मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाट फुटेल तिथे १

सुधीर कांदळकर ·

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 22:39
...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 23:43
जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :) -(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश

चतुरंग Tue, 02/12/2008 - 00:41
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. (आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:28
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. रंगरावांशी सहमत आहे.. सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली! आपला, (प्रवासी) तात्या.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 02:21
मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय..... ...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच... ...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 12:06
मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. स्वाती

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:15
मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑. सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आपला, - भटक्या ध मा ल.

प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:12
कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे . मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले. आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 16:18
सुधीरशेठ, मस्त लेख.. काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो.. पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो.. पुढचा भाग लवकर येऊद्या.. (फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:27
५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ??? महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!! बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला. -आपला (फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.

In reply to by केशवसुमार

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:23
चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.

सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:14
मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय.. -कोंकण प्रेमी सख्याहरी

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:34
जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात. मनीष पाठक

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 22:39
...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 23:43
जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :) -(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश

चतुरंग Tue, 02/12/2008 - 00:41
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. (आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:28
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. रंगरावांशी सहमत आहे.. सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली! आपला, (प्रवासी) तात्या.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 02:21
मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय..... ...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच... ...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 12:06
मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. स्वाती

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:15
मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑. सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आपला, - भटक्या ध मा ल.

प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:12
कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे . मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले. आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 16:18
सुधीरशेठ, मस्त लेख.. काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो.. पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो.. पुढचा भाग लवकर येऊद्या.. (फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:27
५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ??? महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!! बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला. -आपला (फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.

In reply to by केशवसुमार

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:23
चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.

सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:14
मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय.. -कोंकण प्रेमी सख्याहरी

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:34
जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात. मनीष पाठक
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

आम्ही कोण २ (शार्दूलविक्रीडित)

पुष्कर ·

धनंजय Mon, 02/11/2008 - 22:35
यत्नाने विरचून रचना शार्दूलविक्रीडितीं देशी ओळख, घेइ अमुच्या उत्साहनावर्धना आमचेही ह्रस्व दीर्घ पोटात घाला, म्हणजे झाले :-)

पिवळा डांबिस Mon, 02/11/2008 - 22:48
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही सदाचे रडे धंदा सोडुनी शोधितो नोकरी ती कधी सापडे परंतु परक्यांनी सुनविता बोल ते उर्मट खडे हाडे मोडुनि ठेवितो भरता पापांचे तयांच्या घडे :))) जय महाराष्ट्र! पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Tue, 02/12/2008 - 00:35
याला म्हणतात चारोळी....वाह काय भारी आहे डांबीसा चालू राहू दे रे!(तसे तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात,पण एकेरी उच्चाराने आम्हाला अधिक जवळीक वाटते) जय महाराष्ट्र! (कट्टर मराठी) -इनोबा

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:16
पुष्करराव, झकास कविता बरं का...! पि डां ची कविताही आवडली.. तात्या. अवांतर - कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. पुष्करराव, मिसळपाववर र्‍हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :) तेव्हा र्‍हस्व-दीर्घाची चिंता न करता निडर होऊन लिहा. मी बघतो कोण तुम्हाला काय बोलतोय ते! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर गुरुवार, 02/14/2008 - 20:16
तात्या, तुमचा प्रतिसाद स्वागतार्ह! पुष्करराव, झकास कविता बरं का...! "झकास" ही प्रतिक्रिया वाचून आश्चर्यचकित झालो. छोट्याश्या चारोळीला ही दाद मिळेल असं वाटलं नव्हतं. मिसळपाववर र्‍हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :) माहीत आहेच. म्हणूनच मी मराठी आंतरजालावर पहिलं लिखाण मिसळपाववर केलं, त्यानंतर आत्तापर्यंत सतत मि.पा. वर येत असतो आणि काहीतरी तुटपुंजं लिखाण करत असतो. (आंतरजाल सुविधा मिळण्याबाबत अडचणी आहेत.) त्यामुळे वेळच मिळत नाही. विष्णुगुप्त २ डोक्यात तयार आहे, पण कागदावर उतरत नाहिये. त्यामुळे परत माझी अवस्था "बोलायाचे कितीक आहे पण..." अशी झाली आहे. ("बोलायाचे कितीक आहे पण..." ही माझीच कविता आहे, मि.पा. वरचं माझं पहिलं लिखाण.... ही त्याची जाहिरात समजा हवं तर) सध्या असं काहीतरी चारोळ्या वगैरे करून दिवस काढतो आहे. -पुष्कर

In reply to by वडापाव

पुष्कर Sat, 02/16/2008 - 15:46
प्रिय वडापाव, रहस्व-दीर्घाची काळजी करू नका. अजिबात काळजी करत नाही. तुम्ही असल्यावर कोणाची भिती आहे मला! -पुष्कर (साहेब नव्हे)

धनंजय Tue, 02/12/2008 - 22:26
बहुषु एकतां द्रष्टुं मिश्रितं वचनं श्रुणु । बहूंत एकता दावू मिसळू वचने बघा ॥ कमिवाशु वयो यस्य कवयः स निरंकुशः । यदृच्छा-पद-दातारा: कवयस्तु निरंकुशाः ॥ (अर्थ देऊन विरस करत नाही. [अशी गालावरच्या तिळाची आज्ञा.])

In reply to by धनंजय

पुष्कर Sat, 02/16/2008 - 16:03
मम कविता-लेखन-विषये एकं संस्कृत-वचनं पठित्वा अहम् अतीव उल्लसितोस्मि। (अत्र अहम् अवग्रहचिन्हम् टंकितुम् न शक्नोमि। क्षमस्व भगवन्!) शार्दूलविक्रीडिते न लिखिते अपि मया एषा कविता रोचिता। भवताम् एक: मराठी-भाषायाम् लिखिता पंक्ति: अपि सुंदरास्ति। "मिसळू वचने" हे शब्द तर खूपच आवडले. -पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:)

In reply to by पुष्कर

पिवळा डांबिस Sat, 02/16/2008 - 19:31
अहो स्वघोषित, पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा| श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा.... किंवा सबटायट्ल्स द्या...:) -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

पुष्कर गुरुवार, 02/21/2008 - 20:19
माझ्या एका संस्कृत उपप्रतिसादावरून एवढा गोंधळ! एवढा राग! धनंजयरावांचा संस्कृत प्रतिसाद वाचून माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या (आता तुम्ही म्हणाल की त्या "सुप्त" च काय वाईट होत्या!). मला "अहो स्वयंघोषित....." वगैरे म्हणायची काही गरज नव्हती. आपण सगळेच जण मजेमध्ये काही फालतू बढाया मारतोच की! एखाद्या अस्सल मराठी प्रतिसादाखाली उगाचच "पुष्कर ठाकरे" किंवा एखाद्या माश्याच्या कालवणाच्या खाली प्रतिक्रियेमध्ये "पुष्कर मालवणकर" असल्या सह्या मारतोच की! हा सुद्धा तशातलाच प्रकार. तुम्हाला वाचून मी "माज करतोय" वगैरे वाटत असेल तर तो बालीशपणा समजून सोडून द्या ही विनंती. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली एक फॅडच निघालंय. कोणी संस्कृतमध्ये किंवा संस्कृतबद्दल काही बोललं, तर लगेच "छ्या छ्या! हे असलं सोवळ्या-ओवळ्यातलं आपल्याला काही पटत नाही बाबा.." असं म्हणून झिडकारायचं. शास्त्रीय संगीताबद्दल बोलायला लागलं तर 'हे काही आपल्याल काही कळत नाही बाबा, ते आ-ऊ नाही झेपत" असं म्हणून झिडकारायचं. अरे ते काय आहे हे समजून तर घ्या! शिवाय प्रत्येकाची आवड वेगळी. मला जे आवडेल, तेच तुम्हाला आवडेल असं नाही. त्यासाठी एकमेकांवर राग कशाला काढायचा? डांबीसराव, 'श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी' हे खरं आहेच, म्हणून तर मी या मराठी जालविश्वात आनंदाने नांदायला आलोय. जरा थोडं वेगळ्या भाषेत बोललो म्हणून लगेच कान-उघाडणी केलीत! जाऊ द्या. तुमच्या भावना पोचल्या. यापुढे काळजी घेईन. -स्वयंघोषित पुष्कर

In reply to by पुष्कर

सृष्टीलावण्या गुरुवार, 02/21/2008 - 20:48
श्री. बाळ सामंत नावाच्या सद् गृहस्थाने म.टा. मध्ये असे विधान केले की ते संस्कृतचा द्वेष करतात आणि त्यांचा व संस्कृतचा अजिबात संबंध नाही. त्यावर एका संस्कृतप्रेमीने त्यांना फार मार्मिक उत्तर दिले... तो म्हणाला, "तुमचा संस्कृत द्वेष कळला... पण तुमचा संस्कृतशी संबंध नाही हे मात्र खोटे कारण तुमच्या नावातील बाळ आणि सामन्त हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत." आज ही प्रत्येक भारतीयाची आज्जी - भाषा संस्कृत आहे (त्याने मान्य केले नाही तरी ते सत्यच राहणार आहे...)

In reply to by पुष्कर

पिवळा डांबिस Fri, 02/22/2008 - 12:09
मा. पुष्करराव, तुमचा काहीतरी जबरदस्त गैरसमज झाला असावा असे तुमच्या वरील निरोपावरून वाटते. मी माझ्या निरोपात माझे स्वतःचे असे काहीही अपमानास्पद किंवा अप्रतिष्ठाजनक लिहिले आहे असे मला वाटत नाही. अहो स्वघोषित, पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) याबाबत म्हणाल तर तुम्हीच तशी स्वतःची सही वरती केली आहे व ती मी फक्त कॉपी आणि पेस्ट केली आहे. 'स्वघोषित' या शब्दाबद्द्ल म्हणाल तर ती शिवी नाही वा मराठी भाषेतील अपशब्दही नाही. ते सेल्फ (स्व) प्रोक्लेमड (घोषित) याचे मराठी भाषांतर आहे. मराठीतही तसा शब्दप्रयोग रूढ आहे. मी स्वतःहून तुम्हाला (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) म्हणण्याचा उद्धट्पणा करत नसून तुम्हीच स्वतःला तसे म्हटले आहे ते वाचकांना सूचित करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला राग आला असेल तर तो तुम्ही स्वतःच केलेल्या स्वतःच्या वर्णनाचा यायला हवा, माझा नव्हे. आता माझ्या उर्वरीत लिखाणासंबंधी, तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा| श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा.... किंवा सबटायट्ल्स द्या...:) वरील दोन काव्यपंक्ति या महानुभावांच्या आहेत व जुन्या मराठीचे वाचन करणार्‍यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा अर्थ हा आहे की "मला तुमचा 'अस्मात, कस्मात' काही समजत नाही (न येणेचि = नेणेचि गा) तेंव्हा श्री चक्रधरांनी निरुपण केलेली अशी जी मराठी आहे तिच्यातून सांगा." यात दुसर्‍या भाषेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'झिडकारण्याचा' वगैरे संबंधच येत नाही. उलट स्वतःकडे अडाणीपण (नेणेचि) घेऊन केलेली ती एक विनंती आहे. उद्या कोणी जर इथे कानडी किंवा बंगाली भाषेत काही लिहिलं तर आपण त्याला असं सांगूच ना की बाबा आम्हाला हे काही कळलं नाही, कृपया मराठीतून सांग. विशेषतः मि. पा. सारख्या "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" हे ब्रीदवाक्य असलेल्या संकेतस्थळावर जर अशी मागणी झाली तर त्याचा इतका राग का यावा? तुम्ही संस्कृतात लिहीण्यावर आमचं काहीच म्हणणं नाही, आमची विनंती फक्त इतकीच होती की जर खाली मराठीतून अर्थ (सबटायट्ल्स) लिहिलात, तर आम्हालाही समजेल. केवळ आम्हीच असे म्हणतो असे नाही तर चार प्रतिक्रिया खाली जाऊन पाहिलेत तर विसोबा खेचरांनीही तीच भावना व्यक्त केलेली आहे! असो! आमच्या निरोपातील शब्दयोजना व अर्थयोजना तुम्हाला आणि मुख्यतः इतर सर्व वाचकांना स्पष्ट करण्यासाठी हा लेखनप्रपंच! बाकी तुमच्या निरोपातील इतर मुद्द्यांवर (सोवळे-ओवळे, शास्त्रीय संगीत इत्यादि) वाद घालायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही कोणावरही रागवण्यासाठी मि. पा. वर येत नाही. क्वचित थट्टा करीत असू पण कोणाचीही कधी आम्ही 'कान उघाडणी' केल्याचे आम्हाला स्मरत नाही. सर्वस्वी अनोळखी अशा लोकांच्या मुलांना रागवायची आम्हाला गरज पडलेली नाही. तुमच्या निरोपाला सविस्तर उत्तर देण्याचे कारण हेच की आमची प्रतिक्रीया वारंवार वाचूनही त्यात आम्ही तुमचा (किंवा इतर कोणाचाही) उपमर्द केला आहे असे आम्हाला वाटत नाही. आता वाचणार्‍याने स्वतःचा अपमान करूनच घ्यायचा हे ठरवले असेल तर गोष्टच वेगळी! असो! हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

पुष्कर Sat, 02/23/2008 - 19:10
मला तुम्ही माझा "अपमान" केलाय वगैरे काही वाटलं नाही. 'कान-उघाडणी' ही मोठ्यांनी लहानांची करायची असते, ते तुम्ही योग्यच केलंत. त्यामुळेच तर मी 'यापुढे काळजी घेईन' अशी प्रांजळ कबुली दिली आहे. मी फक्त तुम्हाला माझा राग आला असेल तर तो दूर करायचा प्रयत्न केला. आता 'स्वघोषित' बद्दल बोलायचं तर असं आहे- शाळेत एखाद्या छोट्या कारट्याने नाटकात शिवाजींचं काम केलं, आणि त्यानंतर कधीतरी शाळामास्तराने त्याला "अहो गोब्राह्मणप्रतिपालक, उठा" अशी हाक दिली, की त्यावरून लगेच समजतं की मास्तर त्याला झापणार आहे. मला तुम्ही 'अहो स्वघोषित' म्हणून हाक मारलीत तेव्हा अगदी तस्सच वाटलं बघा. आता तुम्ही तो विषय संपवलाच आहे. मलाही त्याबद्दल फार पाल्हाळ लावायला नको आहे. पुन्हा भेटतच राहू.

In reply to by धनंजय

धनंजय Sat, 02/16/2008 - 20:38
वर काही प्रतिसादांत "कवयः निरंकुशः" असे म्हटले आहे. त्याचा अर्थ अनेक कवी धरबंध नसणारा आहे. पहिल्या श्लोकाचा पहिला भावार्थ असा आहे. हे अनेकाला एक म्हणून उल्लेख करणे हा "बहुतांत एकता" दाखवण्याचा प्रकार आहे काय? श्लोकाची दुसरी ओळ पहिल्या ओळीचे मराठी भाषांतर आहे. त्याच श्लोकाचा श्लेष दुसरा अर्थ : अनेकांमध्ये एकता बघण्यासाठी/दाखवण्यासाठी मिसळलेली वाक्ये ऐका/बघा. (आणि श्लोकात दोन भाषांतील वाक्ये मिसळलेली आहेत.) --- दुसरा श्लोक : नपेक्षा "कवयः" शब्दाचा अर्थ "अनेक कवी" असा न घेता, एकच "क-वय" असे आपण म्हणू शकतो. "क"(म्हणजे पाण्या)सारखे ज्याचे वय आशु (सहज [वाहावत जाणारे]) आहे, तो क-वय धरबंध नसणारा आहे. वाटेल तसे शब्द योजणारे (श्लेष - पावले ठेवणारे) अनेक कवी मात्र धरबंध नसणारे आहेत. "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" या शास्त्रवचनाच्या सारखे प्रतिसादाचे शीर्षक आहे. त्या शास्त्रवचनातही एक/बहु असा उल्लेख आला आहे, ही सौम्य गंमत.

In reply to by धनंजय

पिवळा डांबिस Sun, 02/17/2008 - 18:40
अहो आम्ही सबटायट्ल्सच्या संदर्भात केलेली सूचना पुष्करबाबासाठी होती, तुमच्यासाठी नव्हे! पुन्हा एकदा विरोपिकेचा मायना वाचल्यास हे ध्यानात यावे. पुष्करबाबा संस्कृत पद्यातून आता संस्कृत गद्यात उतरल्यामुळे केलेली ती गंमत होती.... तुम्ही तुमचा विरस कशाला होऊ देताय? बाकी तुम्ही मराठीतून केलेले स्पष्टीकरण वाचल्यावर तुमचे संस्कृत लवकर समजते असे म्हणायची पाळी आलीय! आयला, काय तुम्ही काय, पुणे विद्यापीठामध्ये 'हेड ऑफ मराठी डिपार्टमेंट' आहात काय हो? :) मराठी भाषेवर नितांत प्रेम असलेला, पण मराठीच्या प्राध्यापकांची हाय खाल्लेला, पिवळा डांबिस

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 10:03
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले! आभाराचा स्रोत : कविता ही कविता सुद्धा शार्दूलविक्रीडित या छंदात आहे का? अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् ।

In reply to by चतुरंग

पुष्कर गुरुवार, 02/21/2008 - 20:39
माझ्या माहिती-प्रमाणे हे शार्दूलविक्रिडित नाही. कारण "येता मास जसा तताग चरणी शार्दूलविक्रिडित" असं त्याचं वर्णन आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, जी ओळ मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणता येईल, ती शार्दूलविक्रिडितात आहे असं समजावं. 'प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दया-सागरा' हा श्लोक शार्दूलविक्रिडितात आहे. पण मला व्याकरण ह्या विषयावर चर्चा करायला आवडणार नाही. तुम्ही एवढ्या छातीठोकपणे सांगताय, तर कदाचित तसं असेलही. माझं ज्ञान तोकडं आहे.

