गुरूवारी सूर्यास्तानंतर शुद्ध चंद्रबिंब पाहून मग भोजन करावे.

विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणी

व्यंकट ·

ऋषिकेश गुरुवार, 02/07/2008 - 08:09
एच. आय. व्ही. चाचणीचा कायदा असावा.. निकालाची योग्य गोपनियता मात्र राखली जावी -ऋषिकेश

प्राजु गुरुवार, 02/07/2008 - 09:08
आणि कर्मधर्मसंयोगाने नाही अस्तित्वात आला तर विवाह बंधनात बांधले जाणा-या वधू-वराने आपणहून ही चाचणी करून घ्यावी. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज बांधणीसाठी ते आता आवश्यक झाले आहे. - प्राजु

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:31
कायदा असावाच. केवळ एच आय व्ही नव्हे तर गुप्तरोग, हिपॅटिसीस इत्यादी चाचण्याही कायद्याच्या कक्षेत आणाव्यात. आपला, (एकपत्नीरत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग गुरुवार, 02/07/2008 - 16:48
पण आतातरी महाराष्ट्राने पुढे होऊन धडा घालून द्यावा. स्वागतार्ह पाऊल. तपासणी आणि त्याचे निकाल गोपनीय राहतील अशी सक्षम यंत्रणा मात्र हवी. चतुरंग

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 18:37
कायदाच कशाला हवा? सुशिक्षित लोक तरी किती वेळा हे करतात? आपणच शहाणं व्हायला हवं..आपल्याकडे कायदा झाला तरी रिपोर्ट बदलण्याचे उपाय लगेच शोधतील लोक....

स्वाती राजेश गुरुवार, 02/07/2008 - 19:16
जे लोक सुशिक्षित आहेत त्यांना त्याचे फायदे तोटे माहीत असतीलच. त्यामुळे प्राजु म्हणते तसे जरी कायदा झाला नाही तरी विवाह पुर्व चाचणी करणे गरजेचे आहे.

झकासराव Fri, 02/08/2008 - 07:35
असावाच. पण आंधळा नसावा. मला जी माहिती आहे त्या नुसार मी सांगतोय. चाचणी केलेल्या कालावधीचा खुप महत्व आहे ह्या चाचणीत. मुळात एच आय व्ही चे विषाणु हे शरिरात असले तरी पहिल्याच चाचणीत सापडतील ह्याची खात्री नाही. त्याला विंडो पिरियड म्हणतात. म्हणजे जर एखाद्याला जर एच आय व्ही ची बाधा झाली आहे आणि त्याने ती बाधा झाल्याच्या तीन महिन्याच्या आत जर चाचणी केली तर ती निगेटिव्ह येइल. त्यामुळे दोन वेळा चाचणी करणे गरजेचे असते. सगळ्यात महत्वाच म्हणजे माणुस स्वतःच्या स्वतः देखिल अंदाज घेवु शकतो की. (त्याने मागच्या सहा महिन्यात काय काय केले आहे त्यावरुन) जर त्याने असुरक्षित संभोग केला असेल, ड्रग्ज्स साठी एकच सुइ अनेकानी वापरुन नशा केली असेल तर ह्याचा धोका जास्त आहे. आताशा डॉ प्रत्येक वेळी नवीनच सुइ वापरतात इन्जेक्शन साठी. आणि रक्त पेढ्यातुन रक्ताची चाचणी केलेली असतेच. त्यामुळे खरतर ह्या कारणाने बाधा होण्याचा धोका खुपच कमी आहे. अर्थातच आपण काळजी घेतलीच पाहिजे. डॉ कडे गेला आणि इन्जेक्शन घेताय, सलायन लावुन घेताय, न्हाव्याकडे दाढीला गेल्यास् आपण त्या लोकाना स्पष्टपणे विचारलेल बरच आहे. अशी चाचणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात सोय असते आणि फक्त १०-२० रुपयात ही चाचणी करुन मिळते. रिपोर्ट हा पुर्ण गोपनीय असतो. तो फक्त तुमच्याच हातात दिला जातो. प्राजु यानी लिहिल्याप्रमाणे सुशिक्षित लोकानी स्वतःहुन अशी चाचणी करुन घ्यावी ह्याच्याशी सहमत आहे.

वरदा Fri, 02/08/2008 - 22:24
मी हेही ऐकलय की ह्याचे रिझल्ट नेहेमी १००% खरे असतात असंही नाही...प्रत्येक जिओग्राफिक लोकेशन प्रमाणे हे व्हायरस थोडे बदलत असल्याने जी टेस्ट अमेरिकेत अचुक आहे ती भारतात असेलच असं नाही...खरं आहे का हे?

In reply to by वरदा

झकासराव Sat, 02/09/2008 - 11:56
मला एवढी डिटेल माहिती नाहि. मी स्वताची टेस्ट (लग्ना आधी) केली होती त्यावेळी सरकारी दवाखान्यात जी समुपदेशक होती तिने मला जी माहिती दिली तीच लिहिली आहे. त्यानी सांगितले होते की दोन प्रकारच्या टेस्ट असतात. (मी नाव विसरलो आहे) त्यातली जी स्वस्त असते ती आधी करतात. ती जर पो़जिटिव्ह आली तरच दुसरी टेस्ट करतात जी अधिक खात्रीशीर असते. हे लोकेशन प्रमाणे बदल हे पहिल्यांदाच ऐकल. खरच एखाद्याला ह्याबद्दल माहिती असेल तर त्याने इथे लिहावी.

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 20:33
एलायझा (एन्झाईम लिन्क्ड इम्युनो एसे)अथवा ट्रायडॉट ही टेस्ट एड्ससाठी रूटीनली केली जाते; पर॑तु ह्या चाचण्याना मर्यादा आहेत. फॉल्स निगेटीव्ह टेस्ट म्हणजेच रक्तात एड्स विषाणू असला तरीही रिझल्ट नॉर्मल येऊ शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही. जर एलायझा टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर निदान नक्की करण्यासाठी 'वेस्टर्न ब्लॉट' टेस्ट केली जाते. सूप्तावस्थेतील एच्.आय्.व्ही विषाणू शोधण्यासाठी एक चाचणी करता येते त्यास 'पी.सी. आर' असे म्हणतात पण ती सर्वत्र उपलब्ध नाही शिवाय महागही आहे (अ॑दाजे खर्च- तीन हजार). विवाहपूर्व एड्स चाचणीस दोन बाजू आहेत. एकतर खात्री करून घेण्यासाठी रिपीटेड चाचणी अथवा पीसीआर चाचणी करणे आवश्यक ठरेल (आणि एव्हढी चिकित्सा करणे वधू-वर पक्षास प्रॅक्टिकली शक्य नसते). तसेच बनावट नॉर्मल रिपोर्ट सादर करणेही अवघड नाही. म्हणूनच एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो. अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो.
अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..

क्या बात कही !!!! १००% सहमत.

