आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..',
म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच...
मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते.
साक्षीदेवा,
झकास
काय लेन्स आहे!
In reply to काय लेन्स आहे! by धनंजय
अचूक अंदाज!
अस्ताचलाला जाणारा सूर्य
सुंदर
सह्हि आहेत..
क्लास!!
व्वा...... झक्कास......
अप्रतिम....
धन्यवाद
प्र का टा आ
माझे शब्दच अपुरे .......
In reply to माझे शब्दच अपुरे ....... by सुधीर कांदळकर
धन्यवाद पण
वा!