In reply to by पुष्कर

चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 22:04
"मातीत ते पसरले अतिरम्य पंख"च्या १४ मात्रांचं वृत्त निराळंच असावं कारण शार्दूलविक्रिडिताचे १९ मात्रांचे गणित जमत नाहीये. चुकीबद्दल क्षमस्व. मी वृत्त वैगेरे साफ विसरुन गेलोय आता, पुन्हा एकदा उजळणी करायला हवी. चतुरंग

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 18:20
अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् । अहो सृष्टीलावण्य, आम्हालाही समजेल असं काही लिवा की! तुमचं ते संस्कृत आमच्या पार डोक्यावरून जातंय बगा! :) आपला, (मिसळ चापणारा मराठी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 06:44
अनेक संस्कृत भाषा संस्थांचे मानद अध्यक्ष, उपाध्यक्षपद भूषविणार्‍या अश्या तुम्ही हे लिहावेत? अरेरे, सूर्याला आपल्या उर्जेचा / प्रतिभेचा विसर पडण्याजोगे आहे हे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 06:58
अहो कसला सूर्य, कसली ऊर्जा, अनं कसलं काय! एका संस्कृत संस्थेच्या विश्चस्त पदाची माळ आमच्या गळ्यात पडली खरी, परंतु तीही आमच्याकडे असलेल्या थोड्याफार सांगितिक कौशल्यांमुळे! झालं असं, की त्या संस्थेला एक संस्कृत नाट्यगीतांचा कार्यक्रम करायचा होता त्यामुळे कलाकारांची, साथीदारांची वगैरे जमवाजमव करण्याकरता आम्ही त्या संस्थेला मदत केली, त्या पुण्याईवर आम्हाला त्या संस्थेचं ट्रस्टी पद मिळालं इतकंच! एरवी आमचा संस्कृतशी काही संबंध नाही. नाही म्हणायला, कालिदासच्या मेघदूताला स्वरबद्ध करण्याचा योग आला आणि तो कार्यक्रमही उत्तम झाला, परंतु तेव्हा सुद्धा आम्हाला कालिदासाने काय लिहून ठेवलंय, त्याचा मराठीत अर्थ काय?, हे चाल बसवण्यापूर्वी दहा दहा वेळा लोकांना विचारावं लागलं! एक गोष्ट मात्र खरं की कालिदासाचं मेघदूत हे मूलतःच अत्यंत लयबद्ध असल्यामुळे चाल बसवायला मात्र आम्हाला फारसे कष्ट पडले नाहीत! असो, आचार्य डॉ श्रीराम भातखंड्यांसारखा देवमाणूस त्या संस्थेत आहे, तो मात्र आम्हाला सांभाळून घेतो आणि आमचं संस्कृतचं घोर अज्ञान हे 'झाकली मूठ...' राहतं! :) तेव्हा, एखाद्या घराचा पोकळ वासा कसा असतो, तसं आमचं आहे! कुठलीही ऊर्जा वगैरे नसलेला पोकळ सूर्य! :) आपला, (विनाऊर्जेचा भास्कर!) तात्या. :)

In reply to by सृष्टीलावण्या

यनावाला गुरुवार, 02/21/2008 - 22:53
केवळ श्री.पुष्कर यांची कविता : आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा ही शार्दूलविक्रीडित वृत्तात आहे.तसेच कवितेचा आशय ही उत्तम आहे. प्रतिसादातील कोणतीही कविता शा.वि. वृत्तात बसत नाही; असे दुर्दैवाने म्हणावे लागते. ...... शार्दूल विक्रीडितात १९ अक्षरे असतात.त्यांचे गण :म,स,ज,स,त,त,ग.(शेवटचे अक्षर गुरू.) (मा सा जा स त ता ग येति गण हे शार्‍दूल विक्रीडितीं |) अथवा: मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा | अशाच क्रमाने र्‍हस्व-दीर्घ अक्षरे हवीत. श्री.पुष्कर लिहितात "मंगलाष्टकांची चाल म्हणजे शार्दूल विक्रीडित"हे बरोबर आहे.(काही हौशी मंडळी स्वरचित मंगलाष्टके म्हणतात त्यांत फारच ओढाताण असते.) ..... मातीत ते पसरले अतिरम्य पंख..(कवि ना.वा. टिळकः ...केवढे हे क्रौर्य !!..क्षणोक्षणि पडे..) हे कडवे वसंततिलका वृत्तांत आहे...(जाणा वसंततिलका त,भ,जा,ज,गा,गीं..१४ अक्षरे. ताराप भास्कर जनास जनास गा गा ) असो.

ऋषिकेश Fri, 02/22/2008 - 07:06
अजून एक फेमस उदा. : "आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक", ही केशवकुमारांची कविता शार्दुलविक्रीडितातीलच :) फार सुंदर कविता. तसंही सुनीत हा काव्य प्रकारही शार्दुलविक्रीडितातच लिहितात चुकले असल्यास सांगा -ऋषिकेश

धनंजय Mon, 02/11/2008 - 22:35
यत्नाने विरचून रचना शार्दूलविक्रीडितीं देशी ओळख, घेइ अमुच्या उत्साहनावर्धना आमचेही ह्रस्व दीर्घ पोटात घाला, म्हणजे झाले :-)

पिवळा डांबिस Mon, 02/11/2008 - 22:48
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही सदाचे रडे धंदा सोडुनी शोधितो नोकरी ती कधी सापडे परंतु परक्यांनी सुनविता बोल ते उर्मट खडे हाडे मोडुनि ठेवितो भरता पापांचे तयांच्या घडे :))) जय महाराष्ट्र! पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Tue, 02/12/2008 - 00:35
याला म्हणतात चारोळी....वाह काय भारी आहे डांबीसा चालू राहू दे रे!(तसे तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात,पण एकेरी उच्चाराने आम्हाला अधिक जवळीक वाटते) जय महाराष्ट्र! (कट्टर मराठी) -इनोबा

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:16
पुष्करराव, झकास कविता बरं का...! पि डां ची कविताही आवडली.. तात्या. अवांतर - कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. पुष्करराव, मिसळपाववर र्‍हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :) तेव्हा र्‍हस्व-दीर्घाची चिंता न करता निडर होऊन लिहा. मी बघतो कोण तुम्हाला काय बोलतोय ते! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर गुरुवार, 02/14/2008 - 20:16
तात्या, तुमचा प्रतिसाद स्वागतार्ह! पुष्करराव, झकास कविता बरं का...! "झकास" ही प्रतिक्रिया वाचून आश्चर्यचकित झालो. छोट्याश्या चारोळीला ही दाद मिळेल असं वाटलं नव्हतं. मिसळपाववर र्‍हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :) माहीत आहेच. म्हणूनच मी मराठी आंतरजालावर पहिलं लिखाण मिसळपाववर केलं, त्यानंतर आत्तापर्यंत सतत मि.पा. वर येत असतो आणि काहीतरी तुटपुंजं लिखाण करत असतो. (आंतरजाल सुविधा मिळण्याबाबत अडचणी आहेत.) त्यामुळे वेळच मिळत नाही. विष्णुगुप्त २ डोक्यात तयार आहे, पण कागदावर उतरत नाहिये. त्यामुळे परत माझी अवस्था "बोलायाचे कितीक आहे पण..." अशी झाली आहे. ("बोलायाचे कितीक आहे पण..." ही माझीच कविता आहे, मि.पा. वरचं माझं पहिलं लिखाण.... ही त्याची जाहिरात समजा हवं तर) सध्या असं काहीतरी चारोळ्या वगैरे करून दिवस काढतो आहे. -पुष्कर

In reply to by वडापाव

पुष्कर Sat, 02/16/2008 - 15:46
प्रिय वडापाव, रहस्व-दीर्घाची काळजी करू नका. अजिबात काळजी करत नाही. तुम्ही असल्यावर कोणाची भिती आहे मला! -पुष्कर (साहेब नव्हे)

धनंजय Tue, 02/12/2008 - 22:26
बहुषु एकतां द्रष्टुं मिश्रितं वचनं श्रुणु । बहूंत एकता दावू मिसळू वचने बघा ॥ कमिवाशु वयो यस्य कवयः स निरंकुशः । यदृच्छा-पद-दातारा: कवयस्तु निरंकुशाः ॥ (अर्थ देऊन विरस करत नाही. [अशी गालावरच्या तिळाची आज्ञा.])

In reply to by धनंजय

पुष्कर Sat, 02/16/2008 - 16:03
मम कविता-लेखन-विषये एकं संस्कृत-वचनं पठित्वा अहम् अतीव उल्लसितोस्मि। (अत्र अहम् अवग्रहचिन्हम् टंकितुम् न शक्नोमि। क्षमस्व भगवन्!) शार्दूलविक्रीडिते न लिखिते अपि मया एषा कविता रोचिता। भवताम् एक: मराठी-भाषायाम् लिखिता पंक्ति: अपि सुंदरास्ति। "मिसळू वचने" हे शब्द तर खूपच आवडले. -पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:)

In reply to by पुष्कर

पिवळा डांबिस Sat, 02/16/2008 - 19:31
अहो स्वघोषित, पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा| श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा.... किंवा सबटायट्ल्स द्या...:) -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

पुष्कर गुरुवार, 02/21/2008 - 20:19
माझ्या एका संस्कृत उपप्रतिसादावरून एवढा गोंधळ! एवढा राग! धनंजयरावांचा संस्कृत प्रतिसाद वाचून माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या (आता तुम्ही म्हणाल की त्या "सुप्त" च काय वाईट होत्या!). मला "अहो स्वयंघोषित....." वगैरे म्हणायची काही गरज नव्हती. आपण सगळेच जण मजेमध्ये काही फालतू बढाया मारतोच की! एखाद्या अस्सल मराठी प्रतिसादाखाली उगाचच "पुष्कर ठाकरे" किंवा एखाद्या माश्याच्या कालवणाच्या खाली प्रतिक्रियेमध्ये "पुष्कर मालवणकर" असल्या सह्या मारतोच की! हा सुद्धा तशातलाच प्रकार. तुम्हाला वाचून मी "माज करतोय" वगैरे वाटत असेल तर तो बालीशपणा समजून सोडून द्या ही विनंती. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली एक फॅडच निघालंय. कोणी संस्कृतमध्ये किंवा संस्कृतबद्दल काही बोललं, तर लगेच "छ्या छ्या! हे असलं सोवळ्या-ओवळ्यातलं आपल्याला काही पटत नाही बाबा.." असं म्हणून झिडकारायचं. शास्त्रीय संगीताबद्दल बोलायला लागलं तर 'हे काही आपल्याल काही कळत नाही बाबा, ते आ-ऊ नाही झेपत" असं म्हणून झिडकारायचं. अरे ते काय आहे हे समजून तर घ्या! शिवाय प्रत्येकाची आवड वेगळी. मला जे आवडेल, तेच तुम्हाला आवडेल असं नाही. त्यासाठी एकमेकांवर राग कशाला काढायचा? डांबीसराव, 'श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी' हे खरं आहेच, म्हणून तर मी या मराठी जालविश्वात आनंदाने नांदायला आलोय. जरा थोडं वेगळ्या भाषेत बोललो म्हणून लगेच कान-उघाडणी केलीत! जाऊ द्या. तुमच्या भावना पोचल्या. यापुढे काळजी घेईन. -स्वयंघोषित पुष्कर

In reply to by पुष्कर

सृष्टीलावण्या गुरुवार, 02/21/2008 - 20:48
श्री. बाळ सामंत नावाच्या सद् गृहस्थाने म.टा. मध्ये असे विधान केले की ते संस्कृतचा द्वेष करतात आणि त्यांचा व संस्कृतचा अजिबात संबंध नाही. त्यावर एका संस्कृतप्रेमीने त्यांना फार मार्मिक उत्तर दिले... तो म्हणाला, "तुमचा संस्कृत द्वेष कळला... पण तुमचा संस्कृतशी संबंध नाही हे मात्र खोटे कारण तुमच्या नावातील बाळ आणि सामन्त हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत." आज ही प्रत्येक भारतीयाची आज्जी - भाषा संस्कृत आहे (त्याने मान्य केले नाही तरी ते सत्यच राहणार आहे...)

In reply to by पुष्कर

पिवळा डांबिस Fri, 02/22/2008 - 12:09
मा. पुष्करराव, तुमचा काहीतरी जबरदस्त गैरसमज झाला असावा असे तुमच्या वरील निरोपावरून वाटते. मी माझ्या निरोपात माझे स्वतःचे असे काहीही अपमानास्पद किंवा अप्रतिष्ठाजनक लिहिले आहे असे मला वाटत नाही. अहो स्वघोषित, पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) याबाबत म्हणाल तर तुम्हीच तशी स्वतःची सही वरती केली आहे व ती मी फक्त कॉपी आणि पेस्ट केली आहे. 'स्वघोषित' या शब्दाबद्द्ल म्हणाल तर ती शिवी नाही वा मराठी भाषेतील अपशब्दही नाही. ते सेल्फ (स्व) प्रोक्लेमड (घोषित) याचे मराठी भाषांतर आहे. मराठीतही तसा शब्दप्रयोग रूढ आहे. मी स्वतःहून तुम्हाला (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) म्हणण्याचा उद्धट्पणा करत नसून तुम्हीच स्वतःला तसे म्हटले आहे ते वाचकांना सूचित करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला राग आला असेल तर तो तुम्ही स्वतःच केलेल्या स्वतःच्या वर्णनाचा यायला हवा, माझा नव्हे. आता माझ्या उर्वरीत लिखाणासंबंधी, तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा| श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा.... किंवा सबटायट्ल्स द्या...:) वरील दोन काव्यपंक्ति या महानुभावांच्या आहेत व जुन्या मराठीचे वाचन करणार्‍यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा अर्थ हा आहे की "मला तुमचा 'अस्मात, कस्मात' काही समजत नाही (न येणेचि = नेणेचि गा) तेंव्हा श्री चक्रधरांनी निरुपण केलेली अशी जी मराठी आहे तिच्यातून सांगा." यात दुसर्‍या भाषेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'झिडकारण्याचा' वगैरे संबंधच येत नाही. उलट स्वतःकडे अडाणीपण (नेणेचि) घेऊन केलेली ती एक विनंती आहे. उद्या कोणी जर इथे कानडी किंवा बंगाली भाषेत काही लिहिलं तर आपण त्याला असं सांगूच ना की बाबा आम्हाला हे काही कळलं नाही, कृपया मराठीतून सांग. विशेषतः मि. पा. सारख्या "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" हे ब्रीदवाक्य असलेल्या संकेतस्थळावर जर अशी मागणी झाली तर त्याचा इतका राग का यावा? तुम्ही संस्कृतात लिहीण्यावर आमचं काहीच म्हणणं नाही, आमची विनंती फक्त इतकीच होती की जर खाली मराठीतून अर्थ (सबटायट्ल्स) लिहिलात, तर आम्हालाही समजेल. केवळ आम्हीच असे म्हणतो असे नाही तर चार प्रतिक्रिया खाली जाऊन पाहिलेत तर विसोबा खेचरांनीही तीच भावना व्यक्त केलेली आहे! असो! आमच्या निरोपातील शब्दयोजना व अर्थयोजना तुम्हाला आणि मुख्यतः इतर सर्व वाचकांना स्पष्ट करण्यासाठी हा लेखनप्रपंच! बाकी तुमच्या निरोपातील इतर मुद्द्यांवर (सोवळे-ओवळे, शास्त्रीय संगीत इत्यादि) वाद घालायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही कोणावरही रागवण्यासाठी मि. पा. वर येत नाही. क्वचित थट्टा करीत असू पण कोणाचीही कधी आम्ही 'कान उघाडणी' केल्याचे आम्हाला स्मरत नाही. सर्वस्वी अनोळखी अशा लोकांच्या मुलांना रागवायची आम्हाला गरज पडलेली नाही. तुमच्या निरोपाला सविस्तर उत्तर देण्याचे कारण हेच की आमची प्रतिक्रीया वारंवार वाचूनही त्यात आम्ही तुमचा (किंवा इतर कोणाचाही) उपमर्द केला आहे असे आम्हाला वाटत नाही. आता वाचणार्‍याने स्वतःचा अपमान करूनच घ्यायचा हे ठरवले असेल तर गोष्टच वेगळी! असो! हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

पुष्कर Sat, 02/23/2008 - 19:10
मला तुम्ही माझा "अपमान" केलाय वगैरे काही वाटलं नाही. 'कान-उघाडणी' ही मोठ्यांनी लहानांची करायची असते, ते तुम्ही योग्यच केलंत. त्यामुळेच तर मी 'यापुढे काळजी घेईन' अशी प्रांजळ कबुली दिली आहे. मी फक्त तुम्हाला माझा राग आला असेल तर तो दूर करायचा प्रयत्न केला. आता 'स्वघोषित' बद्दल बोलायचं तर असं आहे- शाळेत एखाद्या छोट्या कारट्याने नाटकात शिवाजींचं काम केलं, आणि त्यानंतर कधीतरी शाळामास्तराने त्याला "अहो गोब्राह्मणप्रतिपालक, उठा" अशी हाक दिली, की त्यावरून लगेच समजतं की मास्तर त्याला झापणार आहे. मला तुम्ही 'अहो स्वघोषित' म्हणून हाक मारलीत तेव्हा अगदी तस्सच वाटलं बघा. आता तुम्ही तो विषय संपवलाच आहे. मलाही त्याबद्दल फार पाल्हाळ लावायला नको आहे. पुन्हा भेटतच राहू.

In reply to by धनंजय

धनंजय Sat, 02/16/2008 - 20:38
वर काही प्रतिसादांत "कवयः निरंकुशः" असे म्हटले आहे. त्याचा अर्थ अनेक कवी धरबंध नसणारा आहे. पहिल्या श्लोकाचा पहिला भावार्थ असा आहे. हे अनेकाला एक म्हणून उल्लेख करणे हा "बहुतांत एकता" दाखवण्याचा प्रकार आहे काय? श्लोकाची दुसरी ओळ पहिल्या ओळीचे मराठी भाषांतर आहे. त्याच श्लोकाचा श्लेष दुसरा अर्थ : अनेकांमध्ये एकता बघण्यासाठी/दाखवण्यासाठी मिसळलेली वाक्ये ऐका/बघा. (आणि श्लोकात दोन भाषांतील वाक्ये मिसळलेली आहेत.) --- दुसरा श्लोक : नपेक्षा "कवयः" शब्दाचा अर्थ "अनेक कवी" असा न घेता, एकच "क-वय" असे आपण म्हणू शकतो. "क"(म्हणजे पाण्या)सारखे ज्याचे वय आशु (सहज [वाहावत जाणारे]) आहे, तो क-वय धरबंध नसणारा आहे. वाटेल तसे शब्द योजणारे (श्लेष - पावले ठेवणारे) अनेक कवी मात्र धरबंध नसणारे आहेत. "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" या शास्त्रवचनाच्या सारखे प्रतिसादाचे शीर्षक आहे. त्या शास्त्रवचनातही एक/बहु असा उल्लेख आला आहे, ही सौम्य गंमत.

In reply to by धनंजय

पिवळा डांबिस Sun, 02/17/2008 - 18:40
अहो आम्ही सबटायट्ल्सच्या संदर्भात केलेली सूचना पुष्करबाबासाठी होती, तुमच्यासाठी नव्हे! पुन्हा एकदा विरोपिकेचा मायना वाचल्यास हे ध्यानात यावे. पुष्करबाबा संस्कृत पद्यातून आता संस्कृत गद्यात उतरल्यामुळे केलेली ती गंमत होती.... तुम्ही तुमचा विरस कशाला होऊ देताय? बाकी तुम्ही मराठीतून केलेले स्पष्टीकरण वाचल्यावर तुमचे संस्कृत लवकर समजते असे म्हणायची पाळी आलीय! आयला, काय तुम्ही काय, पुणे विद्यापीठामध्ये 'हेड ऑफ मराठी डिपार्टमेंट' आहात काय हो? :) मराठी भाषेवर नितांत प्रेम असलेला, पण मराठीच्या प्राध्यापकांची हाय खाल्लेला, पिवळा डांबिस

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 10:03
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले! आभाराचा स्रोत : कविता ही कविता सुद्धा शार्दूलविक्रीडित या छंदात आहे का? अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् ।

In reply to by चतुरंग

पुष्कर गुरुवार, 02/21/2008 - 20:39
माझ्या माहिती-प्रमाणे हे शार्दूलविक्रिडित नाही. कारण "येता मास जसा तताग चरणी शार्दूलविक्रिडित" असं त्याचं वर्णन आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, जी ओळ मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणता येईल, ती शार्दूलविक्रिडितात आहे असं समजावं. 'प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दया-सागरा' हा श्लोक शार्दूलविक्रिडितात आहे. पण मला व्याकरण ह्या विषयावर चर्चा करायला आवडणार नाही. तुम्ही एवढ्या छातीठोकपणे सांगताय, तर कदाचित तसं असेलही. माझं ज्ञान तोकडं आहे.