डॉ.साहेब,
प्रतिसाद आवडला.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धनंजय Sun, 02/10/2008 - 06:00
चाचणीविषयी माहिती चांगली आहे. अर्थात सर्व वैद्यकीय चाचण्यांसारखी या चाचणीत काही टक्के उत्तरे चुकीची येतात. (काही "लागण आहे" असे सांगणार्‍या चाचण्या चुकीच्या असतात आणि "लागण नाही" असे सांगणार्‍या काही चाचण्या चुकीच्या असतात.) हे तुम्ही चांगले समजावलेत. वेस्टर्न ब्लॉट ही चाचणी महाग आहे, आणि ज्यांना एलायसामध्ये "लागण आहे" असे दिसते, त्याची खात्री करण्यासाठी हा अधिक खर्च केला जातो. त्या परिस्थितीत तो खर्च वाजवी असतो. पीसीआर चाचणी तेव्हा केली जाते जेव्हा लागण झाली असल्याचे निदान तीन महिन्यांपर्यंत वाट बघू शकत नाही. उदाहरणार्थ : रक्तदान. अनेकदा लग्नाची तयारी तीन महिन्यांपेक्षा अधिक चालते. त्यामुळे तीन महिने फरकाने केलेली एलायसा चाचणी अशा "तातडी नसलेल्या परिस्थितीत" ठीक आहे. बघणे-साखरपुडा-लग्नासाठी मिळून भारतभेटीतला १५ दिवसांचा कालावधी ठेवून काही परदेशस्थ विवाहेच्छुक भारतात जातात - अशा लोकांशी भारतातले काही विवाहेच्छू लग्न करण्यास तयार असतात. तसे विवाहेच्छू इतके मानसिक धोके पत्करत असतात, की लैंगिक रोगांची लागण त्या धोक्यांपुढे फार फिकी चिंता असावी. कारण रोगी नसले तरी भामट्या स्थळाशी लग्न केले तर फार ताप होऊ शकतो, त्याचा धोका कितीतरी अधिक असतो. विवाहपूर्व चाचणीत कोणी फसवू शकते हा तुमचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. असे भामटे कुटुंब आर्थिक परिस्थिती, शिक्षण, वाटेल त्या बाबतीत विवाहेच्छुकाला फसवू शकते. तसेच लैंगिक रोगांविषयी. "मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते" असे तुम्ही म्हणता. एका विशाल अर्थाने हे खरेच आहे. माणसा-माणसातले सर्व संबंध मुळात नैतिकतेचे असतात. म्हणजे मुला-मुलीच्या आर्थिक/शैक्षणिक/मानसिक परिस्थितीबद्दल फसवणे हेदेखील मुळात नैतिकतेशीच निगडित असतात. समाजात नैतिकता मुळात वाढायला पाहिजे, हे तुमचे म्हणणे या विशाल अर्थाने अगदी १००% बरोबर आहे. ही सर्व सहमती दाखवून मतभेदाचे मुद्दे सांगतो. शारिरिक संबंध असण्याची ओढ ही नैसर्गिक आहे. ती शमवण्याचे प्रकार अमेरिकेतून आयात केलेल्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड फाजिल कल्पनांमुळे भारतात आलेले नाहीत. भारतात मी जी थोडी प्रॅक्टिस केली त्यात १. पुणे शहर २. एक मध्यम आकाराचे गाव (अंबेगाव तालुक्यातले धामणी) आणि ३. एक मागास आदिवासी गाव (खेड तालुक्यातले कुडे बु॥) हे भाग होते. पुण्यातही सरकारी इस्पितळात बहुधा पाश्चात्त्य संस्कृतीचे लोक दिसत नव्हते. या सर्व लोकांत विवाहबाह्य संबंध बरेचदा दिसून येत. पुण्यातली बुधवार पेठेची बाजारपेठ बहुतेक देशी व्यापारी तत्त्वांवर चालते, पाश्चात्त्य फॅशनमुळे नाही. त्यामुळे माझ्या निरीक्षणात एकनिष्ठ नसलेले लैंगिक संबंध ठेवणे आपल्या समाजात पूर्वीपासून आहे. तुमचे निरीक्षण याच्यापेक्षा वेगळे आहे काय? भारतात एड्सव्यतिरिक्त लैंगिक रोग आधीही मोठ्या प्रमाणात होते, आणि एड्सचा प्रादुर्भाव हा हा म्हणता वाढण्याचे कारण (आधीपासून प्रचलित असलेले) वेश्यागमनातील संबंध आहेत. हा व्यापार अनैतिक आहे, हे खरेच, पण या व्यापाराला सामान्य आर्थिक नियमही लागू होतात. "पोट भरणे" यासाठी आणि दलालांच्या बळजबरीमुळे एकीकडे विक्रीसाठी शरिरे बाजारपेठेत येतात, आणि अन्य कुठल्या पद्धतीने लैंगिक क्षुधाशांती न करू शकल्यामुळे एक गिर्‍हाईकवर्ग त्याच गावात असतो. (शहरात या गिर्‍हाइकांत फक्त अविवाहित तरुण नसतात, तर विवाहित असूनही शहरात एकटे राहाणारे लोकही असतात.) विक्रेते आणि गिर्‍हाइके दोन्ही असता बाजार बसणारच. तो बाजार बंद करण्यासाठी नैतिकतेच्या शिकवणीबरोबर अनेक मोठे आर्थिक बदल करावे लागतील. ते थोड्या दिवसांत होणे नाही, हे आपण लक्षात हेतले पाहिजे. समाजाची नैतिकता वाढण्याची वाट बघताना, लैंगिक रोगांविषयी काही केले पाहिजे. या तात्काळ उपायांचा विचार करताना हे जाणले पाहिजे की समाजात एकनिष्ठता तात्काळ येणार नाही. व्यवहारी विचार साधताना आरोग्यसंस्थांनी, डॉक्टरांनी, सरकारने रोगाची लागण एकनिष्ठ नसलेल्यांतही थांबवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे. अमेरिकेच्या सरकारचे गेल्या ८-२४ वर्षांत धोरण होते, की लोकांना नैतिकता शिकवण्यावेगळे एड्सविरोधी कुठलेही उपाय अंगिकारता कामा नये. हे धोरण अमेरिकेतच नाही, तर काही विकसनशील देशांतही सपशेल फसले. भारताने सुज्ञपणे अमेरिकेचा "नैतिकताच सुधारा, दुसरे काही नका करू" या अटीखाली दिलेला पैसा धुडकावून लावला. संस्कार उत्तम असावेत, हे तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. पण येथे चर्चाविषय आहे दोन अनोळखी लोकांचा विधिवत शरीरसंबंध घडवून आणण्या बाबत. हे विचारणारे लोक बहुतेक मध्यमवर्गीय असावेत, पैकी विचारणारा/री स्वतःला चांगल्या संस्काराचा/ची मानणारे असावेत, असा माझा कयास आहे. आहे त्या संस्कृतीत आजच्या दिवशी काय काळजी घ्यावी, कोण्या भामट्या/भामटीकडून ठगले कसे न जावे हा त्यांचा प्रश्न आहे. चर्चा सुरू करणारे बहुधा पूर्ण समाज नैतिक होईपर्यंत लग्न पुढे ढकलू शकणारे नसावेत. त्यामुळे मुळातल्या नैतिक उत्तराने ते तसेच किंकर्तव्यमूढ राहातील. त्यामुळे तुम्ही त्यांना या जगात वापरता येईल असा सल्लाही द्यावा. माझा "व्यवहारी" विचार असा : १. तडकाफडकी निर्णय घेऊन अनोळखी व्यक्तीशी लग्न करू नये. थोडी ओळख होऊ द्यावी. हा जोडीदार/जोडीदारीण शरिरालाच नव्हे तर मनालाही इजा करणार नाही याची शहानिशा काही महिने तरी होऊ द्यावी. मानसिक धोक्यांपुढे लैंगिक रोगाचे धोके फारच कमी आहेत, तरी चर्चाविषयाला धरून पुढचे मुद्दे : २. एड्स हा एकच लैंगिक रोग नाही. अनेक लैंगिक रोग त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. त्यांच्या चाचण्या "तशा" स्वस्त आहेत. (आजकाल कार्यालयाचे भाडे काय आहे पुण्यात? असा विचार करावा.) एचआयव्ही नसला पण सिफिलिस्/गोनोरिया इ.इ. रोग आढळले तरीही एकनिष्ठ नसल्याचा निष्कर्ष लागतो. (त्यामुळे लग्न मोडायचे न मोडायचे हे विचारपूर्वक...) हेपॅटायटिस-बी ची लागण (इन्फेक्टिव्हिटी) एचआयव्ही पेक्षा मोठ्या प्रमाणात असते, आणि त्याचे दुष्परिणाम पुष्कळदा घातक असतात. ३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही. ४. चाचणीनंतर तीन महिने तरी लग्न होऊ नये. तोपर्यंत प्रयोजित वधू-वर यांची ओळख वाढत गेल्यास त्या तीन महिन्यांत व्यक्ती बाहेर जाऊन लैंगिक संबंध ठेवते की नाही याची कल्पना दुसर्‍या जोडीदाराला येईल. ५. (असे असता पुन्हा चाचणी करण्याचे मला काही कारण दिसत नाही.) पण एखाद्या वधू-वरांना "विंडो पिरिएड" (एचआयव्ही सुप्तावस्थेची) अतिशय काळजी असेल, तर त्यांनी वाटल्यास पुन्हा एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. या सर्व गोष्टी विवाहेच्छुक व्यक्तीला स्वतःहून सरकारी कायद्याशिवाय करता येण्यासारख्या आहेत. सरकारी कायद्याच्या बाबतीत प्रकार जरा वेगळा आहे. गोवा राज्य वगळता सरकारकडून लग्नाची पूर्वनोंदणी करून घेणे बंधनकारक नाही. (लग्न झाल्यानंतर त्याचे पुरावे सवडीने सरकारला देता, नोंदणी होऊ शकते.) जे लग्न होताना मुदलात सरकारची संमती लागत नाही त्या बाबतीत सरकार या चाचणीचे व्याज कसे मागू शकते?

प्राजु Sun, 02/10/2008 - 09:12
धनंजय, तुम्ही खूपच चांगले मुद्दे मांडले आहेत. ३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही. हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटतो. तुमच्या सारखेच विचार जर सगळ्या विवाहेच्छुकांनी केले तर कायद्याची गरजच पडणार नाही. आणि सुसंस्कृत असा समाज लवकरच उभा राहिल. - प्राजु

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/10/2008 - 16:59
मीही तुमच्या मताशी सहमत आहे धन॑जय राव्..मी अजुनही पुण्याजवळील ग्रामीण भागात शस्त्रक्रिया करण्यास जातो तेव्हा तेथेही विवाहपूर्व लै॑गिक अनुभव असलेली पुष्कळ म॑डळी भेटतात्..एव्हढेच काय, जे॑व्हा प॑ढरीच्या वारीत वेश्या-व्यवसाय जोरात चालतो हे एका अभ्यास गटाने सिद्ध केले ते॑व्हा तर धक्काच बसला होता. इथे अमेरिकन स॑स्कृतीचा नक्कीच काही दोष नाही. पर॑तु चारित्र्याचे स॑स्कार अजून होणे आवश्यक आहेच. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात गावोगावी गाथेची, ज्ञानेश्वरीची पारायणे होतात तिथेच ऊसाच्या फडात आणि तमाशाच्या कनातीमागे अनैतिक स॑बध र॑गात येतात हे केव्हढे मोठे दुर्दैव! तळागाळात आणखी जनजागृती होणे आवश्यक आहेच. मी तरी असे पेश॑ट जेव्हा तपासतो तेव्हा नैतिकता आणि व्यसन मुक्तीवर (जो माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे) समूपदेशन करण्याची स॑धी सोडत नाही. राहता राहीला शहरी भाग..माझे वैद्यकीय शिक्षण पुण्यातच झाले व आता मी एका वैद्यकीय महाविद्यालयातच शिक्षक असल्याने डोळ्यानीच नैतिकतेचा र्‍हास पाहावयास मिळतो. शिवाय 'आतल्या' गोष्टीही कळतात. एकच उदाहरण पुरेसे आहे. मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती. मी नाव घेऊ इच्छीत नाही, पर॑तु पुण्या-मु॑बईतील पुष्कळ कॉस्मॉपॉलीटन कॉलेजेस मध्ये अशा प्रकारचे अनुभव आता सर्रास येऊ लागले आहेत व निर्लज्ज समर्थनेही जोर धरू लागली आहेत. गोपनीयतेमुळेच हे प्रकार सामान्य नागरिका॑पर्य॑न्त येत नाहीत, तरीही 'सि॑हगड रेव्ह पार्टी' गाजलीच. सगळ्या॑ना माहित असलेले 'राहूल महाजन' प्रकरण त्यातीलच्..असो माझा मुद्दा असा आहे की केवळ 'क॑डोम कब यौन स॑बध जब' चे नारे देऊन उपयोग नाही तर समस्येच्या मुळावर घाव घालणेही आवश्यक आहे.शारीरीक आकर्षण मान्य करावेच लागेल पण 'कुठे था॑बायचे' हे कळले पाहिजे व त्यासाठीच आपल्या पाल्या॑वर पालका॑ची बारीक नजर हवी..केवळ आपले करीयर, प्रमोशन ह्यातच गु॑तून न पडता मुला॑कडे लक्ष ठेवणे अत्य॑त गरजेचे आहे..आपला मुलगा/ मुलगी नक्की कुठे जाते, कुणा बरोबर असते, त्या॑च्या मजेच्या व चैनीच्या कल्पना नक्की काय आहेत हे समजून घेतले पाहिजे..मला वाटते पोलीस अधिक्षक 'विश्वास ना॑गरे पाटील' या॑नीही हाच सल्ला 'रेड' न॑तर दिला होता. 'माझ्या मुलाला किनई चार गर्लफ्रे॑ड्स आहेत' कि॑वा ' आमच्या साहिलचा बर्थ्-डे तो पबमध्येच सेलेब्रेट करतो' ह्याचे कौतूक वाटणे हीच धोक्याची पहिली पायरी आहे. मला ठाऊक आहे हे विचार कुणाला 'मागास' वाटतील कि॑वा काळाच्या विरोधात पोहणे वाटेल, पर॑तु 'मिळून सार्‍या जणा॑नी' याचा विचार केला तर आपलीच पुढची पिढी विनाशापासून वाचेल

राजे Sun, 02/10/2008 - 17:36
समाजिक जागरण आवश्यक झाले आहे, खास करुन ह्या मुद्द्यावर मोठ्या शहरांमध्ये विवाहपुर्ण चाचणी हा प्रकार काही प्रमाणात रुजू झाला आहे. माझ्या पाहण्यामध्ये मधे एक गोष्ट आली , एकाचे लग्न ठरले, सर्व काही ठरले होते कार्ड छापावयास दिले गेले होते पण लगेच एक दिवस लग्न रद्द केल्याचे कळाले कारण काय तर मुलीच्या घरच्यांनी एडस चाचणी करावयास सांगीतली व मुलाकडच्यांना हे अपमानास्पद वाटले व छोटीशी गोष्ट लग्न रद्द करण्यास भाग पाडून गेली, ह्या वरुन तर मला असे वाटते की लग्न ठरलेल्या मुला/मुलीने आपापसात ठरवून / बोलणी करुन चाचणी करावी . बाकी अजून खुप पडाव बा़की आहेत, जेव्हा एडस चाचणी करणे अपमानास्पद राहणार नाही तो पर्यंत वेगवेगळे मार्ग अवलंबले जाणारच कायदा केला तरी त्याचा विरोध हा केला जाणारच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:47
काय होते? रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे. किती जणांना शिक्षा होते? कायद्याने काहीहि होणार नाही. चारित्र्य हे कागदाच्या कपट्यावर सिद्ध होत नाही. उलट बाहेरख्याली अथवा मादक द्रव्याचा व्यसनी मुलगा एड्सचा रुग्ण असला तरी खोटा अहवाल आणू शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही याचे काय? डॉ. बिरुटे, धनंजय व डॉ दाढे यांची मते मौल्यवान आणि योग्य आहेत. चारित्र्यच खरे. योग्य स्रोतातून मुलाची/मुलीची माहिती काढणे हे बरे. खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत देखील घ्यावी. परंतु स्रोत योग्य हवा. नाहीतर हेर देखील भ्रष्टाचारी निघायचा.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 00:35
मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती. आम्ही आपल्याच कॉलेजात आपणास काही वर्षे सीनिअर होतो.... ही घटना आम्हास आत्ताच वाचून कळली...आमचेही डोळे पांढरे झाले.....धन्य त्या कन्या आणि धन्य त्यांचे पालक...

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/12/2008 - 10:19
अरे वा?मला कल्पना नव्हती..तुमची कुठली बॅच? पण ही घटना अगदी सत्य आहे व आमच्या वेळी कॉलेजमध्ये बरीच गाजलीही होती. अशाच प्रकारच्या किती तरी ला॑च्छनास्पद गोष्टी पूर्वीही घडलेल्या आहेत व अजुनही घडत आहेत. तत्कालीन आणि त्याही पूर्वीच्या प्राचार्या॑ना त्या निस्तरताना ब्रम्ह आठवले असणार..असो..यापुढेतरी असे घडायला नको ह्याची काळजी घेतली पाहिजे

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:55
ब्लडप्रेशर कोलेस्ट्रॉल डायाबेटीस हेपाटायटीस - अ, ब, क सर्दी खोक्ला ताप खाज खरूज गजकरण ह्या सर्वांची चाचणी असावी. आणि ह्यातील कुठलाही आजार झाल्यास लग्नाचा (कार्यालयाचा) पूर्ण खर्च परत करण्यची ग्यारंटी वधुपित्याने घ्यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:42
अन्य रोग ठीक आहेत, परंतु खरूज, गजकर्णाची विवाहपूर्व चाचणी मात्र आवश्यक वाटते! :) आपला, (सपटमलमप्रेमी!) तात्या. :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 02/12/2008 - 20:56
गजकरण (किंवा वाजीकरण असते कधीकधी) करण्यासाठी औषधे विकणारा एकतरी विरोप मला दर दोन-चार दिवसांनी येतोच. त्यांच्यामते तर यामुळे वैवाहिक जीवन सुधारते. ज्या वराची आत्या एकनाथाचे काव्य मनःपूर्वक वाचते, त्याच्याशी लग्न टाळावे. "नणदेचे कार्टे किरकिर करते, खरूज होऊदे त्याला..." हे भवानीआईचे अक्षरशः ऐकून मानून घेतले तर?

ऋषिकेश गुरुवार, 02/07/2008 - 08:09
एच. आय. व्ही. चाचणीचा कायदा असावा.. निकालाची योग्य गोपनियता मात्र राखली जावी -ऋषिकेश

प्राजु गुरुवार, 02/07/2008 - 09:08
आणि कर्मधर्मसंयोगाने नाही अस्तित्वात आला तर विवाह बंधनात बांधले जाणा-या वधू-वराने आपणहून ही चाचणी करून घ्यावी. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज बांधणीसाठी ते आता आवश्यक झाले आहे. - प्राजु

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:31
कायदा असावाच. केवळ एच आय व्ही नव्हे तर गुप्तरोग, हिपॅटिसीस इत्यादी चाचण्याही कायद्याच्या कक्षेत आणाव्यात. आपला, (एकपत्नीरत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग गुरुवार, 02/07/2008 - 16:48
पण आतातरी महाराष्ट्राने पुढे होऊन धडा घालून द्यावा. स्वागतार्ह पाऊल. तपासणी आणि त्याचे निकाल गोपनीय राहतील अशी सक्षम यंत्रणा मात्र हवी. चतुरंग

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 18:37
कायदाच कशाला हवा? सुशिक्षित लोक तरी किती वेळा हे करतात? आपणच शहाणं व्हायला हवं..आपल्याकडे कायदा झाला तरी रिपोर्ट बदलण्याचे उपाय लगेच शोधतील लोक....

स्वाती राजेश गुरुवार, 02/07/2008 - 19:16
जे लोक सुशिक्षित आहेत त्यांना त्याचे फायदे तोटे माहीत असतीलच. त्यामुळे प्राजु म्हणते तसे जरी कायदा झाला नाही तरी विवाह पुर्व चाचणी करणे गरजेचे आहे.

झकासराव Fri, 02/08/2008 - 07:35
असावाच. पण आंधळा नसावा. मला जी माहिती आहे त्या नुसार मी सांगतोय. चाचणी केलेल्या कालावधीचा खुप महत्व आहे ह्या चाचणीत. मुळात एच आय व्ही चे विषाणु हे शरिरात असले तरी पहिल्याच चाचणीत सापडतील ह्याची खात्री नाही. त्याला विंडो पिरियड म्हणतात. म्हणजे जर एखाद्याला जर एच आय व्ही ची बाधा झाली आहे आणि त्याने ती बाधा झाल्याच्या तीन महिन्याच्या आत जर चाचणी केली तर ती निगेटिव्ह येइल. त्यामुळे दोन वेळा चाचणी करणे गरजेचे असते. सगळ्यात महत्वाच म्हणजे माणुस स्वतःच्या स्वतः देखिल अंदाज घेवु शकतो की. (त्याने मागच्या सहा महिन्यात काय काय केले आहे त्यावरुन) जर त्याने असुरक्षित संभोग केला असेल, ड्रग्ज्स साठी एकच सुइ अनेकानी वापरुन नशा केली असेल तर ह्याचा धोका जास्त आहे. आताशा डॉ प्रत्येक वेळी नवीनच सुइ वापरतात इन्जेक्शन साठी. आणि रक्त पेढ्यातुन रक्ताची चाचणी केलेली असतेच. त्यामुळे खरतर ह्या कारणाने बाधा होण्याचा धोका खुपच कमी आहे. अर्थातच आपण काळजी घेतलीच पाहिजे. डॉ कडे गेला आणि इन्जेक्शन घेताय, सलायन लावुन घेताय, न्हाव्याकडे दाढीला गेल्यास् आपण त्या लोकाना स्पष्टपणे विचारलेल बरच आहे. अशी चाचणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात सोय असते आणि फक्त १०-२० रुपयात ही चाचणी करुन मिळते. रिपोर्ट हा पुर्ण गोपनीय असतो. तो फक्त तुमच्याच हातात दिला जातो. प्राजु यानी लिहिल्याप्रमाणे सुशिक्षित लोकानी स्वतःहुन अशी चाचणी करुन घ्यावी ह्याच्याशी सहमत आहे.

वरदा Fri, 02/08/2008 - 22:24
मी हेही ऐकलय की ह्याचे रिझल्ट नेहेमी १००% खरे असतात असंही नाही...प्रत्येक जिओग्राफिक लोकेशन प्रमाणे हे व्हायरस थोडे बदलत असल्याने जी टेस्ट अमेरिकेत अचुक आहे ती भारतात असेलच असं नाही...खरं आहे का हे?

In reply to by वरदा

झकासराव Sat, 02/09/2008 - 11:56
मला एवढी डिटेल माहिती नाहि. मी स्वताची टेस्ट (लग्ना आधी) केली होती त्यावेळी सरकारी दवाखान्यात जी समुपदेशक होती तिने मला जी माहिती दिली तीच लिहिली आहे. त्यानी सांगितले होते की दोन प्रकारच्या टेस्ट असतात. (मी नाव विसरलो आहे) त्यातली जी स्वस्त असते ती आधी करतात. ती जर पो़जिटिव्ह आली तरच दुसरी टेस्ट करतात जी अधिक खात्रीशीर असते. हे लोकेशन प्रमाणे बदल हे पहिल्यांदाच ऐकल. खरच एखाद्याला ह्याबद्दल माहिती असेल तर त्याने इथे लिहावी.

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 20:33
एलायझा (एन्झाईम लिन्क्ड इम्युनो एसे)अथवा ट्रायडॉट ही टेस्ट एड्ससाठी रूटीनली केली जाते; पर॑तु ह्या चाचण्याना मर्यादा आहेत. फॉल्स निगेटीव्ह टेस्ट म्हणजेच रक्तात एड्स विषाणू असला तरीही रिझल्ट नॉर्मल येऊ शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही. जर एलायझा टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर निदान नक्की करण्यासाठी 'वेस्टर्न ब्लॉट' टेस्ट केली जाते. सूप्तावस्थेतील एच्.आय्.व्ही विषाणू शोधण्यासाठी एक चाचणी करता येते त्यास 'पी.सी. आर' असे म्हणतात पण ती सर्वत्र उपलब्ध नाही शिवाय महागही आहे (अ॑दाजे खर्च- तीन हजार). विवाहपूर्व एड्स चाचणीस दोन बाजू आहेत. एकतर खात्री करून घेण्यासाठी रिपीटेड चाचणी अथवा पीसीआर चाचणी करणे आवश्यक ठरेल (आणि एव्हढी चिकित्सा करणे वधू-वर पक्षास प्रॅक्टिकली शक्य नसते). तसेच बनावट नॉर्मल रिपोर्ट सादर करणेही अवघड नाही. म्हणूनच एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो. अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो.
अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..

क्या बात कही !!!! १००% सहमत.