In reply to by पुष्कर

चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 22:04
"मातीत ते पसरले अतिरम्य पंख"च्या १४ मात्रांचं वृत्त निराळंच असावं कारण शार्दूलविक्रिडिताचे १९ मात्रांचे गणित जमत नाहीये. चुकीबद्दल क्षमस्व. मी वृत्त वैगेरे साफ विसरुन गेलोय आता, पुन्हा एकदा उजळणी करायला हवी. चतुरंग

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 18:20
अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् । अहो सृष्टीलावण्य, आम्हालाही समजेल असं काही लिवा की! तुमचं ते संस्कृत आमच्या पार डोक्यावरून जातंय बगा! :) आपला, (मिसळ चापणारा मराठी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 06:44
अनेक संस्कृत भाषा संस्थांचे मानद अध्यक्ष, उपाध्यक्षपद भूषविणार्‍या अश्या तुम्ही हे लिहावेत? अरेरे, सूर्याला आपल्या उर्जेचा / प्रतिभेचा विसर पडण्याजोगे आहे हे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 06:58
अहो कसला सूर्य, कसली ऊर्जा, अनं कसलं काय! एका संस्कृत संस्थेच्या विश्चस्त पदाची माळ आमच्या गळ्यात पडली खरी, परंतु तीही आमच्याकडे असलेल्या थोड्याफार सांगितिक कौशल्यांमुळे! झालं असं, की त्या संस्थेला एक संस्कृत नाट्यगीतांचा कार्यक्रम करायचा होता त्यामुळे कलाकारांची, साथीदारांची वगैरे जमवाजमव करण्याकरता आम्ही त्या संस्थेला मदत केली, त्या पुण्याईवर आम्हाला त्या संस्थेचं ट्रस्टी पद मिळालं इतकंच! एरवी आमचा संस्कृतशी काही संबंध नाही. नाही म्हणायला, कालिदासच्या मेघदूताला स्वरबद्ध करण्याचा योग आला आणि तो कार्यक्रमही उत्तम झाला, परंतु तेव्हा सुद्धा आम्हाला कालिदासाने काय लिहून ठेवलंय, त्याचा मराठीत अर्थ काय?, हे चाल बसवण्यापूर्वी दहा दहा वेळा लोकांना विचारावं लागलं! एक गोष्ट मात्र खरं की कालिदासाचं मेघदूत हे मूलतःच अत्यंत लयबद्ध असल्यामुळे चाल बसवायला मात्र आम्हाला फारसे कष्ट पडले नाहीत! असो, आचार्य डॉ श्रीराम भातखंड्यांसारखा देवमाणूस त्या संस्थेत आहे, तो मात्र आम्हाला सांभाळून घेतो आणि आमचं संस्कृतचं घोर अज्ञान हे 'झाकली मूठ...' राहतं! :) तेव्हा, एखाद्या घराचा पोकळ वासा कसा असतो, तसं आमचं आहे! कुठलीही ऊर्जा वगैरे नसलेला पोकळ सूर्य! :) आपला, (विनाऊर्जेचा भास्कर!) तात्या. :)

In reply to by सृष्टीलावण्या

यनावाला गुरुवार, 02/21/2008 - 22:53
केवळ श्री.पुष्कर यांची कविता : आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा ही शार्दूलविक्रीडित वृत्तात आहे.तसेच कवितेचा आशय ही उत्तम आहे. प्रतिसादातील कोणतीही कविता शा.वि. वृत्तात बसत नाही; असे दुर्दैवाने म्हणावे लागते. ...... शार्दूल विक्रीडितात १९ अक्षरे असतात.त्यांचे गण :म,स,ज,स,त,त,ग.(शेवटचे अक्षर गुरू.) (मा सा जा स त ता ग येति गण हे शार्‍दूल विक्रीडितीं |) अथवा: मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा | अशाच क्रमाने र्‍हस्व-दीर्घ अक्षरे हवीत. श्री.पुष्कर लिहितात "मंगलाष्टकांची चाल म्हणजे शार्दूल विक्रीडित"हे बरोबर आहे.(काही हौशी मंडळी स्वरचित मंगलाष्टके म्हणतात त्यांत फारच ओढाताण असते.) ..... मातीत ते पसरले अतिरम्य पंख..(कवि ना.वा. टिळकः ...केवढे हे क्रौर्य !!..क्षणोक्षणि पडे..) हे कडवे वसंततिलका वृत्तांत आहे...(जाणा वसंततिलका त,भ,जा,ज,गा,गीं..१४ अक्षरे. ताराप भास्कर जनास जनास गा गा ) असो.

ऋषिकेश Fri, 02/22/2008 - 07:06
अजून एक फेमस उदा. : "आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक", ही केशवकुमारांची कविता शार्दुलविक्रीडितातीलच :) फार सुंदर कविता. तसंही सुनीत हा काव्य प्रकारही शार्दुलविक्रीडितातच लिहितात चुकले असल्यास सांगा -ऋषिकेश
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धोंडोपंतांच्या आम्ही कोण पासून प्रेरणा घेऊन आणि (अर्थातच) केशवसुत,केशवकुमार इत्यादींच्या ओळी चोरून ही चारोळी समर्पित करतो... आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. चारोळी जरा बरी वाटली, तर आणखीन पुढे विस्तार करावयास हरकत नाही. उत्साह असल्यास कृपया शार्दूल-विक्रीडित न मोडता करावी)

पत्रास कारण की...

सतिश गावडे ·

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:34
छान आहे पत्र..! सुशीलरावांनी वाचलं की नाही कुणास ठाऊक! :) गावडेसाहेब, आपल्याला अमेरिकेच्या वारीकरता आमच्या शुभेच्छा! प्रस्थान केव्हा? तात्या.

आदरणीय गावडे सर , असे अंतर्जालीय ओपन पत्र लिहिण्याची कल्पना आम्हास अत्यंत आवडली . आपली हरकत नसल्यास इथे प्रतिसादात काही छोटेखानी पत्रे लिहु इच्छितो . कळावे लोभ असावा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Sat, 12/19/2015 - 10:22
सध्या ते वर्तणुकीतून आणि प्रतिसादातून प्राध्यापक्/मार्गदर्शक असे दिसत आहेत असे आमचा अजिबात "अगलतगल" नसलेला वार्ताहर कळवितो. तथापी त्यांनी स्वतःला जालीय विचारवंत /उपदेशक/सुधारक होण्यापासून शिताफीने वाचविले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर कौतुकही करीत आहोत.
अनियतकालीक "कानोसा मिपाचा ! कोनाडा मिपाकरांचा" मधून साभार
जाता जाता बाळ्लीला हे पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे काय ? असल्यास जगप्रसिद्ध काव्य संग्रहाबरोबर एक प्रत घेऊ.

किसन शिंदे Fri, 12/18/2015 - 23:41
हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि वाचताना मध्येच 'अजून स्टॅम्पिंग नाही झालं व्हिजावर आणि हा लग्गेच अमेरिकेला निघालाही न सांगता....दुत्त दुत्त कुठ्चा' असा विचार मनार तरळून गेला. मग परत वर तारीख पाह्यल्यावर हायसं वाटलं. असंच पत्र आम्हीही गावडे सरांना लिहू इच्छितो.

श्रीरंग_जोशी Sat, 12/19/2015 - 00:37
धन्या - पत्र एकदम भावले. या निमित्ताने दूरदर्शनवर २२ वर्षांपूर्वी पाहिलेली एक मालिका आठवली ज्यात २० वर्षांपूर्वीची पत्रे पोचल्याने होणारे गोंधळ दाखवले होते.

कंजूस Sat, 05/18/2019 - 05:30
मजेदारच. -------- या आणि अशाच लेखांतून मला नेहमी वाटतं की हे लेखक अम्हाला शाळेत मराठीचे शिक्षक असते तर किती बरं झालं असतं! चारही भाषांतले १५ गुणांचे निबंध/पत्र लिहा प्रश्न सोडून दिलेले आहेत. वेळ पुरला नसावा असा बेनफिट ओफ डाउट विचारांत नसलेली शैली लपवण्यात यशस्वी झालो.

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:34
छान आहे पत्र..! सुशीलरावांनी वाचलं की नाही कुणास ठाऊक! :) गावडेसाहेब, आपल्याला अमेरिकेच्या वारीकरता आमच्या शुभेच्छा! प्रस्थान केव्हा? तात्या.

आदरणीय गावडे सर , असे अंतर्जालीय ओपन पत्र लिहिण्याची कल्पना आम्हास अत्यंत आवडली . आपली हरकत नसल्यास इथे प्रतिसादात काही छोटेखानी पत्रे लिहु इच्छितो . कळावे लोभ असावा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Sat, 12/19/2015 - 10:22
सध्या ते वर्तणुकीतून आणि प्रतिसादातून प्राध्यापक्/मार्गदर्शक असे दिसत आहेत असे आमचा अजिबात "अगलतगल" नसलेला वार्ताहर कळवितो. तथापी त्यांनी स्वतःला जालीय विचारवंत /उपदेशक/सुधारक होण्यापासून शिताफीने वाचविले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर कौतुकही करीत आहोत.
अनियतकालीक "कानोसा मिपाचा ! कोनाडा मिपाकरांचा" मधून साभार
जाता जाता बाळ्लीला हे पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे काय ? असल्यास जगप्रसिद्ध काव्य संग्रहाबरोबर एक प्रत घेऊ.

किसन शिंदे Fri, 12/18/2015 - 23:41
हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि वाचताना मध्येच 'अजून स्टॅम्पिंग नाही झालं व्हिजावर आणि हा लग्गेच अमेरिकेला निघालाही न सांगता....दुत्त दुत्त कुठ्चा' असा विचार मनार तरळून गेला. मग परत वर तारीख पाह्यल्यावर हायसं वाटलं. असंच पत्र आम्हीही गावडे सरांना लिहू इच्छितो.

श्रीरंग_जोशी Sat, 12/19/2015 - 00:37
धन्या - पत्र एकदम भावले. या निमित्ताने दूरदर्शनवर २२ वर्षांपूर्वी पाहिलेली एक मालिका आठवली ज्यात २० वर्षांपूर्वीची पत्रे पोचल्याने होणारे गोंधळ दाखवले होते.

कंजूस Sat, 05/18/2019 - 05:30
मजेदारच. -------- या आणि अशाच लेखांतून मला नेहमी वाटतं की हे लेखक अम्हाला शाळेत मराठीचे शिक्षक असते तर किती बरं झालं असतं! चारही भाषांतले १५ गुणांचे निबंध/पत्र लिहा प्रश्न सोडून दिलेले आहेत. वेळ पुरला नसावा असा बेनफिट ओफ डाउट विचारांत नसलेली शैली लपवण्यात यशस्वी झालो.
लेखनविषय:
परम मित्रवर्य सुशील, सर्वप्रथम आम्ही आमच्या अतिशय छोट्या अशा आंतरजालीय पत्राबद्दल बद्दल तुमची माफी मागतो. परंतु तुम्हास लिहिते करण्याचा आम्हासमोर हा एक उत्तम पर्याय होता. (आणि तसंच झालं. तुम्ही एकदम स्फोटक अस प्रती उत्तर दिलंत.) तुमची आमच्याबद्दलची तक्रार एकदम रास्त आहे . आम्ही याहूवर सचेत दिसत असताना तुम्हास कधी प्रती उत्तर केलं नाही. परंतु बरेच वेळा आम्ही आमचा याहू सचेत सोडून आम्ही घरी निघून जायचो. नाही म्हणायला तुमचे अचेत संदेश आम्हाला दिसायचे. परंतु काही तांत्रीक कारणास्तव आम्हाला आपणास उत्तर देणे जमायचे नाही. असो . आमचे सर्व क्षेम कुशल आहे.

आग लागो, `तसल्या' नजरेला!

आपला अभिजित ·

मनस्वी Mon, 02/11/2008 - 18:09
ताक घुसळणे माहीत होते. पळवाटा कसल्या? "तू माझ्या लायकीचा नाहीस" / "मला दुसरा कोणीतरी आवडतो" / "माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत" / "मला सध्या या भानगडीत पडायचे नाही", असे बोलून समोरच्याला दुखवण्यापेक्षा हे सरळ साधे उत्तर. ऐकणार्‍याला भावना पोहोचल्या म्हणजे झाले! नाहीतर समोरचा काही पिच्छा सोडत नाही! (ताकप्रेमी) मनस्वी

जुना अभिजित Mon, 02/11/2008 - 19:38
ठीक आहे म्हणायचं मग कसल्या नजरेनं पाहिलंस ते तरी सांग. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:59
तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस.. कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल? मग "मी तुझ्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं" यात काय चूक? - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Mon, 02/11/2008 - 23:48
प्राजूताई, आजकालचे जग पक्के 'व्यवसाईक' आहे आणि त्यात 'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जाते. मला सांगा जरा आपण आपल्या 'कॉलेज' आणि 'व्यवसाईक जिवना'च्या पहिल्या काही अध्यायाचा विचार केला तर पोरींचा स्वार्थीपणा हा ढळढळीत पणे दिसून येतो [ याला काही सन्माननीय अपवाद आहेत पण एकंदरीत हा निष्कर्ष खरा आहे असे म्हणायला हरकत नाही.] आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो. ह्या धाग्याचा उपयोग करून अनेक गोष्टी साध्य केल्या जातात आणि गरज भागली किंवा अजून कुणी त्यापेक्षा कर्तबगार 'पाखरू' जाळ्याला लागले की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." चा मंत्र वापरून त्या बिचार्‍या जून्या पाखराचे पंख कापले जातात. मग ते आपले रडत, कुढत, रखडत आयुष्य जगते व जन्मभर आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची व [कदाचीत ] खर्‍या निर्व्याज प्रेमाची आठवण काढून झूरत बसते... [ याला पण बहूसंख्य अपवाद आहेत .... ] तर तात्पर्य असे की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." म्हणणे आणि तेच सत्य असणे यात जमिन-अस्मानाचे अंतर आहे .... "तसल्या नजरांपासून सावध असलेला" छोटा डॉन .... ता.क. : वरील प्रतिसादात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तीक आहेत. त्याचा कॄपया कुणी सर्वसाधारण निष्कर्ष काढून आम्ही ते सगळ्या स्त्री जातीला ऊद्देशून म्हणलो असे मानून आमच्याशी भांडायला येऊ नये ....

In reply to by छोटा डॉन

प्राजु Tue, 02/12/2008 - 00:53
आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो. पण मला कळत नाही की तुम्ही एखाद्या मित्राला जशी मदत करता तशी मैत्रिणीला का नाही करत? मित्राला मदत करताना तुम्ही त्यच्याही प्रेमात पडता का? तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? साधी सरळ मदत होत नाही मुलांकडून. तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. अशी का वृत्ती? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत?? याचाच मला मनस्वी संताप होतो. ती जर अंतर राखून बोलते तर.. तुम्ही हि अंतर राखूनच बोला ना.. म्हणजे पंख छाटले वगैर नाही वाटणार.. - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Tue, 02/12/2008 - 23:44
माझ्या मते आपण प्रेमाचे संबंध आणि सर्वसामन्य संबंध यात थोडी गफलत करत आहोत. कसे आहे आपण ऑफीस / कॉलेज याठिकाणी मदत करताना कधीही भेदभाव करत नाही. जशी मुलांना मदत करतो तशीच मुलींना पण करतो. माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर आमच्या ग्रूपमध्ये एकूण ४ मुली आणि ५ मुले होते पण आम्ही कधीही भेदभाव केला नाही. पण सर्वसामान्य परिस्थीत "मुली" कडून असे काही पाऊले ऊचलली जातात अथवा संकेत दिले जातात [ नकळत अथवा कळून सुध्धा ] की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात. काही वेळा "जास्त" फेवर मिळवण्यासाठी मुली मुद्दाम वागतात की मुलाला वाटते की तीचा आपल्याबरोबर प्रेमसंबंघाला काही अक्षेप असण्यास कारण नाही व त्यातूनच पुढे मुलाकडून पुढाकार घेऊन त्या मुलीला "प्रपोज" करणे व तीने "मी त्या नजरेने पहात नाही" म्हणून नकार देणे या गोष्टी घडतात. पण याच वेळी त्या मुलाची ग्रूपमधल्या ईतर मुलींशी वागणूक मात्र सामान्यच असते कारण त्यांच्याकडून न मिळणारा संकेत अथवा प्रतिसाद. त्या मुलांचे संबंघ हे आपण सर्वसामान्य सम्बंध म्हणू शकतो. तर तात्पर्य असे की प्रत्येक मुलाची प्रत्येक वेळी "तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. ." अशी वॄत्ती बिलकूल नसते. काही "खास" जाणून बूजून अथवा अजाणता केलेल्या गोष्टी ही प्रवॄत्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात. जर कोणी प्रत्येक मदती मदती वेळी अपेक्षा ठेवत असेल तर त्याला वॄत्ती नसून विकॄती म्हणतात ....

In reply to by प्राजु

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 10:53
तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस.. अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत. निदान माझं तरी असंच होतं ब्वा. माझीही एक मैत्रीण आहे. तिनं भरपूर संभाव्य नवरे बघून मग शेजारी राहणार्‍या तिच्या बालमित्राशी लग्न केलं. म्हणजे आधी तिच्या द्रुष्टीने तो तिचा फक्त मित्रच होता. नंतर त्यानं किंवा अन्य कुणी पुढाकार घेतल्यावर, तिला त्याच्यात `संभाव्य नवरा' दिसू लागला, हे पटू शकतं. कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल? नकार देणं म्हणजे चांगला मित्र गमावणं, असा समज आणि अशी पद्धतही का आहे बुवा? नंतर तशीच मैत्री नाही ठेवता येत? मला `नकार' दिलेल्या मैत्रिणीशी अजूनही चांगली मैत्री आहे. `मी काय वाईट होतो,' अशी तिची चेष्टा मी अजूनही करू शकतो. त्यात काय एवढं? एवढेही मोठे झालो नाही आपण अजून? दोन भिन्न लिंगी व्यक्ती चांगले मित्र असू शकतात. चान्गले नवरा-बायकोही असू शकतात, पण एकमेकांची नाही, दुसर्‍यांची. हे समजून्-उमजून, सरळ, साधं, सोपं, निरहंकारी आयुष्य नाही जगता येत? -अभिजित.