डॉ.साहेब,
प्रतिसाद आवडला.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धनंजय Sun, 02/10/2008 - 06:00
चाचणीविषयी माहिती चांगली आहे. अर्थात सर्व वैद्यकीय चाचण्यांसारखी या चाचणीत काही टक्के उत्तरे चुकीची येतात. (काही "लागण आहे" असे सांगणार्‍या चाचण्या चुकीच्या असतात आणि "लागण नाही" असे सांगणार्‍या काही चाचण्या चुकीच्या असतात.) हे तुम्ही चांगले समजावलेत. वेस्टर्न ब्लॉट ही चाचणी महाग आहे, आणि ज्यांना एलायसामध्ये "लागण आहे" असे दिसते, त्याची खात्री करण्यासाठी हा अधिक खर्च केला जातो. त्या परिस्थितीत तो खर्च वाजवी असतो. पीसीआर चाचणी तेव्हा केली जाते जेव्हा लागण झाली असल्याचे निदान तीन महिन्यांपर्यंत वाट बघू शकत नाही. उदाहरणार्थ : रक्तदान. अनेकदा लग्नाची तयारी तीन महिन्यांपेक्षा अधिक चालते. त्यामुळे तीन महिने फरकाने केलेली एलायसा चाचणी अशा "तातडी नसलेल्या परिस्थितीत" ठीक आहे. बघणे-साखरपुडा-लग्नासाठी मिळून भारतभेटीतला १५ दिवसांचा कालावधी ठेवून काही परदेशस्थ विवाहेच्छुक भारतात जातात - अशा लोकांशी भारतातले काही विवाहेच्छू लग्न करण्यास तयार असतात. तसे विवाहेच्छू इतके मानसिक धोके पत्करत असतात, की लैंगिक रोगांची लागण त्या धोक्यांपुढे फार फिकी चिंता असावी. कारण रोगी नसले तरी भामट्या स्थळाशी लग्न केले तर फार ताप होऊ शकतो, त्याचा धोका कितीतरी अधिक असतो. विवाहपूर्व चाचणीत कोणी फसवू शकते हा तुमचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. असे भामटे कुटुंब आर्थिक परिस्थिती, शिक्षण, वाटेल त्या बाबतीत विवाहेच्छुकाला फसवू शकते. तसेच लैंगिक रोगांविषयी. "मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते" असे तुम्ही म्हणता. एका विशाल अर्थाने हे खरेच आहे. माणसा-माणसातले सर्व संबंध मुळात नैतिकतेचे असतात. म्हणजे मुला-मुलीच्या आर्थिक/शैक्षणिक/मानसिक परिस्थितीबद्दल फसवणे हेदेखील मुळात नैतिकतेशीच निगडित असतात. समाजात नैतिकता मुळात वाढायला पाहिजे, हे तुमचे म्हणणे या विशाल अर्थाने अगदी १००% बरोबर आहे. ही सर्व सहमती दाखवून मतभेदाचे मुद्दे सांगतो. शारिरिक संबंध असण्याची ओढ ही नैसर्गिक आहे. ती शमवण्याचे प्रकार अमेरिकेतून आयात केलेल्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड फाजिल कल्पनांमुळे भारतात आलेले नाहीत. भारतात मी जी थोडी प्रॅक्टिस केली त्यात १. पुणे शहर २. एक मध्यम आकाराचे गाव (अंबेगाव तालुक्यातले धामणी) आणि ३. एक मागास आदिवासी गाव (खेड तालुक्यातले कुडे बु॥) हे भाग होते. पुण्यातही सरकारी इस्पितळात बहुधा पाश्चात्त्य संस्कृतीचे लोक दिसत नव्हते. या सर्व लोकांत विवाहबाह्य संबंध बरेचदा दिसून येत. पुण्यातली बुधवार पेठेची बाजारपेठ बहुतेक देशी व्यापारी तत्त्वांवर चालते, पाश्चात्त्य फॅशनमुळे नाही. त्यामुळे माझ्या निरीक्षणात एकनिष्ठ नसलेले लैंगिक संबंध ठेवणे आपल्या समाजात पूर्वीपासून आहे. तुमचे निरीक्षण याच्यापेक्षा वेगळे आहे काय? भारतात एड्सव्यतिरिक्त लैंगिक रोग आधीही मोठ्या प्रमाणात होते, आणि एड्सचा प्रादुर्भाव हा हा म्हणता वाढण्याचे कारण (आधीपासून प्रचलित असलेले) वेश्यागमनातील संबंध आहेत. हा व्यापार अनैतिक आहे, हे खरेच, पण या व्यापाराला सामान्य आर्थिक नियमही लागू होतात. "पोट भरणे" यासाठी आणि दलालांच्या बळजबरीमुळे एकीकडे विक्रीसाठी शरिरे बाजारपेठेत येतात, आणि अन्य कुठल्या पद्धतीने लैंगिक क्षुधाशांती न करू शकल्यामुळे एक गिर्‍हाईकवर्ग त्याच गावात असतो. (शहरात या गिर्‍हाइकांत फक्त अविवाहित तरुण नसतात, तर विवाहित असूनही शहरात एकटे राहाणारे लोकही असतात.) विक्रेते आणि गिर्‍हाइके दोन्ही असता बाजार बसणारच. तो बाजार बंद करण्यासाठी नैतिकतेच्या शिकवणीबरोबर अनेक मोठे आर्थिक बदल करावे लागतील. ते थोड्या दिवसांत होणे नाही, हे आपण लक्षात हेतले पाहिजे. समाजाची नैतिकता वाढण्याची वाट बघताना, लैंगिक रोगांविषयी काही केले पाहिजे. या तात्काळ उपायांचा विचार करताना हे जाणले पाहिजे की समाजात एकनिष्ठता तात्काळ येणार नाही. व्यवहारी विचार साधताना आरोग्यसंस्थांनी, डॉक्टरांनी, सरकारने रोगाची लागण एकनिष्ठ नसलेल्यांतही थांबवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे. अमेरिकेच्या सरकारचे गेल्या ८-२४ वर्षांत धोरण होते, की लोकांना नैतिकता शिकवण्यावेगळे एड्सविरोधी कुठलेही उपाय अंगिकारता कामा नये. हे धोरण अमेरिकेतच नाही, तर काही विकसनशील देशांतही सपशेल फसले. भारताने सुज्ञपणे अमेरिकेचा "नैतिकताच सुधारा, दुसरे काही नका करू" या अटीखाली दिलेला पैसा धुडकावून लावला. संस्कार उत्तम असावेत, हे तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. पण येथे चर्चाविषय आहे दोन अनोळखी लोकांचा विधिवत शरीरसंबंध घडवून आणण्या बाबत. हे विचारणारे लोक बहुतेक मध्यमवर्गीय असावेत, पैकी विचारणारा/री स्वतःला चांगल्या संस्काराचा/ची मानणारे असावेत, असा माझा कयास आहे. आहे त्या संस्कृतीत आजच्या दिवशी काय काळजी घ्यावी, कोण्या भामट्या/भामटीकडून ठगले कसे न जावे हा त्यांचा प्रश्न आहे. चर्चा सुरू करणारे बहुधा पूर्ण समाज नैतिक होईपर्यंत लग्न पुढे ढकलू शकणारे नसावेत. त्यामुळे मुळातल्या नैतिक उत्तराने ते तसेच किंकर्तव्यमूढ राहातील. त्यामुळे तुम्ही त्यांना या जगात वापरता येईल असा सल्लाही द्यावा. माझा "व्यवहारी" विचार असा : १. तडकाफडकी निर्णय घेऊन अनोळखी व्यक्तीशी लग्न करू नये. थोडी ओळख होऊ द्यावी. हा जोडीदार/जोडीदारीण शरिरालाच नव्हे तर मनालाही इजा करणार नाही याची शहानिशा काही महिने तरी होऊ द्यावी. मानसिक धोक्यांपुढे लैंगिक रोगाचे धोके फारच कमी आहेत, तरी चर्चाविषयाला धरून पुढचे मुद्दे : २. एड्स हा एकच लैंगिक रोग नाही. अनेक लैंगिक रोग त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. त्यांच्या चाचण्या "तशा" स्वस्त आहेत. (आजकाल कार्यालयाचे भाडे काय आहे पुण्यात? असा विचार करावा.) एचआयव्ही नसला पण सिफिलिस्/गोनोरिया इ.इ. रोग आढळले तरीही एकनिष्ठ नसल्याचा निष्कर्ष लागतो. (त्यामुळे लग्न मोडायचे न मोडायचे हे विचारपूर्वक...) हेपॅटायटिस-बी ची लागण (इन्फेक्टिव्हिटी) एचआयव्ही पेक्षा मोठ्या प्रमाणात असते, आणि त्याचे दुष्परिणाम पुष्कळदा घातक असतात. ३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही. ४. चाचणीनंतर तीन महिने तरी लग्न होऊ नये. तोपर्यंत प्रयोजित वधू-वर यांची ओळख वाढत गेल्यास त्या तीन महिन्यांत व्यक्ती बाहेर जाऊन लैंगिक संबंध ठेवते की नाही याची कल्पना दुसर्‍या जोडीदाराला येईल. ५. (असे असता पुन्हा चाचणी करण्याचे मला काही कारण दिसत नाही.) पण एखाद्या वधू-वरांना "विंडो पिरिएड" (एचआयव्ही सुप्तावस्थेची) अतिशय काळजी असेल, तर त्यांनी वाटल्यास पुन्हा एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. या सर्व गोष्टी विवाहेच्छुक व्यक्तीला स्वतःहून सरकारी कायद्याशिवाय करता येण्यासारख्या आहेत. सरकारी कायद्याच्या बाबतीत प्रकार जरा वेगळा आहे. गोवा राज्य वगळता सरकारकडून लग्नाची पूर्वनोंदणी करून घेणे बंधनकारक नाही. (लग्न झाल्यानंतर त्याचे पुरावे सवडीने सरकारला देता, नोंदणी होऊ शकते.) जे लग्न होताना मुदलात सरकारची संमती लागत नाही त्या बाबतीत सरकार या चाचणीचे व्याज कसे मागू शकते?

प्राजु Sun, 02/10/2008 - 09:12
धनंजय, तुम्ही खूपच चांगले मुद्दे मांडले आहेत. ३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही. हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटतो. तुमच्या सारखेच विचार जर सगळ्या विवाहेच्छुकांनी केले तर कायद्याची गरजच पडणार नाही. आणि सुसंस्कृत असा समाज लवकरच उभा राहिल. - प्राजु

डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/10/2008 - 16:59
मीही तुमच्या मताशी सहमत आहे धन॑जय राव्..मी अजुनही पुण्याजवळील ग्रामीण भागात शस्त्रक्रिया करण्यास जातो तेव्हा तेथेही विवाहपूर्व लै॑गिक अनुभव असलेली पुष्कळ म॑डळी भेटतात्..एव्हढेच काय, जे॑व्हा प॑ढरीच्या वारीत वेश्या-व्यवसाय जोरात चालतो हे एका अभ्यास गटाने सिद्ध केले ते॑व्हा तर धक्काच बसला होता. इथे अमेरिकन स॑स्कृतीचा नक्कीच काही दोष नाही. पर॑तु चारित्र्याचे स॑स्कार अजून होणे आवश्यक आहेच. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात गावोगावी गाथेची, ज्ञानेश्वरीची पारायणे होतात तिथेच ऊसाच्या फडात आणि तमाशाच्या कनातीमागे अनैतिक स॑बध र॑गात येतात हे केव्हढे मोठे दुर्दैव! तळागाळात आणखी जनजागृती होणे आवश्यक आहेच. मी तरी असे पेश॑ट जेव्हा तपासतो तेव्हा नैतिकता आणि व्यसन मुक्तीवर (जो माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे) समूपदेशन करण्याची स॑धी सोडत नाही. राहता राहीला शहरी भाग..माझे वैद्यकीय शिक्षण पुण्यातच झाले व आता मी एका वैद्यकीय महाविद्यालयातच शिक्षक असल्याने डोळ्यानीच नैतिकतेचा र्‍हास पाहावयास मिळतो. शिवाय 'आतल्या' गोष्टीही कळतात. एकच उदाहरण पुरेसे आहे. मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती. मी नाव घेऊ इच्छीत नाही, पर॑तु पुण्या-मु॑बईतील पुष्कळ कॉस्मॉपॉलीटन कॉलेजेस मध्ये अशा प्रकारचे अनुभव आता सर्रास येऊ लागले आहेत व निर्लज्ज समर्थनेही जोर धरू लागली आहेत. गोपनीयतेमुळेच हे प्रकार सामान्य नागरिका॑पर्य॑न्त येत नाहीत, तरीही 'सि॑हगड रेव्ह पार्टी' गाजलीच. सगळ्या॑ना माहित असलेले 'राहूल महाजन' प्रकरण त्यातीलच्..असो माझा मुद्दा असा आहे की केवळ 'क॑डोम कब यौन स॑बध जब' चे नारे देऊन उपयोग नाही तर समस्येच्या मुळावर घाव घालणेही आवश्यक आहे.शारीरीक आकर्षण मान्य करावेच लागेल पण 'कुठे था॑बायचे' हे कळले पाहिजे व त्यासाठीच आपल्या पाल्या॑वर पालका॑ची बारीक नजर हवी..केवळ आपले करीयर, प्रमोशन ह्यातच गु॑तून न पडता मुला॑कडे लक्ष ठेवणे अत्य॑त गरजेचे आहे..आपला मुलगा/ मुलगी नक्की कुठे जाते, कुणा बरोबर असते, त्या॑च्या मजेच्या व चैनीच्या कल्पना नक्की काय आहेत हे समजून घेतले पाहिजे..मला वाटते पोलीस अधिक्षक 'विश्वास ना॑गरे पाटील' या॑नीही हाच सल्ला 'रेड' न॑तर दिला होता. 'माझ्या मुलाला किनई चार गर्लफ्रे॑ड्स आहेत' कि॑वा ' आमच्या साहिलचा बर्थ्-डे तो पबमध्येच सेलेब्रेट करतो' ह्याचे कौतूक वाटणे हीच धोक्याची पहिली पायरी आहे. मला ठाऊक आहे हे विचार कुणाला 'मागास' वाटतील कि॑वा काळाच्या विरोधात पोहणे वाटेल, पर॑तु 'मिळून सार्‍या जणा॑नी' याचा विचार केला तर आपलीच पुढची पिढी विनाशापासून वाचेल