In reply to by आपला अभिजित

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:16
अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत. अच्छा... म्हणजे तुम्ही तिला मदत करायला गेलात की, काहीही कारण नसताना सुरूवातीलाच सांगायचे का की, " बाबा रे, तू माझी मदत करतो आहेस.. पण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही तसले विचार नहियेत. तुझ्याही आणू नकोस. तू मला मदत केलिस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार नहिये.. आणि हे मान्य असेल तरच माझी मदत कर." ? हे ऐकून समोरचा हिच डोकं फिरलं आहे बहुतेक असाच विचार करेल. मदत करतानाच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि साधारपणे तिने "नाही" म्हंटले की, मैत्री तुटते अशी उदाहरणे माझ्या समोर आहेत. तो मुलगा तिच्याशी बोलणे बंद करतो.. ति हि मग गेला गेला तर गेला जाऊदे असा विचार करते .. आणि एक चांगली मैत्री अशी संपते. - प्राजु

अभिजिता खरे बोललास रे(वयाने फार मोठे असाल तर "बोललात हो"...पण एकूण व्यथेवरून समवयीन वाटलास).. थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.. असो. या 'तसल्या नजरेने न पाहण्याची' व्यथा नकार पचविल्याशिवाय नाही कळत...... 'तसल्या नजरेने न पाहिल्याने' व्यथित. डॅनी. पुण्याचे पेशवे

संजय अभ्यंकर Mon, 02/11/2008 - 23:15
'आपला अभिजीतने' योग्य मुद्दा मांडला आहे. 'तसल्या' नजरेचे (मासलेवाईक व तिडिक आणणारे) उत्तर मुली / मुले देतात, कारण रोख ठोक विचार व्यक्त करण्यापेक्षा पळवाटी उत्तर सोपे असते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 02/11/2008 - 23:51
धनंजय राव.... थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.. हे विश्लेषण अप्रतिम होते..अगदी सहमत......कसलं जबरदस्त वाक्य आहे...बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो.मी अजून हसतोय.... आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))

"आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))" अहो अनुभवाचेच बोल आहेत ते...... :) पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 00:12
इट इज ऑल अबाउट सिग्नल्स..... एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते असे आमचे वैयक्तिक मत आहे.... सातत्याने पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळायला लागल्यावरच सर्वसाधारणपणे मुलगा ऑफिशिअली प्रपोज करायला जातो,( अर्थात याला अपवाद आहेत, १. काहींना सगळेच पॉझिटिव्ह सिग्नल्स वाटतात.२. काहीतर दिसल्या दिसल्या लगेच प्रपोज करतात, पण असले महाभाग कमी). असो... _ आम्हाला एवढेच सांगायचे आहे की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे, त्यामुळे राबणार्या पोराला एकदम निगेटिव्ह सिग्नल दिला तर तो यापुढे राबणार नाही आणि फार पॉझिटिव्ह देणे मनातून आवडत नसते त्यामुळे काही मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, त्यामुळे मुलगा राबत राहतो आणि लगेच प्रपोजही करत नाही.... ....त्यामुळे " काय बोलतोय्स तू हे? मला तर धक्का बसला , मी तसल्या नजरेने तुला पाहिले नाही" वगैरे सगळे झूठ असते, 'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जातेया छोटा डॉन च्या वाक्याशी अगदी १०० % सहमत

In reply to by भडकमकर मास्तर

जुना अभिजित Tue, 02/12/2008 - 09:36
मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-) ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 16:07
मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-) मी तर अनुभवलेल्या आहेत. (फक्त एकच हं!) :( (राबण्याचा अनुभव घेतलेला ) मनीष पाठक

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 00:32
आपला अभिजीत आणि छोट्या डॉनशी पूर्णपणे सहमत :) भन्नाट लिहिलं आहेस ;) -ऋषिकेश

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 10:57
हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत. छान! :) "आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही क्या बात है! खरं आहे तिच्यायला अभिजिता तू म्हणतोस ते! आपला, (बाईलवेडा) तात्या. सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये. वा अभिजिता, सडेतोड लेख आवडला... :) आपला, (एकेकाळी कालीजातल्या पोरींमध्ये लई फेमस असलेला) तात्या.

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:17
@ प्राजुताई... तुझ्या मता॑शी पुर्ण सहमत. अगदी ८०% मुली "तशा" नसतीलही...पण च्यामारी, आम्हा सगळ्या "परोपकारी" "सरळमार्गी सज्जन" जीवा॑ना (ह्यात जवळपास आम्ही सगळेच आलो) उरलेल्या २०% च का भेटतात? तू म्हणतेस "तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत??" अगदी बरोबर! पण डॅनीच्या म्हणण्याप्रमाणे "बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.." अस॑ का बुवा होत असाव॑? भडकमकर म्हणतात ते तर अगदी पटल॑. "इट इज ऑल अबाउट सिग्नल्स..... एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते" आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात? माझा आपला असा अ॑दाज (मी तसा माठ आहे हे मिपाकरा॑ना वेगळ॑ सा॑गायला नको, पण माठही हल्ली अ॑दाज बा॑धू लागले आहेत.) की, आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा), अन् जगातली अशी कोणती स्त्री असेल जी आपल्या मागे-पुढे करणार्‍या, आपल्यावर भाळलेल्या व्यक्तीला अस॑ फटकन तोडून टाकेल? झुरतोय तोवर ठीक आहे...अगदीच पाणी गळ्याशी आल॑ तर.... "तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (बावळटा!)" जर हे खर॑ नसेल तर प्रत्येक कामाच्या वेळी हक्काने आठवणारा तो खास-खास प्लॅन्सच्या वेळी नेमका का विसरला जातो, अन् त्यान॑ "अस॑ का?" विचारल॑च तर.."अरे इतकी गडबड झाली न्ना..(हे एक च्यामारी टिपीकल..ना मधला न दुप्पट केला की आमचा मजनू पार घायाळ) तुला सा॑गेन सा॑गेन म्हणत खर्रच (अस्त्र क्र.२ "र दुप्पट") राहूनच गेल॑ रे. रागावलास?" (घ्या, वर हे आणि! नाही बाई,फिरतो"आन॑दी आन॑द गडे" करत गावभर नाचत फिरतो !) अर्थात, बरेचसे दिलफेक आशिक आहेतही तसे जे फक्त त्या एकाच कारणासाठी ओळखी वाढवतात आणि स॑धी मिळताच कार्यसिद्धी उरकण्याचा यत्न करतात. असो, कोणाला दुखावण्याचा, हिणवण्याचा मुळीच हेतू नाही वर नमूद केल्यानुसार, आम्ही माठ असल्यामुळे आम्हावर कोणीही कसलीही कायदेशीर कारवाई करु शकत नाही (लै भारी !) आमचे विचार खेळीमेळीने घ्यावेत ही समस्त ग्रामस्था॑ना णम्र इन॑ती! आपला, - (सुदैवाने कधीही त्या वादातीत वाक्याची शिकार न झालेला पण इतर भाऊब॑दाबद्दल कळवळा असलेला अन् बर्‍याच ललना॑शी केवळ विशुद्ध मैत्री ठेवण्यात यशस्वी ठरलेला (क्या बात है! काय करता, बायको फोडून काढेल ना) ध मा ल.

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:46
"Length of love line for any girl is exactly the same she wants it to be " असं एक इंग्रजी वचन आहे आणि माझ्यामते हेच सगळ्याचं सार आहे. "मुलीची प्रेमरेषा बरोब्बर तिला हवी तितक्याच लांबीची असते" :) काय म्हणता बरुबर का न्हाइ? -ऋषिकेश

वरदा Tue, 02/12/2008 - 20:48
आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात? अरे पण बावळटांनो (सॉरी पर्सनल नका बरं घेऊ) तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता? अशी कीती जणं दिसतात जरा एखादी मुलगी गोड बोल्ली एखाद्या दिवशी त्यांच्याबरोबर घरापर्यंत आली..प्रेमाने म्हणाली माझं जरनल पुर्ण करशील का रे की गेले ढगात्..स्वतःचं काम ठेवणार बाजुला आणि तिचं काम करत बसणार ती मस्त दुसर्‍याबरोबर पिक्चरला जायला मोकळी आणि मग बसा बोंबलंत्...कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग? सांगा की मलाही माझं काम आहे आपण हवं तर एकत्र करु मी सांगेन कसं करायचं ते..पण ते नाही जमत कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..मुलं पण काही कमी नसतात..... राहूनच गेल॑ रे. रागावलास?" किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? बरेचसे लगेच नाही ठिके पुन्हा कधीतरी म्हणुन सोडुन देतात्..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना... अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार....

In reply to by वरदा

धमाल मुलगा Wed, 02/13/2008 - 12:13
अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार.... आईशप्पथ...वरदाताई, तुझ्यासारखी अस॑ सडेतोड, स्पष्ट सा॑गणारी कोणीतरी ह्या सगळ्या॑च्या बरोबर असायला हवी ग॑ ! आम्ही काय कितीही सा॑गितल॑ तरी "तू गप रे येड्या, तुला काय कळत॑य? उगाच नाट लावत॑य..पेद्रट" असली मुक्ताफळ॑ पदरात. पण... तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता?.....कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग?...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय? प्र्श्न असा असतो की, जिला "पटवायच॑य" तिला दुखावायच॑ कस॑? शिवाय इमानदारीत "तसल्या नजरेने" पहात असल्यामुळे अस॑ नाकारण॑ जरा जडच जात॑, नाही का? कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना... हे सगळ॑ त्या "दिलफेक" लोका॑च॑ झाल॑, पण जे खर॑च त्या मुलीवर प्रेम करत असतात / करायला लागलेले असतात त्या॑च॑ काय? त्या॑ना ह्या गोष्टी॑पेक्षा ती दुखावली जाण्याची अन् दूर जाण्याची भिती वाटते. काय करणार, प्रेम हे आ॑धळ॑, मुक॑ अन् बहिर॑ पण असत॑....आणि ते करणारा तो सातगाढव ! (स्वानुभव हो...दुसर॑ काय? सुरुवातीला छान छान वाटल॑ खर॑ पण आता भोगतोय कर्माची फळ॑..रोज आपल॑ हल्या-हल्या! सुख म्हणून उरल॑ नाही हो नशिबाला....[विषया॑तर होत॑य धम्या..मुद्दा पकड मुद्दा पकड :)] ) ह॑ तर काय म्हणत होतो मी...ह॑ वरदाताई, तुझे मुद्दे अगदी सडेतोड आहेत पण ते लागु होतात ते दिलफेक्सना..प्रामाणिक म्हणजे आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑? अवा॑तरः वरदा"ताई" म्हणालो म्हणून "अरे तुरे" ..आपल॑ "अग॑ तुग॑" केल॑, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, तात्काळ सुधारणा केली जाईल. (एव्हढ॑ समजाऊनही पुन्हा तेच ते तुणतुण॑ लाऊन धरलेला) ध मा ल.

आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा)अहो या ललना इतक्या चतुर असतात की त्याना आपल्यासाठी झुरणारे एकापेक्षा अनेक आहेत हे माहीत असेल तर त्यातल्या त्यात बर्‍या एकाला वरती "धमालरावानी " सांगितल्याप्रमाणे "असुदे बापडा" म्हणून धरून ठेवतात. म्हणजे इतर झुरणार्‍याना वाटावे की हीचे अन त्या 'बापड्याचे' सूत जुळले आहे. म्हणजे ते इतर झुरणारे तिच्या पासून दूर राहतात. आणि मग तिला अजून चांगला कोणी तिच्या मनासारखा मिळाला की या "बापड्याचा" 'त्या नजरेने न पाहीलेला बळी होतो' बाकी बाकी धमालरावांशी अगदी सहमत.. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जुना अभिजित गुरुवार, 02/14/2008 - 16:46
या प्रकारातल्या मुलींची आदर्श म्हणून ऐश्वर्याची निवड करायला हरकत नाही. सल्लूला कटवायला विवेकला जवळ केला. म्हणे फोनवर रात्र्-रात्र गप्पा काय मारल्या. सल्लू कटताच ह्यालाही उल्लू बनवला. आता सल्लू आणि उल्लू दोस्त आहेत. ऐश्वर्या रायची ओबेराय न होता उत्तरेकडील गंगेकिनारी वसणार्‍या उंच लोकांच्या घरी गेली. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:57
आमच्या काळातही अशा मुली होत्या. नुसतेच गोड गोड बोलून चार हात दूर ठेवणार्‍या मुलींना आपणही गोड-गोड बोलून चार हात दूरच ठेवावे. फेकलेल्या जाळ्यात का फसावे? आपल्याला आवडलेल्या प्रत्येक मुलीला आपण आवडूच आवडू अशा भ्रमात का राहावे? बहुतांश 'दिलफेक' तरूण अशा 'वस्ताद' मुलींच्या जाळ्यात सापडतात. ती आपल्याला 'लाईन देते आहे' ह्या गोड कवी कल्पनेत तिच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्यास तयार होतात आणि शेवट मनाविरुद्ध झाला की थयथयाट करतात. (काही दिवस) देवदास वगैरे बनून, दाढी वाढवून (का कोण जाणे), आपल्या (ओढावून घेतलेल्या) दू:खाचे प्रदर्शन करीत फिरतात. दूसरी मिळाली की पुन्हा तिच्या मागे..... जून्या प्रकरणातून धडा शिकत नाहीत. तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... स्त्री-पुरूषात निव्वळ मैत्रीही शक्य आहे. पुरुषाने 'तशी' चाचपणी केल्यावर 'निगेटीव्ह' किंआ 'न्यूट्रल' सिग्नल मिळाले तर त्याने मनातून 'ते' विचार काढून टाकावे. एक व्यक्ती म्हणून त्या मुलीतील 'गुणांकडे' पाहून स्वच्छ मैत्री ठेवावी. आपल्या समस्या, आनंदाच्या क्षणांमध्ये, सुखात, दु:खात तिला सहभागी करून घ्यावे, सल्ले द्यावे, घ्यावे एकमेकांच्या मदती करीता तत्पर राहावे. मनातील ताण-तणाव दूर राखण्यात मदत होते.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 23:23
विकिमधील दुवा - http://en.wikipedia.org/wiki/Men_Are_From_Mars,_Women_Are_From_Venus मुळात मुले आणि मुली ह्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीमधे नैसर्गिकरीत्याच फरक असतो. (बहुतांशी ) मुले ही सहचरी शोधताना बाह्यगोष्टींनी चटकन आकर्षित होतात त्याउलट (बहुतांशी ) मुली ह्या सुरक्षितता, स्थैर्य यांना अधिक महत्व देतात. प्राण्यांमधली मादी ही वंशवृध्दी करीत असल्यामुळे तो वंश चांगला निपजावा ह्या हेतूने आपला जोडीदार निवडताना फार सावध असते - ही एक मूलभूत संवेदना (इंस्टिंक्ट) आहे. माणूस त्याला अपवाद नाही. आता काळानुरुप त्यात इतरही गोष्टी मिसळत जातात त्यामुळे बरेच फाटे फुटतात शिवाय माणूस प्राणी आपल्या 'हुषारी' मुळे त्याला वेगळे रुप देतो तो भाग निराळा पण मूळ संवेदना ही आदिम आहे. चतुरंग

तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... हे फार आवडले. अहो प्रेमात विफल होऊन रडणारे आम्ही नव्हे पण केली माझ्या काही मित्रांची व्यथा कथन. अहो आम्ही भाऊसाहेब पाटणकरांच्या तालमीत तयार झालो असे आम्ही मानतो. प्रेमात रडणे भाऊसाहेबाना मान्यच नाही ते म्हणत 'प्रेमातही अस्मिता सोडली नाही आम्ही'('अस्मिता हे मुलीचे नाव नव्हे). ते मजनू ला उद्देशून लिहीतात. "मजनू थोडा आम्हा का भेटला असतास तू, एकही अश्रू खरोखर गाळला नसतास तू, एक नाही लाख 'लैला' मिळविल्या असत्या आम्ही, मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटील्या असत्या आम्ही" डॅनी.. पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:25
तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... क्या बात है !!!पेठकर साहेब, आम्हीही या वाक्याशी सहमत...... वरदाचा पोस्ट आवडला...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? आमचा एकदाच असा वापर झाला , आणि हे लक्षात आल्या आल्या आम्ही तो नाद सोडला...पुढे एकदम हलके हलके वाटायला लागले.... :))

किशोरी Wed, 02/13/2008 - 13:08
वरदा आणि प्राजु शी सहमत कुठल्याही अपेक्षेने मदत कशाला करायची,अपेक्षा केली की अपेक्षाभंग होनारच्,मग त्याचे खापर मुलींच्या माथी कशाला मारायचे,आणी मला तर वाटत मुल प्रत्येक सुंदर मुलीला तसल्या नज्रेनेच पाहतात बरयाच वेळेला त्यांना माहीत असते की ही मुलगी आपल्याला पटनार नाही,तरी पण स्वताचा बी.पी.(बावळट पणा) वाढवत,गुढग्याला बाशींग बांधुन तीच्या पुढे-मागे करत राहतात,आणी जर एखाद्या मुलगी स्पष्ट बोलली की तु मला आवडत नाहीस,मग ती मुलगी आकडु आहे अशी लेबल लावायला मुल मोकळी एक चांगली मैत्री करा मग़ पुढे काही जुळल तर छानच नाहीतर ती आपल्यासाठी नव्हतीच अस समजा

आपला अभिजित Wed, 02/13/2008 - 13:23
नेहमीप्रमाणे इथेही मुलगे विरुद्ध मुली, असाच संघर्ष सुरू झालेला दिसतो. माझ्या लेखाचा हा हेतू नव्हता. (हे दर वेळी का सांगावं लागतं?) मुलगे आपली बाजू पटवून देणार आणि मुली त्यांची. पण एकमेकांच्या बाजूने सहसा कोणी विचार करत नाही. प्रत्यक्षात काय उत्तरं मिळतात आणि काय दिली पाहिजेत, याविषयी मी काहीच म्हणालो नव्हतो. मनात काय वाटतं आणि स्वत:शी आपण किती प्रामाणिक असतो, याविषयी मला बोलायचं होतं. ते लक्षात आलं नसेल, तर लिखाणाचा हेतू फुकटच गेला म्हणायचा. बाकी, मी इथे मुलींच्या बाजूने आहे. मुलंच लवकर पाघळतात आणि मुली धोरणी, किंबहुना मुत्सद्दी असतात, हे बरीक खरे हो! -अभिजित.

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 18:41
आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑? धमाल दादा अगदी सहज अरे तुरे करा ना काही प्रॉब्लेम नाही.... तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर... "जेन्युईन" मुलांनी "जेन्युईन" मुली शोधायच्या अशा उगाच मदत मागून पाघळवून काम झालं की पळणार्‍या पोरी माझ्या मते बर्‍याचदा "नखरेल" कॅटेगरीतल्या असतात्..त्या साधारण १-२ वेळा बोल्लात की ओळखता येतात..आता तुम्ही सग्ळे माझ्यापेक्षा जास्तं जाणता मुलींच्या कॅटेगरीज असतात ... काही मध्यमवर्गीय अभ्यासू....ज्या मदत मागतात पण कधीतरी आणि स्वतःही मेहेनत करत असतात....काही मदत मागतात तुम्हाला कामाला लावतात आणि स्वतः मजा मारतात आणि अशा अनेक्...तर मुद्दा काय.... साधारण ती कशी आहे...बाकीच्या मुलांशी कशी वागतेय...जशी तुमच्याशी वागते तशीच त्यांच्याशीही वागत असेल तर लगेच समजुन घ्यायचं इथे काही विशेष भाव मिळणार नाहीये.....अशा मुलीच्या मागे जाच कशाला? कॉलेजमधे वॅलेंटाईन डे ला एकाच मुलीला १००० गुलाब मिळायचे आणि माझा एक मित्र तरीही तिच्यावर मरायचा...शेवटी तिने अगदी हेच सांगितलं तु माझा चांगला मित्र आहेस रे..... हे झालं मझं मत त्यातून कुणाच्या आणखी वेगळ्या स्टोरीज असतीलही.......