राजे Sun, 02/10/2008 - 17:36
समाजिक जागरण आवश्यक झाले आहे, खास करुन ह्या मुद्द्यावर मोठ्या शहरांमध्ये विवाहपुर्ण चाचणी हा प्रकार काही प्रमाणात रुजू झाला आहे. माझ्या पाहण्यामध्ये मधे एक गोष्ट आली , एकाचे लग्न ठरले, सर्व काही ठरले होते कार्ड छापावयास दिले गेले होते पण लगेच एक दिवस लग्न रद्द केल्याचे कळाले कारण काय तर मुलीच्या घरच्यांनी एडस चाचणी करावयास सांगीतली व मुलाकडच्यांना हे अपमानास्पद वाटले व छोटीशी गोष्ट लग्न रद्द करण्यास भाग पाडून गेली, ह्या वरुन तर मला असे वाटते की लग्न ठरलेल्या मुला/मुलीने आपापसात ठरवून / बोलणी करुन चाचणी करावी . बाकी अजून खुप पडाव बा़की आहेत, जेव्हा एडस चाचणी करणे अपमानास्पद राहणार नाही तो पर्यंत वेगवेगळे मार्ग अवलंबले जाणारच कायदा केला तरी त्याचा विरोध हा केला जाणारच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:47
काय होते? रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे. किती जणांना शिक्षा होते? कायद्याने काहीहि होणार नाही. चारित्र्य हे कागदाच्या कपट्यावर सिद्ध होत नाही. उलट बाहेरख्याली अथवा मादक द्रव्याचा व्यसनी मुलगा एड्सचा रुग्ण असला तरी खोटा अहवाल आणू शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही याचे काय? डॉ. बिरुटे, धनंजय व डॉ दाढे यांची मते मौल्यवान आणि योग्य आहेत. चारित्र्यच खरे. योग्य स्रोतातून मुलाची/मुलीची माहिती काढणे हे बरे. खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत देखील घ्यावी. परंतु स्रोत योग्य हवा. नाहीतर हेर देखील भ्रष्टाचारी निघायचा.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 00:35
मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती. आम्ही आपल्याच कॉलेजात आपणास काही वर्षे सीनिअर होतो.... ही घटना आम्हास आत्ताच वाचून कळली...आमचेही डोळे पांढरे झाले.....धन्य त्या कन्या आणि धन्य त्यांचे पालक...

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/12/2008 - 10:19
अरे वा?मला कल्पना नव्हती..तुमची कुठली बॅच? पण ही घटना अगदी सत्य आहे व आमच्या वेळी कॉलेजमध्ये बरीच गाजलीही होती. अशाच प्रकारच्या किती तरी ला॑च्छनास्पद गोष्टी पूर्वीही घडलेल्या आहेत व अजुनही घडत आहेत. तत्कालीन आणि त्याही पूर्वीच्या प्राचार्या॑ना त्या निस्तरताना ब्रम्ह आठवले असणार..असो..यापुढेतरी असे घडायला नको ह्याची काळजी घेतली पाहिजे

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:55
ब्लडप्रेशर कोलेस्ट्रॉल डायाबेटीस हेपाटायटीस - अ, ब, क सर्दी खोक्ला ताप खाज खरूज गजकरण ह्या सर्वांची चाचणी असावी. आणि ह्यातील कुठलाही आजार झाल्यास लग्नाचा (कार्यालयाचा) पूर्ण खर्च परत करण्यची ग्यारंटी वधुपित्याने घ्यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:42
अन्य रोग ठीक आहेत, परंतु खरूज, गजकर्णाची विवाहपूर्व चाचणी मात्र आवश्यक वाटते! :) आपला, (सपटमलमप्रेमी!) तात्या. :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 02/12/2008 - 20:56
गजकरण (किंवा वाजीकरण असते कधीकधी) करण्यासाठी औषधे विकणारा एकतरी विरोप मला दर दोन-चार दिवसांनी येतोच. त्यांच्यामते तर यामुळे वैवाहिक जीवन सुधारते. ज्या वराची आत्या एकनाथाचे काव्य मनःपूर्वक वाचते, त्याच्याशी लग्न टाळावे. "नणदेचे कार्टे किरकिर करते, खरूज होऊदे त्याला..." हे भवानीआईचे अक्षरशः ऐकून मानून घेतले तर?
विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणीला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असल्याचे वाचनात आले. हा विरोध का? असा कायदा असावा की नसावा?

मी एक परिस्थिती

ऋषिकेश ·

धनंजय गुरुवार, 02/07/2008 - 05:25
म्हणून प्रभावी आहे. केल्याने देशाटन, एखादा मुद्दा अनेक दृष्टिकोनांतून बघितला जातो.

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 08:10
फारच सुंदर रे ऋषिकेशा! तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी! छानच लिहिली आहेस... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 20:40
फारच सुंदर रे ऋषिकेशा! तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी! छानच लिहिली आहेस...
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु गुरुवार, 02/07/2008 - 09:12
थोडक्यात मी आहे तो जो तुम्हाला तुम्हीच टाकलेलं-न जमलेलं उचलताना पाहवत नाहि तो पण मी व्यक्ती नाहि मी आहे परिस्थिती मी होतो पूरातन युरोपसाठी स्वस्त आफ्रिकन नोकर मी आहे अमेरिकनांसाठी भारतीय मी आहे भारतीय व्यापार्‍यासाठी चीनी माल सध्या मात्र मी आहे मुबईकरांसाठी भैया मात्र नाहि माहित उद्या मी कोण असेन अतिशय चपखल... - प्राजु

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 14:14
मी इथे कशासाठी? अहो सोप्पंय पोटासाठी! मला इथेच रमायचं आहे...मरायचं नाहि तुम्हाला त्रास द्यायचा तर हेतू नाहिच नाहि इथे खरंच मी आहे केवळ पोटासाठी तू इथे कशासाठी? मला माहितेय पोटासाठी! मग पोटापुरते बघ ना... लालू,अमरसिंग हवेत कशासाठी? महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी? स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी. हरकत नाही,खुशाल म्हणा आम्हाला प्रांतीयवादी.मराठीचा अट्टहास प्रांतीयवाद असेल तर आम्ही आजन्म प्रांतीयवादी राहणेच पसंत करू. (कट्टर मराठी) -इनोबा

अवलिया गुरुवार, 02/07/2008 - 14:32
स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी. खर आहे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात असो दुर्लक्ष करा नाना

In reply to by अवलिया

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/07/2008 - 14:47
अहो नाना, घेन देन नस्त त मंग हित कशाला आले असते. हा आता त्येंन्ला परप्रांतीयांचा तरास न्हाई ह्ये ठीक. पन आपल्याला स्वप्रांतियांचा तरास काय कमी व्हतो का? आता विंग्रजांनी आप्ल्यावं राज्य केलं दीडशे वर्श . म्हनल तर काय तरास दिला त्याण्नी? आपल्या राजे संस्थानिकांनी किती दिल्हा? करा हिशेब. प्रकाश घाटपांडे

In reply to by अवलिया

छोटा डॉन गुरुवार, 02/07/2008 - 15:07
"स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात" आजकाल "परदेशस्थ मराठी" लोकांच्या नावाने बोटे मोडण्याचा एक नवा पायंडा पडत चललेला आहे. वर अजून म्हणायचे की त्यांचे मराठी मातीशी काही नाते राहिले नाही, पोकळ फोक्लीच्या गप्पा, पैशासाठी परदेशगमन इत्यादी, इत्यादी ........ पण मला सांगा हे सर्व ठरवणारे आपण कोण ??? आपला तरी काय योगदान आहे "मराठी मातीसाठी ?"

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 19:21
मूळात परदेशात राहणारे मराठी लोक पण तिथले परप्रांतीयच आहेत ना.त्यामूळे कदाचित वरील काव्यातील परीस्थिती,दारीद्र्य आणि करूणा वगैरे तथाकथीत गोष्टीचे तुम्ही समर्थन करणारच.पण अमेरीका आणि इंग्लंड सारखे देश ही आता 'आऊटसोर्सिंग'ला वैतागले आहेतच.तिच परीस्थिती इथे आहे.

सागर गुरुवार, 02/07/2008 - 15:39
ऋषिकेश, कविता म्हणून खूपच सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे. हे विचारही खूप छान आहेत यात वाद नाही. पण भारतात सगळीकडेच अशी परिस्थिती खरेच नाहीये रे... ह्या विचारांची माणसे सगळीकडे सारखी हवी... मुंबईच्या बाबतीत जे होत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ह्यात गुरफंटून जाण्यापेक्षा आपण सर्वच मराठी माणसांनी मराठी पणा जपण्यासाठी एकत्र येणे हे जास्त आवश्यक आहे असे मला वाटते. आपण आपल्या पोटावर परप्रांतियांकडून पाय यायची स्वतःच वाट का बघत बसतो? इथे आपल्याच मातीत आपणच आपल्या मराठी माणसाचे पाय ओढत असतो... हा खालच्या जातीचा.... हा वरच्या जातीचा... हा असाच आहे... नि तो तसाच आहे...हा भेद आजही केला जातो... आपल्या मराठी बांधवाची काम करण्याची लायकी हा एकमेव निकष जेव्हा मराठी माणूस ठेवेल तो दिवस मराठी माणसाच्या उत्कर्षाचा दिवस असेन. मग कोणाची खोटी तरफदारीही करावी लागणार नाही की नोकरी टिकवण्याची चिंता... मराठी मनगटांत अवघे विश्व पेलण्याची क्षमता आहे यावर माझा विश्वास आहे..... असो (प्रत्येक मराठी माणसाविषयी केवळ प्रेमच असलेला) सागर

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 18:44
जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं.. पण मला जे दोन वेळच जेवण देतं... अगदी खरं

ऋषिकेश गुरुवार, 02/07/2008 - 19:31
प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!! -ऋषिकेश

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 19:51
खरं आहे.या लोकांना तिथे नोकर्‍या नाहीत म्हणूनच ते इथे येतात.यात त्यांची काय चूक. खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यांना 'रिझर्वेशन' द्यायला पाहीजे. -मनकवडा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:05
तू इथे कशासाठी? मला माहितेय पोटासाठी! मग पोटापुरते बघ ना... लालू,अमरसिंग हवेत कशासाठी? महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी? इनोबा अगदी मनातले बोललास रे. खरे तर या लालू आणि अमरसिंगाला धरून चपलेने झोडा. ते खरे प्रांतीय वादी आहेत. मराठी माणसाच्या बाबतीत एक गोष्ट सांगू. मराठी समाजाने स्वातंत्र्य आणि संपन्नता म्हणजे काय ते छत्रपतींच्या राज्यात आणि पेशवाईत पाहीले आहे. पण या उत्तर भारतीयांचे पिढ्यान पिढ्या गेल्या सुलतानाची चाकरी करण्यात आणि साहेबाचे बूट चाटण्यात. अरे हे लोक महाराष्ट्रात का येतात माहीत आहे? कारण इकडे लोकांकडे क्रयशक्ती आहे. तिकडे जर गेलास तर लोकांमधे क्रयशक्तीच नाही रे. पुण्यात ६ कि.मी. जायचे झाले तर ४० रु. खाली कोणताही रि़क्षावाला नाही तयार होणार. पण कानपूर ला गेलास तर १५ रु. जाशील. का कारण ४०रु मागितले तर कोण देणारच नाही. तिकडे मजूर का उपलब्ध आहेत? कारण लोकाना रोजगार उपलब्धच नाहीत. जर आपल्याला पुण्यात ६० रु. रोज मिळाला तर ४० रु. रोजावर काम करायला कोण जाईल का मुंबई ला? तसेच आहे ते? फक्त परीस्थिती कारणीभूत असली तरी त्याला ते लोकच जबाबदार आहेत. आजही उत्तर प्रदेशात निवडणूका जातीवरच चालतात. महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण शेतकरी, साखर कारखाने, विकास, हिंदुत्व हे मुद्दे आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशीयाना मार खायला लागला तर त्याला मराठी माणसाच्या मुजोरीबरोबरच त्या लोकांचा मागासपणा पण तितकाच कारणीभूत आहे. -स्वाभिमानी डॅनी पुण्याचे पेशवे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 02:43
आजही उत्तर प्रदेशात निवडणूका जातीवरच चालतात. महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण शेतकरी, साखर कारखाने, विकास, हिंदुत्व हे मुद्दे आहेत.
वाचून करमणूक झाली. हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!! शहरांतील वाहतूक, गावांतील भयानक आरोग्य (सांगली जगातील सवात जास्त एड्सग्रस्त भागांपैकी एक असल्याचें वाचनात आलं), बेळगाव प्रश्न, कोकणाचा विकास (म्हणजे कोकण संपवून नव्हे तर त्यातील लोकांचा विकास), रस्ते, शुद्ध पाणी (खरंतर शुद्ध दारूही), वीज, सिग्नल व्यवस्था, भ्रष्टाचार इत्यादि विषय असताना मी कोण -तु कोण करत बसणे म्हणजे "मुद्दे" हे वाचून करमणूक झाली. असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) ) -ऋषिकेश

हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!! वरती लिहिलेले मुद्दे हे केवळ तुलने साठी लिहिले होते. महाराष्ट्रापुढील समस्या या विषयावर प्रबंध लिहीण्यासाठी नव्हे. ते लिहीले असते तर परप्रांतीयांचा प्रश्न पण उल्लेखिला असता. असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) ) आपण जेव्हा एखाद्या जिवंत विषयावर लिहीता तेव्हा त्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रीया येणे साहजिकच आहे. मग ते तुम्ही काथ्याकूट सदरात टाका किंवा नका टाकू. हा आमचा देखील या मुक्तकावरील शेवटचा प्रतिसाद. पुण्याचे पेशवे

मनिष Fri, 02/08/2008 - 09:36
@ ऋषिकेश - कविता/मुक्तक अतिशय आवडली. ही वर्तमानपत्रात का देत नाही? अवश्य पाठव...

धनंजय गुरुवार, 02/07/2008 - 05:25
म्हणून प्रभावी आहे. केल्याने देशाटन, एखादा मुद्दा अनेक दृष्टिकोनांतून बघितला जातो.

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 08:10
फारच सुंदर रे ऋषिकेशा! तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी! छानच लिहिली आहेस... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 20:40
फारच सुंदर रे ऋषिकेशा! तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी! छानच लिहिली आहेस...
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु गुरुवार, 02/07/2008 - 09:12
थोडक्यात मी आहे तो जो तुम्हाला तुम्हीच टाकलेलं-न जमलेलं उचलताना पाहवत नाहि तो पण मी व्यक्ती नाहि मी आहे परिस्थिती मी होतो पूरातन युरोपसाठी स्वस्त आफ्रिकन नोकर मी आहे अमेरिकनांसाठी भारतीय मी आहे भारतीय व्यापार्‍यासाठी चीनी माल सध्या मात्र मी आहे मुबईकरांसाठी भैया मात्र नाहि माहित उद्या मी कोण असेन अतिशय चपखल... - प्राजु

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 14:14
मी इथे कशासाठी? अहो सोप्पंय पोटासाठी! मला इथेच रमायचं आहे...मरायचं नाहि तुम्हाला त्रास द्यायचा तर हेतू नाहिच नाहि इथे खरंच मी आहे केवळ पोटासाठी तू इथे कशासाठी? मला माहितेय पोटासाठी! मग पोटापुरते बघ ना... लालू,अमरसिंग हवेत कशासाठी? महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी? स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी. हरकत नाही,खुशाल म्हणा आम्हाला प्रांतीयवादी.मराठीचा अट्टहास प्रांतीयवाद असेल तर आम्ही आजन्म प्रांतीयवादी राहणेच पसंत करू. (कट्टर मराठी) -इनोबा

अवलिया गुरुवार, 02/07/2008 - 14:32
स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी. खर आहे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात असो दुर्लक्ष करा नाना

In reply to by अवलिया

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/07/2008 - 14:47
अहो नाना, घेन देन नस्त त मंग हित कशाला आले असते. हा आता त्येंन्ला परप्रांतीयांचा तरास न्हाई ह्ये ठीक. पन आपल्याला स्वप्रांतियांचा तरास काय कमी व्हतो का? आता विंग्रजांनी आप्ल्यावं राज्य केलं दीडशे वर्श . म्हनल तर काय तरास दिला त्याण्नी? आपल्या राजे संस्थानिकांनी किती दिल्हा? करा हिशेब. प्रकाश घाटपांडे

In reply to by अवलिया

छोटा डॉन गुरुवार, 02/07/2008 - 15:07
"स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात" आजकाल "परदेशस्थ मराठी" लोकांच्या नावाने बोटे मोडण्याचा एक नवा पायंडा पडत चललेला आहे. वर अजून म्हणायचे की त्यांचे मराठी मातीशी काही नाते राहिले नाही, पोकळ फोक्लीच्या गप्पा, पैशासाठी परदेशगमन इत्यादी, इत्यादी ........ पण मला सांगा हे सर्व ठरवणारे आपण कोण ??? आपला तरी काय योगदान आहे "मराठी मातीसाठी ?"

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 19:21
मूळात परदेशात राहणारे मराठी लोक पण तिथले परप्रांतीयच आहेत ना.त्यामूळे कदाचित वरील काव्यातील परीस्थिती,दारीद्र्य आणि करूणा वगैरे तथाकथीत गोष्टीचे तुम्ही समर्थन करणारच.पण अमेरीका आणि इंग्लंड सारखे देश ही आता 'आऊटसोर्सिंग'ला वैतागले आहेतच.तिच परीस्थिती इथे आहे.

सागर गुरुवार, 02/07/2008 - 15:39
ऋषिकेश, कविता म्हणून खूपच सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे. हे विचारही खूप छान आहेत यात वाद नाही. पण भारतात सगळीकडेच अशी परिस्थिती खरेच नाहीये रे... ह्या विचारांची माणसे सगळीकडे सारखी हवी... मुंबईच्या बाबतीत जे होत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ह्यात गुरफंटून जाण्यापेक्षा आपण सर्वच मराठी माणसांनी मराठी पणा जपण्यासाठी एकत्र येणे हे जास्त आवश्यक आहे असे मला वाटते. आपण आपल्या पोटावर परप्रांतियांकडून पाय यायची स्वतःच वाट का बघत बसतो? इथे आपल्याच मातीत आपणच आपल्या मराठी माणसाचे पाय ओढत असतो... हा खालच्या जातीचा.... हा वरच्या जातीचा... हा असाच आहे... नि तो तसाच आहे...हा भेद आजही केला जातो... आपल्या मराठी बांधवाची काम करण्याची लायकी हा एकमेव निकष जेव्हा मराठी माणूस ठेवेल तो दिवस मराठी माणसाच्या उत्कर्षाचा दिवस असेन. मग कोणाची खोटी तरफदारीही करावी लागणार नाही की नोकरी टिकवण्याची चिंता... मराठी मनगटांत अवघे विश्व पेलण्याची क्षमता आहे यावर माझा विश्वास आहे..... असो (प्रत्येक मराठी माणसाविषयी केवळ प्रेमच असलेला) सागर

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 18:44
जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं.. पण मला जे दोन वेळच जेवण देतं... अगदी खरं

ऋषिकेश गुरुवार, 02/07/2008 - 19:31
प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!! -ऋषिकेश

इनोबा म्हणे गुरुवार, 02/07/2008 - 19:51
खरं आहे.या लोकांना तिथे नोकर्‍या नाहीत म्हणूनच ते इथे येतात.यात त्यांची काय चूक. खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यांना 'रिझर्वेशन' द्यायला पाहीजे. -मनकवडा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:05
तू इथे कशासाठी? मला माहितेय पोटासाठी! मग पोटापुरते बघ ना... लालू,अमरसिंग हवेत कशासाठी? महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी? इनोबा अगदी मनातले बोललास रे. खरे तर या लालू आणि अमरसिंगाला धरून चपलेने झोडा. ते खरे प्रांतीय वादी आहेत. मराठी माणसाच्या बाबतीत एक गोष्ट सांगू. मराठी समाजाने स्वातंत्र्य आणि संपन्नता म्हणजे काय ते छत्रपतींच्या राज्यात आणि पेशवाईत पाहीले आहे. पण या उत्तर भारतीयांचे पिढ्यान पिढ्या गेल्या सुलतानाची चाकरी करण्यात आणि साहेबाचे बूट चाटण्यात. अरे हे लोक महाराष्ट्रात का येतात माहीत आहे? कारण इकडे लोकांकडे क्रयशक्ती आहे. तिकडे जर गेलास तर लोकांमधे क्रयशक्तीच नाही रे. पुण्यात ६ कि.मी. जायचे झाले तर ४० रु. खाली कोणताही रि़क्षावाला नाही तयार होणार. पण कानपूर ला गेलास तर १५ रु. जाशील. का कारण ४०रु मागितले तर कोण देणारच नाही. तिकडे मजूर का उपलब्ध आहेत? कारण लोकाना रोजगार उपलब्धच नाहीत. जर आपल्याला पुण्यात ६० रु. रोज मिळाला तर ४० रु. रोजावर काम करायला कोण जाईल का मुंबई ला? तसेच आहे ते? फक्त परीस्थिती कारणीभूत असली तरी त्याला ते लोकच जबाबदार आहेत. आजही उत्तर प्रदेशात निवडणूका जातीवरच चालतात. महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण शेतकरी, साखर कारखाने, विकास, हिंदुत्व हे मुद्दे आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशीयाना मार खायला लागला तर त्याला मराठी माणसाच्या मुजोरीबरोबरच त्या लोकांचा मागासपणा पण तितकाच कारणीभूत आहे. -स्वाभिमानी डॅनी पुण्याचे पेशवे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 02:43
आजही उत्तर प्रदेशात निवडणूका जातीवरच चालतात. महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण शेतकरी, साखर कारखाने, विकास, हिंदुत्व हे मुद्दे आहेत.
वाचून करमणूक झाली. हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!! शहरांतील वाहतूक, गावांतील भयानक आरोग्य (सांगली जगातील सवात जास्त एड्सग्रस्त भागांपैकी एक असल्याचें वाचनात आलं), बेळगाव प्रश्न, कोकणाचा विकास (म्हणजे कोकण संपवून नव्हे तर त्यातील लोकांचा विकास), रस्ते, शुद्ध पाणी (खरंतर शुद्ध दारूही), वीज, सिग्नल व्यवस्था, भ्रष्टाचार इत्यादि विषय असताना मी कोण -तु कोण करत बसणे म्हणजे "मुद्दे" हे वाचून करमणूक झाली. असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) ) -ऋषिकेश

हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!! वरती लिहिलेले मुद्दे हे केवळ तुलने साठी लिहिले होते. महाराष्ट्रापुढील समस्या या विषयावर प्रबंध लिहीण्यासाठी नव्हे. ते लिहीले असते तर परप्रांतीयांचा प्रश्न पण उल्लेखिला असता. असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) ) आपण जेव्हा एखाद्या जिवंत विषयावर लिहीता तेव्हा त्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रीया येणे साहजिकच आहे. मग ते तुम्ही काथ्याकूट सदरात टाका किंवा नका टाकू. हा आमचा देखील या मुक्तकावरील शेवटचा प्रतिसाद. पुण्याचे पेशवे

मनिष Fri, 02/08/2008 - 09:36
@ ऋषिकेश - कविता/मुक्तक अतिशय आवडली. ही वर्तमानपत्रात का देत नाही? अवश्य पाठव...
लेखनविषय:
तसा मी इथलाच.. केव्हापासून??? पोटासाठी इथे आलो तेव्हापासून...!! इथेच घडलो.. इथेच वाढलो.. या अनोख्या भागात आता कायमचा सडलो...! काम काय? द्याल ते! जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं.. पण मला जे दोन वेळच जेवण देतं... असं वाट्टेल ते! मी इथला कसा? तुम्ही जसे इथले तसाच मीही तुम्हाला इथे मान आणि पैसा दोन्ही मिळतो मला तर केवळ पैसा त्रास सहन करतो जितका तुम्ही तितकाच मीही मी बाहेरचा का? माझी मुळं इथली नसल्याचं तुम्ही दाखवून देताय मी इथे स्वतःला रुजवू पहातोय मात्र मला इथून उपटण्याचा घाट तुम्ही घालताय ना इथला ना तिथला असं तुम्हीच जाणवून देताय..