मन१ Fri, 07/20/2012 - 16:41
नवप्रवेशितांना नजरेस पडावा असा धागा.... सध्या ध्यानस्थ असणार्‍यडादिग्गज आयडींच्या कमेंटा त्याहून भारी.

इरसाल Fri, 07/20/2012 - 17:12
आमच्या बाबतीत उलट झालेय. मी लेक्चर बंक केले तरी डाटा माझ्या वहीवर उतरवुन मिळायचा तोही सुवाच्य अक्षरात. तसल्या नजरेची कधी गरज पडली नाही.

सूड Fri, 07/20/2012 - 17:28
लेख वाचताना 'तसल्या नजरेला' बळी पडलेली दोन-तीन उदाहरणं झरझर डोळ्यासमोरुन गेली. कोणतीही ललना कितीही गोग्गोड बोलली तरी ती उदाहरणं डोळ्यासमोर येतात आणि सावध होतो. :D

वामन देशमुख Mon, 11/25/2013 - 10:41
तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची नशा त्यादिवशी खाडकन उतरली, ज्यादिवशी मी जोश्यांच्या बाळ्याला पाहिलं …तुझ्या भावाचा बेदम मार खाताना! बोलो, वामन महाराज्ज की… ज्जय!

म्हैस गुरुवार, 11/28/2013 - 14:32
की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात.
मुले फसत असतील तर हा दोष मुलांचा नाही का? स्वतः फसायचं आणि त्याचा दोष मुलींना का द्यायचा ? मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ?

इरसाल गुरुवार, 11/28/2013 - 15:37
मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ? मग मुलीने दुसरा संकेत द्यावा...............................रडुन !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/28/2013 - 20:05
असे धोरण ठेवले तर फार त्रास होत नाही आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रयत्न करायला उत्साह वाटतो. बाकी असे अनुभव येणारच...त्यासाठी देवदास बनायची किंवा आपले प्रयत्न सोडायची काय गरज :)

मनस्वी Mon, 02/11/2008 - 18:09
ताक घुसळणे माहीत होते. पळवाटा कसल्या? "तू माझ्या लायकीचा नाहीस" / "मला दुसरा कोणीतरी आवडतो" / "माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत" / "मला सध्या या भानगडीत पडायचे नाही", असे बोलून समोरच्याला दुखवण्यापेक्षा हे सरळ साधे उत्तर. ऐकणार्‍याला भावना पोहोचल्या म्हणजे झाले! नाहीतर समोरचा काही पिच्छा सोडत नाही! (ताकप्रेमी) मनस्वी

जुना अभिजित Mon, 02/11/2008 - 19:38
ठीक आहे म्हणायचं मग कसल्या नजरेनं पाहिलंस ते तरी सांग. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:59
तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस.. कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल? मग "मी तुझ्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं" यात काय चूक? - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Mon, 02/11/2008 - 23:48
प्राजूताई, आजकालचे जग पक्के 'व्यवसाईक' आहे आणि त्यात 'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जाते. मला सांगा जरा आपण आपल्या 'कॉलेज' आणि 'व्यवसाईक जिवना'च्या पहिल्या काही अध्यायाचा विचार केला तर पोरींचा स्वार्थीपणा हा ढळढळीत पणे दिसून येतो [ याला काही सन्माननीय अपवाद आहेत पण एकंदरीत हा निष्कर्ष खरा आहे असे म्हणायला हरकत नाही.] आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो. ह्या धाग्याचा उपयोग करून अनेक गोष्टी साध्य केल्या जातात आणि गरज भागली किंवा अजून कुणी त्यापेक्षा कर्तबगार 'पाखरू' जाळ्याला लागले की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." चा मंत्र वापरून त्या बिचार्‍या जून्या पाखराचे पंख कापले जातात. मग ते आपले रडत, कुढत, रखडत आयुष्य जगते व जन्मभर आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची व [कदाचीत ] खर्‍या निर्व्याज प्रेमाची आठवण काढून झूरत बसते... [ याला पण बहूसंख्य अपवाद आहेत .... ] तर तात्पर्य असे की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." म्हणणे आणि तेच सत्य असणे यात जमिन-अस्मानाचे अंतर आहे .... "तसल्या नजरांपासून सावध असलेला" छोटा डॉन .... ता.क. : वरील प्रतिसादात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तीक आहेत. त्याचा कॄपया कुणी सर्वसाधारण निष्कर्ष काढून आम्ही ते सगळ्या स्त्री जातीला ऊद्देशून म्हणलो असे मानून आमच्याशी भांडायला येऊ नये ....

In reply to by छोटा डॉन

प्राजु Tue, 02/12/2008 - 00:53
आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो. पण मला कळत नाही की तुम्ही एखाद्या मित्राला जशी मदत करता तशी मैत्रिणीला का नाही करत? मित्राला मदत करताना तुम्ही त्यच्याही प्रेमात पडता का? तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? साधी सरळ मदत होत नाही मुलांकडून. तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. अशी का वृत्ती? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत?? याचाच मला मनस्वी संताप होतो. ती जर अंतर राखून बोलते तर.. तुम्ही हि अंतर राखूनच बोला ना.. म्हणजे पंख छाटले वगैर नाही वाटणार.. - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Tue, 02/12/2008 - 23:44
माझ्या मते आपण प्रेमाचे संबंध आणि सर्वसामन्य संबंध यात थोडी गफलत करत आहोत. कसे आहे आपण ऑफीस / कॉलेज याठिकाणी मदत करताना कधीही भेदभाव करत नाही. जशी मुलांना मदत करतो तशीच मुलींना पण करतो. माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर आमच्या ग्रूपमध्ये एकूण ४ मुली आणि ५ मुले होते पण आम्ही कधीही भेदभाव केला नाही. पण सर्वसामान्य परिस्थीत "मुली" कडून असे काही पाऊले ऊचलली जातात अथवा संकेत दिले जातात [ नकळत अथवा कळून सुध्धा ] की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात. काही वेळा "जास्त" फेवर मिळवण्यासाठी मुली मुद्दाम वागतात की मुलाला वाटते की तीचा आपल्याबरोबर प्रेमसंबंघाला काही अक्षेप असण्यास कारण नाही व त्यातूनच पुढे मुलाकडून पुढाकार घेऊन त्या मुलीला "प्रपोज" करणे व तीने "मी त्या नजरेने पहात नाही" म्हणून नकार देणे या गोष्टी घडतात. पण याच वेळी त्या मुलाची ग्रूपमधल्या ईतर मुलींशी वागणूक मात्र सामान्यच असते कारण त्यांच्याकडून न मिळणारा संकेत अथवा प्रतिसाद. त्या मुलांचे संबंघ हे आपण सर्वसामान्य सम्बंध म्हणू शकतो. तर तात्पर्य असे की प्रत्येक मुलाची प्रत्येक वेळी "तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. ." अशी वॄत्ती बिलकूल नसते. काही "खास" जाणून बूजून अथवा अजाणता केलेल्या गोष्टी ही प्रवॄत्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात. जर कोणी प्रत्येक मदती मदती वेळी अपेक्षा ठेवत असेल तर त्याला वॄत्ती नसून विकॄती म्हणतात ....

In reply to by प्राजु

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 10:53
तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस.. अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत. निदान माझं तरी असंच होतं ब्वा. माझीही एक मैत्रीण आहे. तिनं भरपूर संभाव्य नवरे बघून मग शेजारी राहणार्‍या तिच्या बालमित्राशी लग्न केलं. म्हणजे आधी तिच्या द्रुष्टीने तो तिचा फक्त मित्रच होता. नंतर त्यानं किंवा अन्य कुणी पुढाकार घेतल्यावर, तिला त्याच्यात `संभाव्य नवरा' दिसू लागला, हे पटू शकतं. कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल? नकार देणं म्हणजे चांगला मित्र गमावणं, असा समज आणि अशी पद्धतही का आहे बुवा? नंतर तशीच मैत्री नाही ठेवता येत? मला `नकार' दिलेल्या मैत्रिणीशी अजूनही चांगली मैत्री आहे. `मी काय वाईट होतो,' अशी तिची चेष्टा मी अजूनही करू शकतो. त्यात काय एवढं? एवढेही मोठे झालो नाही आपण अजून? दोन भिन्न लिंगी व्यक्ती चांगले मित्र असू शकतात. चान्गले नवरा-बायकोही असू शकतात, पण एकमेकांची नाही, दुसर्‍यांची. हे समजून्-उमजून, सरळ, साधं, सोपं, निरहंकारी आयुष्य नाही जगता येत? -अभिजित.

In reply to by आपला अभिजित

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:16
अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत. अच्छा... म्हणजे तुम्ही तिला मदत करायला गेलात की, काहीही कारण नसताना सुरूवातीलाच सांगायचे का की, " बाबा रे, तू माझी मदत करतो आहेस.. पण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही तसले विचार नहियेत. तुझ्याही आणू नकोस. तू मला मदत केलिस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार नहिये.. आणि हे मान्य असेल तरच माझी मदत कर." ? हे ऐकून समोरचा हिच डोकं फिरलं आहे बहुतेक असाच विचार करेल. मदत करतानाच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि साधारपणे तिने "नाही" म्हंटले की, मैत्री तुटते अशी उदाहरणे माझ्या समोर आहेत. तो मुलगा तिच्याशी बोलणे बंद करतो.. ति हि मग गेला गेला तर गेला जाऊदे असा विचार करते .. आणि एक चांगली मैत्री अशी संपते. - प्राजु

अभिजिता खरे बोललास रे(वयाने फार मोठे असाल तर "बोललात हो"...पण एकूण व्यथेवरून समवयीन वाटलास).. थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.. असो. या 'तसल्या नजरेने न पाहण्याची' व्यथा नकार पचविल्याशिवाय नाही कळत...... 'तसल्या नजरेने न पाहिल्याने' व्यथित. डॅनी. पुण्याचे पेशवे

संजय अभ्यंकर Mon, 02/11/2008 - 23:15
'आपला अभिजीतने' योग्य मुद्दा मांडला आहे. 'तसल्या' नजरेचे (मासलेवाईक व तिडिक आणणारे) उत्तर मुली / मुले देतात, कारण रोख ठोक विचार व्यक्त करण्यापेक्षा पळवाटी उत्तर सोपे असते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 02/11/2008 - 23:51
धनंजय राव.... थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.. हे विश्लेषण अप्रतिम होते..अगदी सहमत......कसलं जबरदस्त वाक्य आहे...बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो.मी अजून हसतोय.... आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))

"आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))" अहो अनुभवाचेच बोल आहेत ते...... :) पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 00:12
इट इज ऑल अबाउट सिग्नल्स..... एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते असे आमचे वैयक्तिक मत आहे.... सातत्याने पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळायला लागल्यावरच सर्वसाधारणपणे मुलगा ऑफिशिअली प्रपोज करायला जातो,( अर्थात याला अपवाद आहेत, १. काहींना सगळेच पॉझिटिव्ह सिग्नल्स वाटतात.२. काहीतर दिसल्या दिसल्या लगेच प्रपोज करतात, पण असले महाभाग कमी). असो... _ आम्हाला एवढेच सांगायचे आहे की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे, त्यामुळे राबणार्या पोराला एकदम निगेटिव्ह सिग्नल दिला तर तो यापुढे राबणार नाही आणि फार पॉझिटिव्ह देणे मनातून आवडत नसते त्यामुळे काही मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, त्यामुळे मुलगा राबत राहतो आणि लगेच प्रपोजही करत नाही.... ....त्यामुळे " काय बोलतोय्स तू हे? मला तर धक्का बसला , मी तसल्या नजरेने तुला पाहिले नाही" वगैरे सगळे झूठ असते, 'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जातेया छोटा डॉन च्या वाक्याशी अगदी १०० % सहमत

In reply to by भडकमकर मास्तर

जुना अभिजित Tue, 02/12/2008 - 09:36
मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-) ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 16:07
मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-) मी तर अनुभवलेल्या आहेत. (फक्त एकच हं!) :( (राबण्याचा अनुभव घेतलेला ) मनीष पाठक

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 00:32
आपला अभिजीत आणि छोट्या डॉनशी पूर्णपणे सहमत :) भन्नाट लिहिलं आहेस ;) -ऋषिकेश

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 10:57
हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत. छान! :) "आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही क्या बात है! खरं आहे तिच्यायला अभिजिता तू म्हणतोस ते! आपला, (बाईलवेडा) तात्या. सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये. वा अभिजिता, सडेतोड लेख आवडला... :) आपला, (एकेकाळी कालीजातल्या पोरींमध्ये लई फेमस असलेला) तात्या.

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:17
@ प्राजुताई... तुझ्या मता॑शी पुर्ण सहमत. अगदी ८०% मुली "तशा" नसतीलही...पण च्यामारी, आम्हा सगळ्या "परोपकारी" "सरळमार्गी सज्जन" जीवा॑ना (ह्यात जवळपास आम्ही सगळेच आलो) उरलेल्या २०% च का भेटतात? तू म्हणतेस "तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत??" अगदी बरोबर! पण डॅनीच्या म्हणण्याप्रमाणे "बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.." अस॑ का बुवा होत असाव॑? भडकमकर म्हणतात ते तर अगदी पटल॑. "इट इज ऑल अबाउट सिग्नल्स..... एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते" आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात? माझा आपला असा अ॑दाज (मी तसा माठ आहे हे मिपाकरा॑ना वेगळ॑ सा॑गायला नको, पण माठही हल्ली अ॑दाज बा॑धू लागले आहेत.) की, आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा), अन् जगातली अशी कोणती स्त्री असेल जी आपल्या मागे-पुढे करणार्‍या, आपल्यावर भाळलेल्या व्यक्तीला अस॑ फटकन तोडून टाकेल? झुरतोय तोवर ठीक आहे...अगदीच पाणी गळ्याशी आल॑ तर.... "तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (बावळटा!)" जर हे खर॑ नसेल तर प्रत्येक कामाच्या वेळी हक्काने आठवणारा तो खास-खास प्लॅन्सच्या वेळी नेमका का विसरला जातो, अन् त्यान॑ "अस॑ का?" विचारल॑च तर.."अरे इतकी गडबड झाली न्ना..(हे एक च्यामारी टिपीकल..ना मधला न दुप्पट केला की आमचा मजनू पार घायाळ) तुला सा॑गेन सा॑गेन म्हणत खर्रच (अस्त्र क्र.२ "र दुप्पट") राहूनच गेल॑ रे. रागावलास?" (घ्या, वर हे आणि! नाही बाई,फिरतो"आन॑दी आन॑द गडे" करत गावभर नाचत फिरतो !) अर्थात, बरेचसे दिलफेक आशिक आहेतही तसे जे फक्त त्या एकाच कारणासाठी ओळखी वाढवतात आणि स॑धी मिळताच कार्यसिद्धी उरकण्याचा यत्न करतात. असो, कोणाला दुखावण्याचा, हिणवण्याचा मुळीच हेतू नाही वर नमूद केल्यानुसार, आम्ही माठ असल्यामुळे आम्हावर कोणीही कसलीही कायदेशीर कारवाई करु शकत नाही (लै भारी !) आमचे विचार खेळीमेळीने घ्यावेत ही समस्त ग्रामस्था॑ना णम्र इन॑ती! आपला, - (सुदैवाने कधीही त्या वादातीत वाक्याची शिकार न झालेला पण इतर भाऊब॑दाबद्दल कळवळा असलेला अन् बर्‍याच ललना॑शी केवळ विशुद्ध मैत्री ठेवण्यात यशस्वी ठरलेला (क्या बात है! काय करता, बायको फोडून काढेल ना) ध मा ल.

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:46
"Length of love line for any girl is exactly the same she wants it to be " असं एक इंग्रजी वचन आहे आणि माझ्यामते हेच सगळ्याचं सार आहे. "मुलीची प्रेमरेषा बरोब्बर तिला हवी तितक्याच लांबीची असते" :) काय म्हणता बरुबर का न्हाइ? -ऋषिकेश

वरदा Tue, 02/12/2008 - 20:48
आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात? अरे पण बावळटांनो (सॉरी पर्सनल नका बरं घेऊ) तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता? अशी कीती जणं दिसतात जरा एखादी मुलगी गोड बोल्ली एखाद्या दिवशी त्यांच्याबरोबर घरापर्यंत आली..प्रेमाने म्हणाली माझं जरनल पुर्ण करशील का रे की गेले ढगात्..स्वतःचं काम ठेवणार बाजुला आणि तिचं काम करत बसणार ती मस्त दुसर्‍याबरोबर पिक्चरला जायला मोकळी आणि मग बसा बोंबलंत्...कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग? सांगा की मलाही माझं काम आहे आपण हवं तर एकत्र करु मी सांगेन कसं करायचं ते..पण ते नाही जमत कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..मुलं पण काही कमी नसतात..... राहूनच गेल॑ रे. रागावलास?" किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? बरेचसे लगेच नाही ठिके पुन्हा कधीतरी म्हणुन सोडुन देतात्..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना... अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार....

In reply to by वरदा

धमाल मुलगा Wed, 02/13/2008 - 12:13
अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार.... आईशप्पथ...वरदाताई, तुझ्यासारखी अस॑ सडेतोड, स्पष्ट सा॑गणारी कोणीतरी ह्या सगळ्या॑च्या बरोबर असायला हवी ग॑ ! आम्ही काय कितीही सा॑गितल॑ तरी "तू गप रे येड्या, तुला काय कळत॑य? उगाच नाट लावत॑य..पेद्रट" असली मुक्ताफळ॑ पदरात. पण... तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता?.....कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग?...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय? प्र्श्न असा असतो की, जिला "पटवायच॑य" तिला दुखावायच॑ कस॑? शिवाय इमानदारीत "तसल्या नजरेने" पहात असल्यामुळे अस॑ नाकारण॑ जरा जडच जात॑, नाही का? कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना... हे सगळ॑ त्या "दिलफेक" लोका॑च॑ झाल॑, पण जे खर॑च त्या मुलीवर प्रेम करत असतात / करायला लागलेले असतात त्या॑च॑ काय? त्या॑ना ह्या गोष्टी॑पेक्षा ती दुखावली जाण्याची अन् दूर जाण्याची भिती वाटते. काय करणार, प्रेम हे आ॑धळ॑, मुक॑ अन् बहिर॑ पण असत॑....आणि ते करणारा तो सातगाढव ! (स्वानुभव हो...दुसर॑ काय? सुरुवातीला छान छान वाटल॑ खर॑ पण आता भोगतोय कर्माची फळ॑..रोज आपल॑ हल्या-हल्या! सुख म्हणून उरल॑ नाही हो नशिबाला....[विषया॑तर होत॑य धम्या..मुद्दा पकड मुद्दा पकड :)] ) ह॑ तर काय म्हणत होतो मी...ह॑ वरदाताई, तुझे मुद्दे अगदी सडेतोड आहेत पण ते लागु होतात ते दिलफेक्सना..प्रामाणिक म्हणजे आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑? अवा॑तरः वरदा"ताई" म्हणालो म्हणून "अरे तुरे" ..आपल॑ "अग॑ तुग॑" केल॑, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, तात्काळ सुधारणा केली जाईल. (एव्हढ॑ समजाऊनही पुन्हा तेच ते तुणतुण॑ लाऊन धरलेला) ध मा ल.

आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा)अहो या ललना इतक्या चतुर असतात की त्याना आपल्यासाठी झुरणारे एकापेक्षा अनेक आहेत हे माहीत असेल तर त्यातल्या त्यात बर्‍या एकाला वरती "धमालरावानी " सांगितल्याप्रमाणे "असुदे बापडा" म्हणून धरून ठेवतात. म्हणजे इतर झुरणार्‍याना वाटावे की हीचे अन त्या 'बापड्याचे' सूत जुळले आहे. म्हणजे ते इतर झुरणारे तिच्या पासून दूर राहतात. आणि मग तिला अजून चांगला कोणी तिच्या मनासारखा मिळाला की या "बापड्याचा" 'त्या नजरेने न पाहीलेला बळी होतो' बाकी बाकी धमालरावांशी अगदी सहमत.. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जुना अभिजित गुरुवार, 02/14/2008 - 16:46
या प्रकारातल्या मुलींची आदर्श म्हणून ऐश्वर्याची निवड करायला हरकत नाही. सल्लूला कटवायला विवेकला जवळ केला. म्हणे फोनवर रात्र्-रात्र गप्पा काय मारल्या. सल्लू कटताच ह्यालाही उल्लू बनवला. आता सल्लू आणि उल्लू दोस्त आहेत. ऐश्वर्या रायची ओबेराय न होता उत्तरेकडील गंगेकिनारी वसणार्‍या उंच लोकांच्या घरी गेली. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:57
आमच्या काळातही अशा मुली होत्या. नुसतेच गोड गोड बोलून चार हात दूर ठेवणार्‍या मुलींना आपणही गोड-गोड बोलून चार हात दूरच ठेवावे. फेकलेल्या जाळ्यात का फसावे? आपल्याला आवडलेल्या प्रत्येक मुलीला आपण आवडूच आवडू अशा भ्रमात का राहावे? बहुतांश 'दिलफेक' तरूण अशा 'वस्ताद' मुलींच्या जाळ्यात सापडतात. ती आपल्याला 'लाईन देते आहे' ह्या गोड कवी कल्पनेत तिच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्यास तयार होतात आणि शेवट मनाविरुद्ध झाला की थयथयाट करतात. (काही दिवस) देवदास वगैरे बनून, दाढी वाढवून (का कोण जाणे), आपल्या (ओढावून घेतलेल्या) दू:खाचे प्रदर्शन करीत फिरतात. दूसरी मिळाली की पुन्हा तिच्या मागे..... जून्या प्रकरणातून धडा शिकत नाहीत. तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... स्त्री-पुरूषात निव्वळ मैत्रीही शक्य आहे. पुरुषाने 'तशी' चाचपणी केल्यावर 'निगेटीव्ह' किंआ 'न्यूट्रल' सिग्नल मिळाले तर त्याने मनातून 'ते' विचार काढून टाकावे. एक व्यक्ती म्हणून त्या मुलीतील 'गुणांकडे' पाहून स्वच्छ मैत्री ठेवावी. आपल्या समस्या, आनंदाच्या क्षणांमध्ये, सुखात, दु:खात तिला सहभागी करून घ्यावे, सल्ले द्यावे, घ्यावे एकमेकांच्या मदती करीता तत्पर राहावे. मनातील ताण-तणाव दूर राखण्यात मदत होते.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 23:23
विकिमधील दुवा - http://en.wikipedia.org/wiki/Men_Are_From_Mars,_Women_Are_From_Venus मुळात मुले आणि मुली ह्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीमधे नैसर्गिकरीत्याच फरक असतो. (बहुतांशी ) मुले ही सहचरी शोधताना बाह्यगोष्टींनी चटकन आकर्षित होतात त्याउलट (बहुतांशी ) मुली ह्या सुरक्षितता, स्थैर्य यांना अधिक महत्व देतात. प्राण्यांमधली मादी ही वंशवृध्दी करीत असल्यामुळे तो वंश चांगला निपजावा ह्या हेतूने आपला जोडीदार निवडताना फार सावध असते - ही एक मूलभूत संवेदना (इंस्टिंक्ट) आहे. माणूस त्याला अपवाद नाही. आता काळानुरुप त्यात इतरही गोष्टी मिसळत जातात त्यामुळे बरेच फाटे फुटतात शिवाय माणूस प्राणी आपल्या 'हुषारी' मुळे त्याला वेगळे रुप देतो तो भाग निराळा पण मूळ संवेदना ही आदिम आहे. चतुरंग

तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... हे फार आवडले. अहो प्रेमात विफल होऊन रडणारे आम्ही नव्हे पण केली माझ्या काही मित्रांची व्यथा कथन. अहो आम्ही भाऊसाहेब पाटणकरांच्या तालमीत तयार झालो असे आम्ही मानतो. प्रेमात रडणे भाऊसाहेबाना मान्यच नाही ते म्हणत 'प्रेमातही अस्मिता सोडली नाही आम्ही'('अस्मिता हे मुलीचे नाव नव्हे). ते मजनू ला उद्देशून लिहीतात. "मजनू थोडा आम्हा का भेटला असतास तू, एकही अश्रू खरोखर गाळला नसतास तू, एक नाही लाख 'लैला' मिळविल्या असत्या आम्ही, मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटील्या असत्या आम्ही" डॅनी.. पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:25
तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर.... क्या बात है !!!पेठकर साहेब, आम्हीही या वाक्याशी सहमत...... वरदाचा पोस्ट आवडला...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? आमचा एकदाच असा वापर झाला , आणि हे लक्षात आल्या आल्या आम्ही तो नाद सोडला...पुढे एकदम हलके हलके वाटायला लागले.... :))

किशोरी Wed, 02/13/2008 - 13:08
वरदा आणि प्राजु शी सहमत कुठल्याही अपेक्षेने मदत कशाला करायची,अपेक्षा केली की अपेक्षाभंग होनारच्,मग त्याचे खापर मुलींच्या माथी कशाला मारायचे,आणी मला तर वाटत मुल प्रत्येक सुंदर मुलीला तसल्या नज्रेनेच पाहतात बरयाच वेळेला त्यांना माहीत असते की ही मुलगी आपल्याला पटनार नाही,तरी पण स्वताचा बी.पी.(बावळट पणा) वाढवत,गुढग्याला बाशींग बांधुन तीच्या पुढे-मागे करत राहतात,आणी जर एखाद्या मुलगी स्पष्ट बोलली की तु मला आवडत नाहीस,मग ती मुलगी आकडु आहे अशी लेबल लावायला मुल मोकळी एक चांगली मैत्री करा मग़ पुढे काही जुळल तर छानच नाहीतर ती आपल्यासाठी नव्हतीच अस समजा

आपला अभिजित Wed, 02/13/2008 - 13:23
नेहमीप्रमाणे इथेही मुलगे विरुद्ध मुली, असाच संघर्ष सुरू झालेला दिसतो. माझ्या लेखाचा हा हेतू नव्हता. (हे दर वेळी का सांगावं लागतं?) मुलगे आपली बाजू पटवून देणार आणि मुली त्यांची. पण एकमेकांच्या बाजूने सहसा कोणी विचार करत नाही. प्रत्यक्षात काय उत्तरं मिळतात आणि काय दिली पाहिजेत, याविषयी मी काहीच म्हणालो नव्हतो. मनात काय वाटतं आणि स्वत:शी आपण किती प्रामाणिक असतो, याविषयी मला बोलायचं होतं. ते लक्षात आलं नसेल, तर लिखाणाचा हेतू फुकटच गेला म्हणायचा. बाकी, मी इथे मुलींच्या बाजूने आहे. मुलंच लवकर पाघळतात आणि मुली धोरणी, किंबहुना मुत्सद्दी असतात, हे बरीक खरे हो! -अभिजित.

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 18:41
आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑? धमाल दादा अगदी सहज अरे तुरे करा ना काही प्रॉब्लेम नाही.... तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर... "जेन्युईन" मुलांनी "जेन्युईन" मुली शोधायच्या अशा उगाच मदत मागून पाघळवून काम झालं की पळणार्‍या पोरी माझ्या मते बर्‍याचदा "नखरेल" कॅटेगरीतल्या असतात्..त्या साधारण १-२ वेळा बोल्लात की ओळखता येतात..आता तुम्ही सग्ळे माझ्यापेक्षा जास्तं जाणता मुलींच्या कॅटेगरीज असतात ... काही मध्यमवर्गीय अभ्यासू....ज्या मदत मागतात पण कधीतरी आणि स्वतःही मेहेनत करत असतात....काही मदत मागतात तुम्हाला कामाला लावतात आणि स्वतः मजा मारतात आणि अशा अनेक्...तर मुद्दा काय.... साधारण ती कशी आहे...बाकीच्या मुलांशी कशी वागतेय...जशी तुमच्याशी वागते तशीच त्यांच्याशीही वागत असेल तर लगेच समजुन घ्यायचं इथे काही विशेष भाव मिळणार नाहीये.....अशा मुलीच्या मागे जाच कशाला? कॉलेजमधे वॅलेंटाईन डे ला एकाच मुलीला १००० गुलाब मिळायचे आणि माझा एक मित्र तरीही तिच्यावर मरायचा...शेवटी तिने अगदी हेच सांगितलं तु माझा चांगला मित्र आहेस रे..... हे झालं मझं मत त्यातून कुणाच्या आणखी वेगळ्या स्टोरीज असतीलही.......

मन१ Fri, 07/20/2012 - 16:41
नवप्रवेशितांना नजरेस पडावा असा धागा.... सध्या ध्यानस्थ असणार्‍यडादिग्गज आयडींच्या कमेंटा त्याहून भारी.

इरसाल Fri, 07/20/2012 - 17:12
आमच्या बाबतीत उलट झालेय. मी लेक्चर बंक केले तरी डाटा माझ्या वहीवर उतरवुन मिळायचा तोही सुवाच्य अक्षरात. तसल्या नजरेची कधी गरज पडली नाही.

सूड Fri, 07/20/2012 - 17:28
लेख वाचताना 'तसल्या नजरेला' बळी पडलेली दोन-तीन उदाहरणं झरझर डोळ्यासमोरुन गेली. कोणतीही ललना कितीही गोग्गोड बोलली तरी ती उदाहरणं डोळ्यासमोर येतात आणि सावध होतो. :D

वामन देशमुख Mon, 11/25/2013 - 10:41
तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची नशा त्यादिवशी खाडकन उतरली, ज्यादिवशी मी जोश्यांच्या बाळ्याला पाहिलं …तुझ्या भावाचा बेदम मार खाताना! बोलो, वामन महाराज्ज की… ज्जय!

म्हैस गुरुवार, 11/28/2013 - 14:32
की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात.
मुले फसत असतील तर हा दोष मुलांचा नाही का? स्वतः फसायचं आणि त्याचा दोष मुलींना का द्यायचा ? मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ?

इरसाल गुरुवार, 11/28/2013 - 15:37
मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ? मग मुलीने दुसरा संकेत द्यावा...............................रडुन !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/28/2013 - 20:05
असे धोरण ठेवले तर फार त्रास होत नाही आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रयत्न करायला उत्साह वाटतो. बाकी असे अनुभव येणारच...त्यासाठी देवदास बनायची किंवा आपले प्रयत्न सोडायची काय गरज :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!) ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य. परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं.

रव्याचे थालिपिठ...

प्राजु ·

धनंजय Mon, 02/11/2008 - 10:25
मी हे थालीपीठ करतो तेव्हा रवा/तांदळाची पिठी/धणे-जिरेपूड मिसळल्यावर तेलावर खमंग भाजून घेतो. त्यामुळे थालीपीठ आणखी हलके होते. बाकी कृती साधारण तुम्ही दिल्यासारखीच. पीठ मिश्रणात उडदाचे पीठ आणि/किंवा चण्याचे पीठ (भाजून) घातल्यास चव छान येते, आणि थालीपीठ अधिक पौष्टिकही होते. तोही प्रयोग करून तुम्हाला कसा वाटतो ते सांगा (कुठल्याही डाळीचे पीठ, धान्याच्या[=गव्हा-तांदळाच्या पिठाच्या] अर्ध्याच प्रमाणात असावे, त्याहून अधिक प्रमाण घेतल्यास तितके चांगले होत नाही...)

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 10:58
अमेरिकेचे विमान पकडून लवकरच तुझ्या घरी येतो आहे, थलिपीठ तयार ठेव.. :) धन्याशेठ, तुला देखील हाच निरोप! :) आपला, (हावरट) तात्या.

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 14:02
प्राजु मस्त क्रुती आहे. मुलांना नक्की आवडेल. मी त्यात गाजर, बटाटा किसून घालून आणि धिरडे करत होते आता अशीही करून पाहीन.

केशवसुमार Mon, 02/11/2008 - 14:23
मी हे थालीपीठ जरा वेगळे करतो.. दह्यामधे १ वाटी रवा, १वाटी ओले खोबर, १इच आले खिसलेले, दोन टेबल चम्चे लोणी, हिरव्या मिरच्या(झेपेल तेव्हड्या), कोथिंबीर, मीठ, जीरे पुड चवीला आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळून १ तास ठेवतो. मग तव्याला लोणी लावून त्यावर थालीपीठ लावतो, त्याच्या वर झकण ठेवून तवा गॅसवर ठेवतो.. ५-७ मिनिटात एकदम खमंग खूसखुशीत थलीपीठ तयार.. भाजी, पोळी करायचा कंटाळा आला की हमखास हे किंवा भाजणीचे थालीपीठ बनवतो( आठवड्यातून २-३ दा तरी कंटाळा येतोच) (सुगरण्)केशवसुमार

वरदा Mon, 02/11/2008 - 17:35
मी अशीच रव्याची धिरडी करते..पण रवा ३-४ तास भिजवून ठेवते दह्यात्...मग लसूण मिरची मीठ घालून टाकते धिरडं..पटकन होतं. हे थालीपीठ मस्त वाट्टंय करुन पाहेन...

पुष्कर Mon, 02/11/2008 - 19:47
हा पदार्थ मी एकदाच खाल्ला आहे. (आम्हाला कृती जमत नाही. दाद द्यायला जमते. पण दाद देणारा कोणी नसला, सगळेच 'कृती' करायला लागले, तर करायचं कोणासाठी? त्यामुळे आमचंही महत्त्व आहेच...). खूप छान लागतं हे थालिपीठ. ह्यावरून मला वर्तमानपत्र/साप्ताहिकांमध्ये येणारी 'हे करून पहा, ते करून पहा' सारखी सदरं आठवली. काय वाट्टेल ते करतात लोक! काय तर म्हणे पेरूचा उपमा! मुळ्याचे अनारसे! चिक्कूची चटणी! कलिंगडाचे सांडगे! अरे किती अत्याचार कराल त्या बिचार्‍या मुळा-फळांवर!!! नुसती फळं काय वाईट होती? ते असो. तुझा हा पदार्थ चांगला आहे. कधितरी करून बघीन म्हणतो. -पुष्कर

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:17
धनंजय, आपण सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघेन. तात्या, निघा लगेच... पुढची फ्लाईट केव्हा आहे ते बघा आणि निघा. विनंती : स्वखर्चाने यावे :)) स्वाती, मी रवा डोसा करत होते ताकात रवा भिजवून. पण ही थालिपिठे घरात सगळ्यांना आवडतात. मुलासाठी करताना मिरची नाही घालत मी. केशव, माझ्याकडेही असेच होते. पोळ्या लाटायचा कंटाळा आला कि थालिपिठ होते. वरदा, धिरडे म्हणजे रवा डोसाच ना... पुष्कर , नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. धनंजय यांनी सांगितलेले प्रयोगही मस्त होतील. - आपली सर्वांची आभारी, प्राजु

वरदा Wed, 02/13/2008 - 04:57
डोसा करताना जनरली आपण लसूण मिरची नाही घालत त्यामुळे धिरडं थोडं वेगळं आणि चमचमीत लागतं...

सर्किट Wed, 02/13/2008 - 08:46
इथले सगळे इन्ग्रेडियण्ट्स सोडून (म्हणजे रवा वगैरे) आंट जेमिमाज प्यानकेक मिक्स घ्यावे, बारीक काळ्या मिरच्य टाकाव्या, वरून तिखट, आणि मीठ.. बस.. - सर्किट

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 01:01
प्यानकेक मिक्स मधे कांदा मिरची घालून असं थालीपीठ करायचं?

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:59
आता तोंडाला पाणी सुटले. आमची सौ. तांदळाच्या रव्याचे थालीपीठ बनवते. ही कारवारची स्पेशालिटी. तसेच मक्याच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे, बाजरीच्या पिठाचे देखील. कांदा, कोथिंबीर, मिरची, मसाल्याचे प्रमाण थोड्याफार फरकाने तसेच. उपासासाठी साबुदाण्याचे. माझ्यासाठी कांदा लसूण घालून व उपासवाल्यांसाठी वजा करून.

धनंजय Mon, 02/11/2008 - 10:25
मी हे थालीपीठ करतो तेव्हा रवा/तांदळाची पिठी/धणे-जिरेपूड मिसळल्यावर तेलावर खमंग भाजून घेतो. त्यामुळे थालीपीठ आणखी हलके होते. बाकी कृती साधारण तुम्ही दिल्यासारखीच. पीठ मिश्रणात उडदाचे पीठ आणि/किंवा चण्याचे पीठ (भाजून) घातल्यास चव छान येते, आणि थालीपीठ अधिक पौष्टिकही होते. तोही प्रयोग करून तुम्हाला कसा वाटतो ते सांगा (कुठल्याही डाळीचे पीठ, धान्याच्या[=गव्हा-तांदळाच्या पिठाच्या] अर्ध्याच प्रमाणात असावे, त्याहून अधिक प्रमाण घेतल्यास तितके चांगले होत नाही...)

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 10:58
अमेरिकेचे विमान पकडून लवकरच तुझ्या घरी येतो आहे, थलिपीठ तयार ठेव.. :) धन्याशेठ, तुला देखील हाच निरोप! :) आपला, (हावरट) तात्या.

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 14:02
प्राजु मस्त क्रुती आहे. मुलांना नक्की आवडेल. मी त्यात गाजर, बटाटा किसून घालून आणि धिरडे करत होते आता अशीही करून पाहीन.