वाद्यं

नन्दु ·

धनंजय Wed, 02/06/2008 - 23:55
प्रेम पुन्हा एकदा असफल होते तेव्हाच्या या हताश भावना. पण छातीमध्ये, हाताना लागली नाही तरी सुरावट त्याला जाणवत राहाते, हाच आशेचा मंत्र, हेच त्याचे माणूसपण. नन्दू, ही कविता तुमची नसली तरी मूळ कवीकडून तुम्ही परवानगी घेतलीच असेल. कवीला माझे अभिनंदन कळवावे.

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 01:02
कि त्याच्या या काकुळतिने विरघळेल एखादे वाद्य नि झंकारतील अनाहुत सुरावटी क्या बात है..! तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 09:58
तो भितो नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो तुम्ही जड आहात् तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी नाजुक अनि सुक्ष्म नंन्दु, कवीला कळवा फारच वेदना घेऊन येणारी कविता आहे, अस्वस्थेतेचा हुंकार वाद्यांच्या निमित्ताने सहीच आला आहे. कविता खूप काही बोलणारी आहे, कविता आणि शब्द खूपच आवडले !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Wed, 02/06/2008 - 23:55
प्रेम पुन्हा एकदा असफल होते तेव्हाच्या या हताश भावना. पण छातीमध्ये, हाताना लागली नाही तरी सुरावट त्याला जाणवत राहाते, हाच आशेचा मंत्र, हेच त्याचे माणूसपण. नन्दू, ही कविता तुमची नसली तरी मूळ कवीकडून तुम्ही परवानगी घेतलीच असेल. कवीला माझे अभिनंदन कळवावे.

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 01:02
कि त्याच्या या काकुळतिने विरघळेल एखादे वाद्य नि झंकारतील अनाहुत सुरावटी क्या बात है..! तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 09:58
तो भितो नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो तुम्ही जड आहात् तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी नाजुक अनि सुक्ष्म नंन्दु, कवीला कळवा फारच वेदना घेऊन येणारी कविता आहे, अस्वस्थेतेचा हुंकार वाद्यांच्या निमित्ताने सहीच आला आहे. कविता खूप काही बोलणारी आहे, कविता आणि शब्द खूपच आवडले !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनविषय:
वाद्य आता जेव्हा कधि तो वाद्यांच्या दुकानासमोरुन जातो नेहमि खालमानेने जातो हि सगळी वाद्यां त्याच्या घरात आहेत कधिकाळी.................. तो विचारित आसे वीणेचि किंमत अलवार पणे फिरायचा त्याचा हात ताराना झंकारत नि त्याला वाटायच वाद्यं नसतात त्याचि जो केवल खरिदतो त्याना ती असतात त्याचि जो निर्माण करतो अनाहत सुरवटि आणी मग एका संध्याकाळी त्याच्या घरी वीणा आलि कितीक सांजवेळा,कितीक रात्री कित्येक दिवस उलटले थकून ...वैतागुन.....

व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?

अविनाश ओगले ·

ओगलेशेठ, मान गये आपको......खुपच छान..... बाकी जशी आईला सगळी मुलं सारखी तसे मला सुद्धा हे सगळे प्रकार एकसारखेच..... म्हणजे उगाच भेदभाव नको...कसे? आपला, -(सगळ्या मदिरा आवडणारा) छोटी टिंगी

िव्कास०१५४ नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला! बियर बरी तब्येतीला! अिवनाश भाउ .....मस्त रे....

नन्दु Wed, 02/06/2008 - 23:01
अविकाका कविता खरच मस्त आहे व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला खरे आहे[स्व आनुभव नहि पन ऍकिव आहे] ---शेडेफळ नन्दु

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 01:24
व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्हीस्की आवडे अधिक मला ! वा वा! क्या केहेने ओगलेसाहेब! वरील ओळी खासच! सुंदर काव्य! आपला, (ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ओल्डमंक गुरुवार, 02/07/2008 - 07:27
मूळ गाण्याची लिंक इन्सर्ट कशी करावी? मी केलेला प्रयत्न अयशस्वी. तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा. नवोदित असल्याने थोडी सविस्तर.

तळीराम गुरुवार, 02/07/2008 - 07:08
ओगले सरकार, खूप दिवसानी मनातले एक जुने गाणे जागवलेत. शाळेच्या गॅदरींगमध्ये हे अभिनय गीत हमखास असायचेच. मूळ गाणे वाचायची खूप इच्छा झाली. विडंबन अप्रतिम.

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:34
हा हा हा हा हा हा हा, पंत, हसून हसून पुरेवाट. अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. आपला, (व्होडकाप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा गुरुवार, 02/07/2008 - 11:45
व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! अविनाशराव, व्हीस्कीच आवडे अधिक मला ! :) एकुणच झक्कास... बाकी, काय हो, आम्हाला क॑टाळा येतो ना नेहमी नेहमी त्याच त्या प्रतिक्रिया द्यायचा. आता काय म्हणाव॑ तुम्हाला, सतत आपल॑..झकास, फर्मास, सु॑दर, अप्रतीम..कस॑ काय त्याच त्या पद्धतीच॑ लिहिता येत॑ हो? साहित्यातली कविता तर ला॑बच, कविता नावाची एखादी मुलगी असेल तर तीही आमच्यापासून चार हात ला॑बुनच जाते, काय सा॑गायच॑? असो, आपला - ('शिक्षका॑ची' मनापासून आवडणारा) ध मा ल.

केशवसुमार गुरुवार, 02/07/2008 - 13:23
ओगलेशेठ, अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. केशवसुमार. अवांतर, विडंबनात ज्या काही मिश्रणां बद्दल लिहिले आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो नाही (लिंबूपाण्यात सोडा घालून पिणारा) केशवसुमार

मनस्वी गुरुवार, 02/07/2008 - 13:48
वा अविनाश क्या बात है! ==================== संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला! (मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडणारी) मनस्वी

In reply to by मनस्वी

छोटा डॉन गुरुवार, 02/07/2008 - 16:26
वाह, क्या बात है ........ "संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला!" यालाच काही "उच्चमध्यमवर्गीय" कॉकटेल "स्क्रू ड्रायवर" म्हणून पितात .... पण माझ्या मते जेव्हा "व्हिस्की" ची पूर्ण एक "क्वार्टर" रिचवल्यावर मग "व्होडक्याचा" आस्वाद घेणे योग्य आहे. त्यानंतर अशी सॉलीड "किक" बसते की विचरू नका ....... यालाच आम्ही गावठी "कॉकटेल" म्हणतो ........... [ व्हिस्की + सोडा + व्होडका + संत्रेरस ] प्रेमी - छोटा डॉन ...

ओल्डमंक Sun, 02/10/2008 - 20:56
झकास विडंबन आहे. एकदम चढले. आम्ही रमवाले. नावच ओल्डमंक. सोड्याचा कंटाळा आला तर रममध्ये बिअर घालतो. व्हीस्की अजिबात चालत नाही. एक्स सर्व्हीसमन असल्याने असेल कदाचित.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:15
एकट्याने पिण्यात मजा नाही. म्हणून मित्रांनाही ऑफर केली. आणखी येऊद्यात. आता केशवसुमारहि याचे विडंबन करतीलच. मजा येईल.

ओगलेशेठ, मान गये आपको......खुपच छान..... बाकी जशी आईला सगळी मुलं सारखी तसे मला सुद्धा हे सगळे प्रकार एकसारखेच..... म्हणजे उगाच भेदभाव नको...कसे? आपला, -(सगळ्या मदिरा आवडणारा) छोटी टिंगी

िव्कास०१५४ नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला! बियर बरी तब्येतीला! अिवनाश भाउ .....मस्त रे....

नन्दु Wed, 02/06/2008 - 23:01
अविकाका कविता खरच मस्त आहे व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला खरे आहे[स्व आनुभव नहि पन ऍकिव आहे] ---शेडेफळ नन्दु

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 01:24
व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्हीस्की आवडे अधिक मला ! वा वा! क्या केहेने ओगलेसाहेब! वरील ओळी खासच! सुंदर काव्य! आपला, (ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ओल्डमंक गुरुवार, 02/07/2008 - 07:27
मूळ गाण्याची लिंक इन्सर्ट कशी करावी? मी केलेला प्रयत्न अयशस्वी. तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा. नवोदित असल्याने थोडी सविस्तर.

तळीराम गुरुवार, 02/07/2008 - 07:08
ओगले सरकार, खूप दिवसानी मनातले एक जुने गाणे जागवलेत. शाळेच्या गॅदरींगमध्ये हे अभिनय गीत हमखास असायचेच. मूळ गाणे वाचायची खूप इच्छा झाली. विडंबन अप्रतिम.

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:34
हा हा हा हा हा हा हा, पंत, हसून हसून पुरेवाट. अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. आपला, (व्होडकाप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा गुरुवार, 02/07/2008 - 11:45
व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! अविनाशराव, व्हीस्कीच आवडे अधिक मला ! :) एकुणच झक्कास... बाकी, काय हो, आम्हाला क॑टाळा येतो ना नेहमी नेहमी त्याच त्या प्रतिक्रिया द्यायचा. आता काय म्हणाव॑ तुम्हाला, सतत आपल॑..झकास, फर्मास, सु॑दर, अप्रतीम..कस॑ काय त्याच त्या पद्धतीच॑ लिहिता येत॑ हो? साहित्यातली कविता तर ला॑बच, कविता नावाची एखादी मुलगी असेल तर तीही आमच्यापासून चार हात ला॑बुनच जाते, काय सा॑गायच॑? असो, आपला - ('शिक्षका॑ची' मनापासून आवडणारा) ध मा ल.

केशवसुमार गुरुवार, 02/07/2008 - 13:23
ओगलेशेठ, अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. केशवसुमार. अवांतर, विडंबनात ज्या काही मिश्रणां बद्दल लिहिले आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो नाही (लिंबूपाण्यात सोडा घालून पिणारा) केशवसुमार

मनस्वी गुरुवार, 02/07/2008 - 13:48
वा अविनाश क्या बात है! ==================== संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला! (मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडणारी) मनस्वी

In reply to by मनस्वी

छोटा डॉन गुरुवार, 02/07/2008 - 16:26
वाह, क्या बात है ........ "संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला!" यालाच काही "उच्चमध्यमवर्गीय" कॉकटेल "स्क्रू ड्रायवर" म्हणून पितात .... पण माझ्या मते जेव्हा "व्हिस्की" ची पूर्ण एक "क्वार्टर" रिचवल्यावर मग "व्होडक्याचा" आस्वाद घेणे योग्य आहे. त्यानंतर अशी सॉलीड "किक" बसते की विचरू नका ....... यालाच आम्ही गावठी "कॉकटेल" म्हणतो ........... [ व्हिस्की + सोडा + व्होडका + संत्रेरस ] प्रेमी - छोटा डॉन ...

ओल्डमंक Sun, 02/10/2008 - 20:56
झकास विडंबन आहे. एकदम चढले. आम्ही रमवाले. नावच ओल्डमंक. सोड्याचा कंटाळा आला तर रममध्ये बिअर घालतो. व्हीस्की अजिबात चालत नाही. एक्स सर्व्हीसमन असल्याने असेल कदाचित.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:15
एकट्याने पिण्यात मजा नाही. म्हणून मित्रांनाही ऑफर केली. आणखी येऊद्यात. आता केशवसुमारहि याचे विडंबन करतीलच. मजा येईल.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सांग मला रे सांग मला व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला? व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! गोजिरवाणी दिसते व्हीस्की, परंतु असते भलती रिस्की सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला ! आवडते रे रम मला ! काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला रम आवडे अधिक मला! थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा व्हीस्की आवडे अधिक मला ! व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्ही

मिसळपावचे धोरण..

विसोबा खेचर ·

चतुरंग Wed, 02/06/2008 - 20:00
मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय? म्हणजे सुरुवातीला आल्याआल्या लोक सावध होतील आणि नंतर आपोआप लक्षात राहील. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:57
मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय? रंगराव, आपली सूचना चांगली आहे, परंतु मला तांत्रिक बाबी काहीच कळत नाहीत. तरीही आपली सूचना मिपाच्या तांत्रिक सल्लागारांच्या कानावर घालतो. जमल्यास उत्तमच! आपला, (आभारी) तात्या.

तात्या आपण वेळेवर लोकांना जागे केल्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच चतुरंगरावांची सूचना स्वागतार्ह..... -मिसळवादी डॅनी पुण्याचे पेशवे

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:28
तात्यासाहेब, योग्य समज दिल्याबद्दल धन्यवाद. दुवा देणे हे कायदेशीर आहे पण मजकूर जसाच्या तसा लेखकाच्या नावाशिवाय छापणे हा गुन्हा ठरू शकतो. नैतिकदृष्टीनेही ते योग्य नाही. असो. आपला, (सहमत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Wed, 02/06/2008 - 20:00
मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय? म्हणजे सुरुवातीला आल्याआल्या लोक सावध होतील आणि नंतर आपोआप लक्षात राहील. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:57
मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय? रंगराव, आपली सूचना चांगली आहे, परंतु मला तांत्रिक बाबी काहीच कळत नाहीत. तरीही आपली सूचना मिपाच्या तांत्रिक सल्लागारांच्या कानावर घालतो. जमल्यास उत्तमच! आपला, (आभारी) तात्या.

तात्या आपण वेळेवर लोकांना जागे केल्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच चतुरंगरावांची सूचना स्वागतार्ह..... -मिसळवादी डॅनी पुण्याचे पेशवे

धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:28
तात्यासाहेब, योग्य समज दिल्याबद्दल धन्यवाद. दुवा देणे हे कायदेशीर आहे पण मजकूर जसाच्या तसा लेखकाच्या नावाशिवाय छापणे हा गुन्हा ठरू शकतो. नैतिकदृष्टीनेही ते योग्य नाही. असो. आपला, (सहमत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
राम राम मंडळी, अधिक चौकशी करता असे कळले की जरी नामोल्लेख केलेला असला तरी कोणत्याही वृत्तपत्रातील अथवा मासिकामधील मजकूर संबंधित वृत्तपत्राच्या/मासिकाच्या लेखी परवानगीविना जसाच्या तसा मिसळपाव किंवा तत्सम संस्थळावर देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरी मिसळपाववरील सर्व सभासदांना नम्र विनंती की त्यांनी कृपया त्यांना अपेक्षित असलेल्या चर्चेकरता संबंधित वृत्तपत्रातील लेखाचा/बातमीचा/किंवा अन्य कुठल्याही लेखनाचा इथे फक्त दुवा द्यावा. ते लेखन इथे जसेच्या तसे कॉपीपेस्ट करू नये.. मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर भानगडींत अडकू इच्छित नाही.

(काहीच्या) काही चारोळ्या

आपला अभिजित ·

धमाल मुलगा Wed, 02/06/2008 - 16:52
४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे! ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? वा ! ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली हे काय झेपल॑ नाय बॉ. सा॑गता का जsssरा इस्कटून ???

In reply to by धमाल मुलगा

रम्या Wed, 02/06/2008 - 17:10
"हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!" मला हे वाक्य आवडलं :) एकदम "रापचिक" आहे हे! :)

विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 17:18
२. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली अभिजितकाका, या दोन चारोळ्या मस्त! अजूनही येऊ द्या.. :) तात्या.

आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 08:45
आधीच्या चारोळ्या मी कॉलेजात असताना केलेल्या आहेत. सुमारे ९६-९७ साली. सातवी काल टाइप करत असताना अचानक सुचली. भर दुपारी सावली वडाखाली धावली ही चारोळी माहितेय ना? त्याचंच हे विडंबन. फार अर्थ-बिर्थ शोधत बसू नका. -अभिजित.

आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 08:52
८. ठाऊक असतं, तुझं येणं अशक्य आहे तरी मन पॉइंटवर जाणं सोडत नाही तुला शोधताना मग नजर एकही `पाखरू' सोडत नाही.. ९. मरताना वाटलं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं करायचंय, करायचंय म्हणताना लग्न करायचंच राहून गेलं.... १०. ज्या दिवशी तू माझा अलगद हात धरलास खरं सांग, त्या दिवशी गालाला कोणता `पेन-बाम' चोळलास? ११. मी बुडताना गाव माझा डोळे भरून पाहिला होता `दिवाळी' साजरी करायला अख्खा गाव किनार्‍यावर उभा राहिला होता.... १२. तू जळत असताना मी तुझ्याभोवती ओंजळ धरली तू जळालीस नि माझी ओंजळ विम्याच्या पैशाने भरली... ----------------------

धमाल मुलगा Wed, 02/06/2008 - 16:52
४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे! ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? वा ! ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली हे काय झेपल॑ नाय बॉ. सा॑गता का जsssरा इस्कटून ???

In reply to by धमाल मुलगा

रम्या Wed, 02/06/2008 - 17:10
"हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!" मला हे वाक्य आवडलं :) एकदम "रापचिक" आहे हे! :)

विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 17:18
२. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली अभिजितकाका, या दोन चारोळ्या मस्त! अजूनही येऊ द्या.. :) तात्या.

आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 08:45
आधीच्या चारोळ्या मी कॉलेजात असताना केलेल्या आहेत. सुमारे ९६-९७ साली. सातवी काल टाइप करत असताना अचानक सुचली. भर दुपारी सावली वडाखाली धावली ही चारोळी माहितेय ना? त्याचंच हे विडंबन. फार अर्थ-बिर्थ शोधत बसू नका. -अभिजित.

आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 08:52
८. ठाऊक असतं, तुझं येणं अशक्य आहे तरी मन पॉइंटवर जाणं सोडत नाही तुला शोधताना मग नजर एकही `पाखरू' सोडत नाही.. ९. मरताना वाटलं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं करायचंय, करायचंय म्हणताना लग्न करायचंच राहून गेलं.... १०. ज्या दिवशी तू माझा अलगद हात धरलास खरं सांग, त्या दिवशी गालाला कोणता `पेन-बाम' चोळलास? ११. मी बुडताना गाव माझा डोळे भरून पाहिला होता `दिवाळी' साजरी करायला अख्खा गाव किनार्‍यावर उभा राहिला होता.... १२. तू जळत असताना मी तुझ्याभोवती ओंजळ धरली तू जळालीस नि माझी ओंजळ विम्याच्या पैशाने भरली... ----------------------
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
१. सोबत कुणी असेल, तर सिनेमा पहायला अर्थ आहे एकट्यानेच पाहायचा असेल, तर अंधारही `व्यर्थ' आहे! २. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ३. आपण भेटायचो ते झाड आत माझ्यासारखंच ताडमाड वाढलंय तिथेच माझ्या मुलानं माडीचं दुकान काढलंय! ४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... ५. मी तुझ्याकडे यायला निघते पण तुझ्यापर्यंत पोचत नाही वाटेत २-४ मित्र भेटल्यावर त्यांनाही सोडवत नाही. ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? ७.

शिवरायांची वंशावळ!

रम्या ·

कशिद Sat, 11/08/2008 - 21:22
अवघड आहे हे सगळा !!!!! बाबा साहेब पुरान्दरेना फ़ोन लावा बरोबर माहिती सापडेल . बाबा साहेबांचा fan (अक्षय)

अनंत छंदी गुरुवार, 11/13/2008 - 12:57
मध्यंतरी शिवरायांची वंशावळ कर्नाटकातल्या एका लढाऊ राजघराण्याशी संबंधित आहे, असे कोणा संशोधकाने शोधल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे स्मरते. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. शिवरायांची थोरवी व पराक्रम हा वादातीत आणि तमाम मराठीजनांना अभिनास्पद आहे.

कशिद Sat, 11/08/2008 - 21:22
अवघड आहे हे सगळा !!!!! बाबा साहेब पुरान्दरेना फ़ोन लावा बरोबर माहिती सापडेल . बाबा साहेबांचा fan (अक्षय)

अनंत छंदी गुरुवार, 11/13/2008 - 12:57
मध्यंतरी शिवरायांची वंशावळ कर्नाटकातल्या एका लढाऊ राजघराण्याशी संबंधित आहे, असे कोणा संशोधकाने शोधल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे स्मरते. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. शिवरायांची थोरवी व पराक्रम हा वादातीत आणि तमाम मराठीजनांना अभिनास्पद आहे.
शिवरांयांच्या राज्याभिषेकाच्या काळात त्यांच्या दरबारातल्या काही लोकांनीच विरोध केला. आण्णाजी दत्तो हे त्यांपैकीच एक. सगळ्यांचा आक्षेप एकच होता की शिवराय हे क्षत्रिय नाहीत! अशावेळी भोसले धराण्याचं मूळ शोधण्याची आवश्यकता भासू लागली. ही जबाबदारी शिवरायांच्या दरबारातल्या बाळाजी आवजी चिटणीसांकडे देण्यात आली. संशोधनाअंती शिवरायांचं मूळ रजपुतांच्या सिसोदिया या क्षत्रिय घराण्याचं निघालं. या मूळ घराण्याला नंतर बरेच फाटे फुटले. घोरपडे घराणं हे या पैकीच एक. मूळ सिसोदिया घाराण्याच्या भोसाजी नावाच्या एका राजा नंतर "भोसले" हे आडनाव रुढ झालं. या वंशवॄक्षाची एक फांदी तंजावूर (तंजावर्)ला स्थयि़क झाली.

विचार

प्रशांतकवळे ·

प्राजु Wed, 02/06/2008 - 20:27
सकाळमध्ये ग्रॅफिटी मध्येही वाचलेले आहे. - प्राजु याच सारखे.. Practice makes man perfect. But no one is perfect .. the why practice???

काही अप्रतिम ग्राफीटी इथे द्यायचा मोह आवरत नाही. तरुणांनो झाडांवर प्रेम करा . झाडाखाली नको.. तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:50
तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको. हे आवडले..:) आपला, (बुधवार-शनवारचा वारकरी) तात्या.

प्राजु Wed, 02/06/2008 - 20:27
सकाळमध्ये ग्रॅफिटी मध्येही वाचलेले आहे. - प्राजु याच सारखे.. Practice makes man perfect. But no one is perfect .. the why practice???

काही अप्रतिम ग्राफीटी इथे द्यायचा मोह आवरत नाही. तरुणांनो झाडांवर प्रेम करा . झाडाखाली नको.. तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:50
तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको. हे आवडले..:) आपला, (बुधवार-शनवारचा वारकरी) तात्या.
लेखनविषय:
हे लिखाण माझे नाही, मुळ लेखक / विचारवंत पण माहीत नाही. १. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे. २. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्‍याला स्पष्ट ऐकू जाते. ३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी ४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ६. प्रेम आंधळे असतं, लग्न डोळे उघडतं. ७. देवा मला वाट पहाण्याची शक्ती दे..... आज, आत्ता, ताबडतोब! ८.