केशवसुमार Mon, 02/11/2008 - 14:23
मी हे थालीपीठ जरा वेगळे करतो.. दह्यामधे १ वाटी रवा, १वाटी ओले खोबर, १इच आले खिसलेले, दोन टेबल चम्चे लोणी, हिरव्या मिरच्या(झेपेल तेव्हड्या), कोथिंबीर, मीठ, जीरे पुड चवीला आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळून १ तास ठेवतो. मग तव्याला लोणी लावून त्यावर थालीपीठ लावतो, त्याच्या वर झकण ठेवून तवा गॅसवर ठेवतो.. ५-७ मिनिटात एकदम खमंग खूसखुशीत थलीपीठ तयार.. भाजी, पोळी करायचा कंटाळा आला की हमखास हे किंवा भाजणीचे थालीपीठ बनवतो( आठवड्यातून २-३ दा तरी कंटाळा येतोच) (सुगरण्)केशवसुमार

वरदा Mon, 02/11/2008 - 17:35
मी अशीच रव्याची धिरडी करते..पण रवा ३-४ तास भिजवून ठेवते दह्यात्...मग लसूण मिरची मीठ घालून टाकते धिरडं..पटकन होतं. हे थालीपीठ मस्त वाट्टंय करुन पाहेन...

पुष्कर Mon, 02/11/2008 - 19:47
हा पदार्थ मी एकदाच खाल्ला आहे. (आम्हाला कृती जमत नाही. दाद द्यायला जमते. पण दाद देणारा कोणी नसला, सगळेच 'कृती' करायला लागले, तर करायचं कोणासाठी? त्यामुळे आमचंही महत्त्व आहेच...). खूप छान लागतं हे थालिपीठ. ह्यावरून मला वर्तमानपत्र/साप्ताहिकांमध्ये येणारी 'हे करून पहा, ते करून पहा' सारखी सदरं आठवली. काय वाट्टेल ते करतात लोक! काय तर म्हणे पेरूचा उपमा! मुळ्याचे अनारसे! चिक्कूची चटणी! कलिंगडाचे सांडगे! अरे किती अत्याचार कराल त्या बिचार्‍या मुळा-फळांवर!!! नुसती फळं काय वाईट होती? ते असो. तुझा हा पदार्थ चांगला आहे. कधितरी करून बघीन म्हणतो. -पुष्कर

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:17
धनंजय, आपण सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघेन. तात्या, निघा लगेच... पुढची फ्लाईट केव्हा आहे ते बघा आणि निघा. विनंती : स्वखर्चाने यावे :)) स्वाती, मी रवा डोसा करत होते ताकात रवा भिजवून. पण ही थालिपिठे घरात सगळ्यांना आवडतात. मुलासाठी करताना मिरची नाही घालत मी. केशव, माझ्याकडेही असेच होते. पोळ्या लाटायचा कंटाळा आला कि थालिपिठ होते. वरदा, धिरडे म्हणजे रवा डोसाच ना... पुष्कर , नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. धनंजय यांनी सांगितलेले प्रयोगही मस्त होतील. - आपली सर्वांची आभारी, प्राजु

वरदा Wed, 02/13/2008 - 04:57
डोसा करताना जनरली आपण लसूण मिरची नाही घालत त्यामुळे धिरडं थोडं वेगळं आणि चमचमीत लागतं...

सर्किट Wed, 02/13/2008 - 08:46
इथले सगळे इन्ग्रेडियण्ट्स सोडून (म्हणजे रवा वगैरे) आंट जेमिमाज प्यानकेक मिक्स घ्यावे, बारीक काळ्या मिरच्य टाकाव्या, वरून तिखट, आणि मीठ.. बस.. - सर्किट

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 01:01
प्यानकेक मिक्स मधे कांदा मिरची घालून असं थालीपीठ करायचं?

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:59
आता तोंडाला पाणी सुटले. आमची सौ. तांदळाच्या रव्याचे थालीपीठ बनवते. ही कारवारची स्पेशालिटी. तसेच मक्याच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे, बाजरीच्या पिठाचे देखील. कांदा, कोथिंबीर, मिरची, मसाल्याचे प्रमाण थोड्याफार फरकाने तसेच. उपासासाठी साबुदाण्याचे. माझ्यासाठी कांदा लसूण घालून व उपासवाल्यांसाठी वजा करून.
रव्याचे थालिपिठ... वेळ : ३० मिनिटे वाढणी : २-३ जण साहित्य : १. रवा - १ कप २. तांदूळ पिठी - २ कप ३. बारिक चिरलेला कांदा - १/२ वाटी ४. कोथिंबिर चिरलेली - मूठभर ५. हिरव्या मिरच्या एकदम बारिक चिरलेल्या - ३-४ ६. मीठ, धने-जीरे पावडर. ७. दहि ( आंबट गोड कसलेही) - १ ते १ १/२ वाटी कृती : १. प्रथम कांदा, कोथिंबीर, आणि मिरच्या एका बाऊलमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ हाताने मळल्यासारखे लावून ३-४ मिनिटे ठेवावे. २. तांदूळपिठी, रवा आणि धने जिरे पावडर एकत्र करून घ्यावे. ३. या मिश्रणात आता मिठ लावून ठेवलेले कांदा-मिरच्या घालावे, पुन्हा चांगले मळावे. ४. आता यात थोडे थोडे दहि घालून मळून घ्यावे.

संडे स्पेशल ( व्हेज लसाने)

स्वाती राजेश ·

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 21:59
हे आकाशातील बापा! तुझ्या या शाकाहारी कोकरांना क्षमा कर! आपण काय 'मिस' करतो आहोत त्याची त्यांना कल्पना नाही!!! :) माझा शाकाहारी जेवणावर राग नाही. शेंगदाणे घातलेल्या आणि लसणाची फोडणी दिलेल्या पालकाच्या पातळभाजीवरून आपण जीव ओवाळून टाकतो. पण म्हणून पालकाचा लझान्या? कमीतकमी तळलेला टोफू तरी वापरायचा!! :) स्वातीजी, नेहमी सेन्चूरी काढाणारया तुम्ही, आज काय हो झालं तुम्हांला? :))) चवचिकित्सक पिवळा डांबिस

प्राजु Sun, 02/10/2008 - 22:07
डांबिसकाका, हा लझान्या खरंच खूप छान होतो. फक्त मी करताना, त्यात व्हाईट सॉस नाही वापरत तर रिकोटा चिझ वापरते. पालक आणि रिकोटा मिक्स करून गॅसवर १-२ मिनिटे शिजवले की सुंदर चव येते पालक आणि रिकोटाची. यात.. टोमॅटॉ सॉस खूप लागतो. मला खूप आवडतो लझान्या. - प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 22:19
म्हणून तर न राहवून प्रतिक्रिया लिहिली! :) पण मला आवडणारा लझान्या खिम्याचा किंवा गेला बाजार इटालियन हॉट सॉसेज घालून केलेला. त्यातहि सुंदर चव येते...... मटणाची! :))) या एकदा आमच्याकडे, घालतो खायला!! -डांबिसकाका ता. क.: व्हेज लझान्यामध्ये मश्रूम बारीक चिरुन घातले तर त्याची लज्जत वाढेल का? तू प्रयोग करून पाहिला आहेस का?

प्राजु Sun, 02/10/2008 - 22:26
मी जितक्या मिळतिल त्या भाज्या घलते लझान्या मध्ये...:))) सोयाबिनचे न्यूट्रीला सुद्धा छान लागतात. - प्राजु

स्वाती राजेश Sun, 02/10/2008 - 22:47
Bologenese सॉस वापरून वरील लसाने करता येते. Bologenese सॉस : हा टोमॅटो आणि मटण/ चिकन चे बारीक तुकडे करून करता येतो. १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करून बारीक करणे) २ टे.स्पून टोमॅटो प्युरी १/४ किलो मटण /चिकन चे बारीक तुकडे १/२ टी.स्पून लसूण पेस्ट १/२ टी.स्पून ओरेगानो १/४ कप कोथिंबीर्/बासिल १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ३टे.स्पून तेल मीठ चवीनुसार १.सॉस करण्यसाठी प्रेशर कुकर मध्ये ३ टे.स्पून तेल घेऊन त्यात लसून पेस्ट घालणे. २.चिकनचे पिसेस घालून ५/७ मि.ब्राउन होईपर्यन्त परतणे. ३.नंतर कोथिंबीर, मीठ, मिरीपावडर्,ओरेगानो,टोमॅटो, टोमॅटो प्युरी घालणे .१/४ कप पाणी टाकून २ कुकरच्या शिट्या करणे व गॅस कमी करून १५-२० मिनिटे ठेवणे. वरील प्रमाणे रेसिपी करणे.

In reply to by स्वाती राजेश

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 22:58
स्वातीताई, आम्हाला माहित होतं की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. म्हणुनच थोडं डिवचलं हो! :)) शाबास!!! -पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sun, 02/10/2008 - 22:51
माझ्या माहिती प्रमाणे पास्ता शीट्स उकळत्या पाण्यात आधी शिजवून घ्यायच्या असतात. चुकत असल्यास तसे सांगावे. कारण अजून मी लसाने कधी ट्राय केले नाही.

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 00:12
एकदाच केव्हातरी हुंबईच्या एका हाटेलात हा पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय, तेव्हा तो इतका आवडला नव्हता. असो... स्वातीताई, धन्य आहे तुमची. तुमची पाककौशल्यातील रेंज पाहून कौतुक वाटते! अजूनही अश्याच उतमोत्तम पा कृ येऊ द्यात. अवांतर - तात्याची फर्माईश- १) कोलंबीभात २) मटण सूप (भारतीय पद्धत. चायनीज किंवा इतर कुठली नव्हे) ३) ओल्या बोंबलाचे कालवण. (आमचे पेठकरशेठ हे कालवण फार छान करतात. स्वातीताई, तुम्ही कसं करता याची उत्सुकता आहे म्हणून या पा कृ ची फर्माईश करत आहे!) ४) चिंबोरीचं किंवा कुर्ल्यांचं कालवण ५) पापलेटची मालवणी पद्धतीची आमटी प्लीज टेक युअर ओन टाईम. घाई नाही.. :) आपला, (खादाड) तात्या.

वरदा Wed, 04/16/2008 - 20:44
माहितेय मी खूपच उशीरा सांगतेय पण मस्तच रेसिपि आहे..तो फोटो पाहिल्याने करावासा वाटला लझानिया...बरं स्वाती तू सगळी चिझ फॅट फ्री वापरुन पाहिल्येत का? चवीत खूप फरक पडतो का?

बगाराम गुरुवार, 04/17/2008 - 07:38
मला इटालिया फूड विशेष आवडत नाही. पण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी पाकक्रुती छान आहे. ब्लांच करणे म्हण्जे काय? तसेच लसाने की लझानिया?

सहज गुरुवार, 04/17/2008 - 11:29
स्वाती & स्वाती होटेल काढले पाहीजे. तिकडे काँबीनात्सिऑन इकडे लझानिया / लसाने / लझान्या. इतके सगळे छान छान पदार्थ येतायत पण अजुन नीलकांत व मालक "चविष्ट" नावाचा वेगळा विभाग/प्रकार करत नाहीत? काय म्हणायच याला? तात्या खरच खाद्यप्रेमी असाल तर लवकरात लवकर असा वेगळा विभाग लिंक द्या वर चर्चा, काव्य, साहित्य बरोबर. [जनातलं, मनातलं , जे न देखे रवी , काथ्याकूट बरोबरच चविष्ट किंवा असे काहीसे नाव की जे दाबल्याबर फक्त पाककृतीच दिसतील ] प्लीज तात्या, नीलकांत तेवढे मनावर घ्या.

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 21:59
हे आकाशातील बापा! तुझ्या या शाकाहारी कोकरांना क्षमा कर! आपण काय 'मिस' करतो आहोत त्याची त्यांना कल्पना नाही!!! :) माझा शाकाहारी जेवणावर राग नाही. शेंगदाणे घातलेल्या आणि लसणाची फोडणी दिलेल्या पालकाच्या पातळभाजीवरून आपण जीव ओवाळून टाकतो. पण म्हणून पालकाचा लझान्या? कमीतकमी तळलेला टोफू तरी वापरायचा!! :) स्वातीजी, नेहमी सेन्चूरी काढाणारया तुम्ही, आज काय हो झालं तुम्हांला? :))) चवचिकित्सक पिवळा डांबिस

प्राजु Sun, 02/10/2008 - 22:07
डांबिसकाका, हा लझान्या खरंच खूप छान होतो. फक्त मी करताना, त्यात व्हाईट सॉस नाही वापरत तर रिकोटा चिझ वापरते. पालक आणि रिकोटा मिक्स करून गॅसवर १-२ मिनिटे शिजवले की सुंदर चव येते पालक आणि रिकोटाची. यात.. टोमॅटॉ सॉस खूप लागतो. मला खूप आवडतो लझान्या. - प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 22:19
म्हणून तर न राहवून प्रतिक्रिया लिहिली! :) पण मला आवडणारा लझान्या खिम्याचा किंवा गेला बाजार इटालियन हॉट सॉसेज घालून केलेला. त्यातहि सुंदर चव येते...... मटणाची! :))) या एकदा आमच्याकडे, घालतो खायला!! -डांबिसकाका ता. क.: व्हेज लझान्यामध्ये मश्रूम बारीक चिरुन घातले तर त्याची लज्जत वाढेल का? तू प्रयोग करून पाहिला आहेस का?

प्राजु Sun, 02/10/2008 - 22:26
मी जितक्या मिळतिल त्या भाज्या घलते लझान्या मध्ये...:))) सोयाबिनचे न्यूट्रीला सुद्धा छान लागतात. - प्राजु

स्वाती राजेश Sun, 02/10/2008 - 22:47
Bologenese सॉस वापरून वरील लसाने करता येते. Bologenese सॉस : हा टोमॅटो आणि मटण/ चिकन चे बारीक तुकडे करून करता येतो. १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करून बारीक करणे) २ टे.स्पून टोमॅटो प्युरी १/४ किलो मटण /चिकन चे बारीक तुकडे १/२ टी.स्पून लसूण पेस्ट १/२ टी.स्पून ओरेगानो १/४ कप कोथिंबीर्/बासिल १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ३टे.स्पून तेल मीठ चवीनुसार १.सॉस करण्यसाठी प्रेशर कुकर मध्ये ३ टे.स्पून तेल घेऊन त्यात लसून पेस्ट घालणे. २.चिकनचे पिसेस घालून ५/७ मि.ब्राउन होईपर्यन्त परतणे. ३.नंतर कोथिंबीर, मीठ, मिरीपावडर्,ओरेगानो,टोमॅटो, टोमॅटो प्युरी घालणे .१/४ कप पाणी टाकून २ कुकरच्या शिट्या करणे व गॅस कमी करून १५-२० मिनिटे ठेवणे. वरील प्रमाणे रेसिपी करणे.

In reply to by स्वाती राजेश

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 22:58
स्वातीताई, आम्हाला माहित होतं की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. म्हणुनच थोडं डिवचलं हो! :)) शाबास!!! -पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sun, 02/10/2008 - 22:51
माझ्या माहिती प्रमाणे पास्ता शीट्स उकळत्या पाण्यात आधी शिजवून घ्यायच्या असतात. चुकत असल्यास तसे सांगावे. कारण अजून मी लसाने कधी ट्राय केले नाही.

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 00:12
एकदाच केव्हातरी हुंबईच्या एका हाटेलात हा पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय, तेव्हा तो इतका आवडला नव्हता. असो... स्वातीताई, धन्य आहे तुमची. तुमची पाककौशल्यातील रेंज पाहून कौतुक वाटते! अजूनही अश्याच उतमोत्तम पा कृ येऊ द्यात. अवांतर - तात्याची फर्माईश- १) कोलंबीभात २) मटण सूप (भारतीय पद्धत. चायनीज किंवा इतर कुठली नव्हे) ३) ओल्या बोंबलाचे कालवण. (आमचे पेठकरशेठ हे कालवण फार छान करतात. स्वातीताई, तुम्ही कसं करता याची उत्सुकता आहे म्हणून या पा कृ ची फर्माईश करत आहे!) ४) चिंबोरीचं किंवा कुर्ल्यांचं कालवण ५) पापलेटची मालवणी पद्धतीची आमटी प्लीज टेक युअर ओन टाईम. घाई नाही.. :) आपला, (खादाड) तात्या.

वरदा Wed, 04/16/2008 - 20:44
माहितेय मी खूपच उशीरा सांगतेय पण मस्तच रेसिपि आहे..तो फोटो पाहिल्याने करावासा वाटला लझानिया...बरं स्वाती तू सगळी चिझ फॅट फ्री वापरुन पाहिल्येत का? चवीत खूप फरक पडतो का?

बगाराम गुरुवार, 04/17/2008 - 07:38
मला इटालिया फूड विशेष आवडत नाही. पण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी पाकक्रुती छान आहे. ब्लांच करणे म्हण्जे काय? तसेच लसाने की लझानिया?

सहज गुरुवार, 04/17/2008 - 11:29
स्वाती & स्वाती होटेल काढले पाहीजे. तिकडे काँबीनात्सिऑन इकडे लझानिया / लसाने / लझान्या. इतके सगळे छान छान पदार्थ येतायत पण अजुन नीलकांत व मालक "चविष्ट" नावाचा वेगळा विभाग/प्रकार करत नाहीत? काय म्हणायच याला? तात्या खरच खाद्यप्रेमी असाल तर लवकरात लवकर असा वेगळा विभाग लिंक द्या वर चर्चा, काव्य, साहित्य बरोबर. [जनातलं, मनातलं , जे न देखे रवी , काथ्याकूट बरोबरच चविष्ट किंवा असे काहीसे नाव की जे दाबल्याबर फक्त पाककृतीच दिसतील ] प्लीज तात्या, नीलकांत तेवढे मनावर घ्या.
हा एक इटालियन पदार्थ (पास्ता प्रकारात मोडणारा) आहे. साहित्यः लसाने :८ रेडीमेड लसाने शीट्स.( ३ इंच बाय ६ इंच) पालकः२० पाने देठ काढून ब्लांच करणे नंतर पाणी काढून टाकणे. चीजः ५० ग्रॅम चेडर चीज (ब्रिटानिया) ५० ग्रॅम मोझारीला (अमुल) टोमॅटो सॉसः ३टे.स्पून तेल (किंवा ऑलिव्ह ऑइल) १ ढोबळी मिरची बारीक चिरलेली १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करुन , साल काढून बारीक चिरलेले) १/२ टी.स्पून ओरेगानो (वाळलेले चालेल) १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ( ताजी) २टे.स्पून टोमॅटो प्युरी १ टी.स्पून साखर १/४ कप कोथिंबीर (किंवा बासिल) मीठ चवीनुसार व्हाईटसॉसः ३ टे.स्पून बटर ३ टे.स्पून मैदा २चिमूट जायफळ पूड (नसले तरी च

आम्ही कोण?

धोंडोपंत ·

राजे Sun, 02/10/2008 - 18:55
अपुरे ते अन्न | भूक वरदान तरी समाधान | चित्तालागी || ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग असे अंगसंग | कैवल्याचा || जसे शांतपणे | आलो या जगात जाऊ ही स्वर्गात | शांतपणे || वा, सुदंर ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 18:56
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी गांडीला लंगोटी | आम्ही सुखी || भोजना मिळू दे | दोन वेळा भात पान आणि कात | थुंकायला || वा धोंड्या! भरून पावलो रे तुझी कविता वाचून...! शिंच्या धोंड्या तुझ्यासारखं, त्या रांडच्या केशवासारखं मलाही लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं रे! लेको, तुमचा हेवा वाटतो रे! :) असो, उत्कृष्ट काव्य! क्या बात है... आपला, तात्या देवगडकर.

इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 19:10
पंत कोकणासारखीच सुंदर कविता.येऊ द्या अजून. (मूळचा कोकणवासी) -इनोबा

लै भारी लिव्हलंय.... कोकणाचं शब्दचित्रं डोयासमोर उभ राह्यलं.
असच लिव्हीत राव्हा :)

सा-याच वळी जब्रा हायेत पर.........
आमी आमचा माथा खालच्या वळीवर टेकला.

ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||

पंताचा स्नेही प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 19:46
आनंदाचा क्षण | येता जरी पहा पिऊ अर्धा चहा | टपरीत || नाही परदेशी | केले पर्यटन आमुचा कोकण | आंम्हा प्यारा || रेवस पावस | खेड चिपळूण लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा || किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट नागमोडी वाट | समुद्राची || हे एकदम छानच अथांग सागर | कोकणा लाभल जगाला वाटला | हेवा त्याचा || समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा हाचि परगणा | दुष्काळाचा || माझ्या स्वप्नातले कोकणांतले घर.. समोर अथांग सागर पसरलेला आणि मी घराच्या अंगणात खुर्ची टाकून गरम चहाचा कप हातात घेऊन त्या समुद्राकडे पहात बसले आहे.. वा..वा.. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 08:57
पंत! अगदी सहजसुंदर काव्य. त्यात माझी मोडकी तोडकी भर. तुमच्या पद्धतीने सुधारून घ्या. माडांच्या बनात | निवांत बसून कराव्या गजाली | वार्‍याच्या कानात||

सहज Mon, 02/11/2008 - 09:21
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते. हो तसे उलगडल्यासारखे वाटतेय नक्की. कोणाला कसाही वाटो किंवा आवडो न आवडो, पण कोकणावर, कोकण संस्कृतीवर भरभरून प्रेम करणारा, प्रपंच, कला, संस्कृती मधे रमणारा, बडेजाव न मानणारा तसेच बडेजाव न दाखवणारा, कोकणाच्या मातीत पाय घट्ट रुजलेला रोख ठोक माणुस आम्ही पाहीला. पंत तुमची भर ही आवडली. कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी

In reply to by सहज

सहजराव, मिसळपावच्या संस्काराने रसिक कविता करु लागले आहेत असे म्हणायचे का ? ( ह. घे. ) कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी आपलीही इच्छा आहे, आमच्या पंताच्या कोकणात जायची, एक दिवस मुक्काम करु, त्यांच्या गझला ऐकू , काही ज्योतिषाचे किस्से ऐकू , धूम करु च्यायला. पंत, आपणास वेळ आहे ना ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमार Mon, 02/11/2008 - 14:36
पंत.. एकदम, सहज, सोपी, सुंदर कविता..खूप आवडली इथे राणीच्या देशात समुद्र आहे पण ते साला कोकणची मजा नाय... आम्ही इथे कशा कशाला मुकतो आहोत ह्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद.. (राणीच्या देशातला कोकणस्थ) केशवसुमार

चतुरंग Mon, 02/11/2008 - 19:52
कोकणचा राजा | आंबा हा हापूस | वाटे मज खास | स्वर्गीय हा || काटेरी तरी ह्या | फणसाचे गरे | खातातरी बरे | लागतात|| जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || कोकमेही लाल | घेता सरबत | जातात निघून | उन्हाळे ही || किती सांगू तुम्हा | कोकणचा मेवा | भरुन तो ठेवा | अंतरंगी || कोकणी माणूस | असेल लहान | परि तो महान | कर्तृत्वाने || कोण तो रे आता | विचारी आम्हास | कोकणाचे मित्र | आम्ही कोण?|| 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || चतुरंग

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:22
चतुरंग, तुमचे पाय धरावे वाटतात. किती अप्रतिम काव्य केले आहे..! आजपासून मी तुमची शिष्या... जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || आणि 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || शब्दच नाहित.. सुंदर.... - प्राजु

चतुरंग Mon, 02/11/2008 - 20:37
लाजवू नका हो! कुणालाही शिष्यत्व वगैरे देण्याएवढा मी महान नाही हो! साधा कोकणी माणूस मी, मि.पा.वर लुडबुडतो झालं. इथल्या सगळ्या प्रतिभावंतांचा सहवास मिळून त्याचा थोडा सुवास मलाही चिकटला असावा, श्रीखंडाला हापूसचा स्वाद लागल्यावर त्याचं आम्रखंड होतं ना, तसा! चतुरंग

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 20:54
धोंडोपंतांनी छान काव्य केले आहे. कोकण वर किती प्रेम आहे ते कळते. चतुरंग यांनी कमालच केली.छुपे रुस्तम निघाले. प्राजु चे कौतुक करायला तर माझेकडे शब्द्च नाहीत. तिला इतक्या छान छान कविता आणि चारोळ्या कशा सुचतात? याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. :))

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 21:49
धोंडोपंत, कविता अतिशय आवडली.. अगदी कोकणात असल्यासारखं वाटलं :) अजून येऊ द्या -ऋषिकेश

राजे Sun, 02/10/2008 - 18:55
अपुरे ते अन्न | भूक वरदान तरी समाधान | चित्तालागी || ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग असे अंगसंग | कैवल्याचा || जसे शांतपणे | आलो या जगात जाऊ ही स्वर्गात | शांतपणे || वा, सुदंर ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 18:56
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी गांडीला लंगोटी | आम्ही सुखी || भोजना मिळू दे | दोन वेळा भात पान आणि कात | थुंकायला || वा धोंड्या! भरून पावलो रे तुझी कविता वाचून...! शिंच्या धोंड्या तुझ्यासारखं, त्या रांडच्या केशवासारखं मलाही लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं रे! लेको, तुमचा हेवा वाटतो रे! :) असो, उत्कृष्ट काव्य! क्या बात है... आपला, तात्या देवगडकर.

इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 19:10
पंत कोकणासारखीच सुंदर कविता.येऊ द्या अजून. (मूळचा कोकणवासी) -इनोबा

लै भारी लिव्हलंय.... कोकणाचं शब्दचित्रं डोयासमोर उभ राह्यलं.
असच लिव्हीत राव्हा :)

सा-याच वळी जब्रा हायेत पर.........
आमी आमचा माथा खालच्या वळीवर टेकला.

ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||

पंताचा स्नेही प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 19:46
आनंदाचा क्षण | येता जरी पहा पिऊ अर्धा चहा | टपरीत || नाही परदेशी | केले पर्यटन आमुचा कोकण | आंम्हा प्यारा || रेवस पावस | खेड चिपळूण लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा || किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट नागमोडी वाट | समुद्राची || हे एकदम छानच अथांग सागर | कोकणा लाभल जगाला वाटला | हेवा त्याचा || समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा हाचि परगणा | दुष्काळाचा || माझ्या स्वप्नातले कोकणांतले घर.. समोर अथांग सागर पसरलेला आणि मी घराच्या अंगणात खुर्ची टाकून गरम चहाचा कप हातात घेऊन त्या समुद्राकडे पहात बसले आहे.. वा..वा.. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 08:57
पंत! अगदी सहजसुंदर काव्य. त्यात माझी मोडकी तोडकी भर. तुमच्या पद्धतीने सुधारून घ्या. माडांच्या बनात | निवांत बसून कराव्या गजाली | वार्‍याच्या कानात||

सहज Mon, 02/11/2008 - 09:21
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते. हो तसे उलगडल्यासारखे वाटतेय नक्की. कोणाला कसाही वाटो किंवा आवडो न आवडो, पण कोकणावर, कोकण संस्कृतीवर भरभरून प्रेम करणारा, प्रपंच, कला, संस्कृती मधे रमणारा, बडेजाव न मानणारा तसेच बडेजाव न दाखवणारा, कोकणाच्या मातीत पाय घट्ट रुजलेला रोख ठोक माणुस आम्ही पाहीला. पंत तुमची भर ही आवडली. कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी

In reply to by सहज

सहजराव, मिसळपावच्या संस्काराने रसिक कविता करु लागले आहेत असे म्हणायचे का ? ( ह. घे. ) कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी आपलीही इच्छा आहे, आमच्या पंताच्या कोकणात जायची, एक दिवस मुक्काम करु, त्यांच्या गझला ऐकू , काही ज्योतिषाचे किस्से ऐकू , धूम करु च्यायला. पंत, आपणास वेळ आहे ना ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमार Mon, 02/11/2008 - 14:36
पंत.. एकदम, सहज, सोपी, सुंदर कविता..खूप आवडली इथे राणीच्या देशात समुद्र आहे पण ते साला कोकणची मजा नाय... आम्ही इथे कशा कशाला मुकतो आहोत ह्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद.. (राणीच्या देशातला कोकणस्थ) केशवसुमार

चतुरंग Mon, 02/11/2008 - 19:52
कोकणचा राजा | आंबा हा हापूस | वाटे मज खास | स्वर्गीय हा || काटेरी तरी ह्या | फणसाचे गरे | खातातरी बरे | लागतात|| जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || कोकमेही लाल | घेता सरबत | जातात निघून | उन्हाळे ही || किती सांगू तुम्हा | कोकणचा मेवा | भरुन तो ठेवा | अंतरंगी || कोकणी माणूस | असेल लहान | परि तो महान | कर्तृत्वाने || कोण तो रे आता | विचारी आम्हास | कोकणाचे मित्र | आम्ही कोण?|| 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || चतुरंग

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:22
चतुरंग, तुमचे पाय धरावे वाटतात. किती अप्रतिम काव्य केले आहे..! आजपासून मी तुमची शिष्या... जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || आणि 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || शब्दच नाहित.. सुंदर.... - प्राजु

चतुरंग Mon, 02/11/2008 - 20:37
लाजवू नका हो! कुणालाही शिष्यत्व वगैरे देण्याएवढा मी महान नाही हो! साधा कोकणी माणूस मी, मि.पा.वर लुडबुडतो झालं. इथल्या सगळ्या प्रतिभावंतांचा सहवास मिळून त्याचा थोडा सुवास मलाही चिकटला असावा, श्रीखंडाला हापूसचा स्वाद लागल्यावर त्याचं आम्रखंड होतं ना, तसा! चतुरंग

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 20:54
धोंडोपंतांनी छान काव्य केले आहे. कोकण वर किती प्रेम आहे ते कळते. चतुरंग यांनी कमालच केली.छुपे रुस्तम निघाले. प्राजु चे कौतुक करायला तर माझेकडे शब्द्च नाहीत. तिला इतक्या छान छान कविता आणि चारोळ्या कशा सुचतात? याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. :))

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 21:49
धोंडोपंत, कविता अतिशय आवडली.. अगदी कोकणात असल्यासारखं वाटलं :) अजून येऊ द्या -ऋषिकेश
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो, "आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील.

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७

स्वाती दिनेश ·

राजे Sun, 02/10/2008 - 18:50
वा, नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेखन. जपानी समाजाची सामाजिक बांधिलकी विषयी ह्यापुर्वी ही खुप काही वाचले व येथे आलेल्या जपानी मित्रांशी वागताना जाणवलेच होते त्यावर तुमच्या लेखाने शिक्का मोर्तब केला. पुढील भाग लवकर लिहा वाट पाहत आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्वसाक्षी Sun, 02/10/2008 - 22:21
सुरेख आणि नेमके वर्णन. एखादे ठिकाण पाहताना तिथली संस्कृतीही न्याहाळायची आणि बोध घ्यायचा हा प्रवासगुण आवडला

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 00:16
सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली. क्या बात है. जपान्यांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे! स्वाती, लेख नेहमीप्रमाणे उत्तम. चित्रंही क्लासच आहेत.. तात्या.

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:11
स्वाती, खरंच, माणसे किती मदत करतात ना तिथे जपान मध्ये..! खूप ऐकून आहे जपानी सामाजिक बांधिलकी बद्दल. तुझी लेखनशैली तर खूपच सुंदर आहे. फोटोंवरून कल्पना येऊ शकते . - प्राजु

सहज Mon, 02/11/2008 - 06:28
बरेच दिवसांनी सहलीला नेलेत स्वातीसान. धन्यवाद, मजा आली. :-) निसर्गाची मुक्त उधळण, त्याला शिस्तबद्ध नियोजनने सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सोय, वाहवा!!! जुनी (कु) प्रसिद्ध जपानी म्हण डोल्फीनसान, व्हेलसान | चविष्ट किती छान छान!! ||

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 08:24
स्वाती मस्तच लिहिले आहेस. प्रवासवर्णन,स्थानिक लोकांची आपुलकी आणि सभोवतालचा रमणीय निसर्ग ह्यांचे अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात चितारलेले दृष्य आणि सोबतची तितकीच बोलकी छायाचित्रे(त्याबद्दल दिनेशचे अभिनंदन) ह्यांनी आम्हीही ह्या प्रवासात सहप्रवासी आहोत असे वाटले. तुझ्या निवेदनशैलीला सलाम! असा सुखद अनुभव दिल्याबद्दल जपान्यांच्या भाषेत म्हणायचे झाले तर 'अरिगातो गोझायमास'

स्वातीसान तुम्हाला 'अरिगातो गोझायमास' दिलेच पाहिजे सुंदर प्रवासवर्णनासाठी. जपान्यांची आपूलकी, सुंदर निसर्गवर्णन आणि ओघवत्या भाषाशैलीने हा भागही नेहमीप्रमाणेच झक्कास झालाय. अवांतरः- माणसांशी आदराने बोलणे समजते, पण निसर्गाशी आदराने बोलणारे जापानी नं. वनच असतील.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 20:20
स्वाती, छान लेखन केले आहेस. जपानी लोकांची मदत करण्याची व्रुत्ती छानच. तसेच निसर्गाचे हुबेहुब वर्णन केले आहेस.फोटो नेहमी प्रमाणे मस्तच.

चतुरंग Mon, 02/11/2008 - 20:25
फारच छान 'पूर्वरंग'! बर्‍याच दिवसांनी सुंदर-सचित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. आमच्या कंपनीत कामासाठी येणार्‍या जपान्यांचा अनुभव असाच आहे, अतिशय नम्र आणि विनयशील माणसे. पण थेट जपानमधला अनुभव काही निराळाच असणार. जपानला भेट द्यायची उत्सुकता आणखीन वाढली हे नक्की! चतुरंग

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:11
चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.
जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात
असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-) बाकी तिसर्‍या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत? बाकी हा ही भाग मस्त जमलाय हे वे सां न ल -ऋषिकेश

वरदा Tue, 02/12/2008 - 23:38
मलापण जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं...एकदम बोलकं प्रवासवर्णन...

नंदन Wed, 02/13/2008 - 00:23
वर्णन आणि छायाचित्रे आवडली. मायादेवीच्या मंदिराबद्दलची माहिती रोचक आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:17
मलाही जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं इतक बोलक प्रवास वर्णन आणि सुरेख छायाचित्रे. अजुन येउ द्यात. मनीष पाठक

राजे Sun, 02/10/2008 - 18:50
वा, नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेखन. जपानी समाजाची सामाजिक बांधिलकी विषयी ह्यापुर्वी ही खुप काही वाचले व येथे आलेल्या जपानी मित्रांशी वागताना जाणवलेच होते त्यावर तुमच्या लेखाने शिक्का मोर्तब केला. पुढील भाग लवकर लिहा वाट पाहत आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्वसाक्षी Sun, 02/10/2008 - 22:21
सुरेख आणि नेमके वर्णन. एखादे ठिकाण पाहताना तिथली संस्कृतीही न्याहाळायची आणि बोध घ्यायचा हा प्रवासगुण आवडला

विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 00:16
सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली. क्या बात है. जपान्यांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे! स्वाती, लेख नेहमीप्रमाणे उत्तम. चित्रंही क्लासच आहेत.. तात्या.

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:11
स्वाती, खरंच, माणसे किती मदत करतात ना तिथे जपान मध्ये..! खूप ऐकून आहे जपानी सामाजिक बांधिलकी बद्दल. तुझी लेखनशैली तर खूपच सुंदर आहे. फोटोंवरून कल्पना येऊ शकते . - प्राजु

सहज Mon, 02/11/2008 - 06:28
बरेच दिवसांनी सहलीला नेलेत स्वातीसान. धन्यवाद, मजा आली. :-) निसर्गाची मुक्त उधळण, त्याला शिस्तबद्ध नियोजनने सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सोय, वाहवा!!! जुनी (कु) प्रसिद्ध जपानी म्हण डोल्फीनसान, व्हेलसान | चविष्ट किती छान छान!! ||

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 08:24
स्वाती मस्तच लिहिले आहेस. प्रवासवर्णन,स्थानिक लोकांची आपुलकी आणि सभोवतालचा रमणीय निसर्ग ह्यांचे अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात चितारलेले दृष्य आणि सोबतची तितकीच बोलकी छायाचित्रे(त्याबद्दल दिनेशचे अभिनंदन) ह्यांनी आम्हीही ह्या प्रवासात सहप्रवासी आहोत असे वाटले. तुझ्या निवेदनशैलीला सलाम! असा सुखद अनुभव दिल्याबद्दल जपान्यांच्या भाषेत म्हणायचे झाले तर 'अरिगातो गोझायमास'

स्वातीसान तुम्हाला 'अरिगातो गोझायमास' दिलेच पाहिजे सुंदर प्रवासवर्णनासाठी. जपान्यांची आपूलकी, सुंदर निसर्गवर्णन आणि ओघवत्या भाषाशैलीने हा भागही नेहमीप्रमाणेच झक्कास झालाय. अवांतरः- माणसांशी आदराने बोलणे समजते, पण निसर्गाशी आदराने बोलणारे जापानी नं. वनच असतील.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 20:20
स्वाती, छान लेखन केले आहेस. जपानी लोकांची मदत करण्याची व्रुत्ती छानच. तसेच निसर्गाचे हुबेहुब वर्णन केले आहेस.फोटो नेहमी प्रमाणे मस्तच.

चतुरंग Mon, 02/11/2008 - 20:25
फारच छान 'पूर्वरंग'! बर्‍याच दिवसांनी सुंदर-सचित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. आमच्या कंपनीत कामासाठी येणार्‍या जपान्यांचा अनुभव असाच आहे, अतिशय नम्र आणि विनयशील माणसे. पण थेट जपानमधला अनुभव काही निराळाच असणार. जपानला भेट द्यायची उत्सुकता आणखीन वाढली हे नक्की! चतुरंग

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:11
चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.
जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात
असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-) बाकी तिसर्‍या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत? बाकी हा ही भाग मस्त जमलाय हे वे सां न ल -ऋषिकेश

वरदा Tue, 02/12/2008 - 23:38
मलापण जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं...एकदम बोलकं प्रवासवर्णन...

नंदन Wed, 02/13/2008 - 00:23
वर्णन आणि छायाचित्रे आवडली. मायादेवीच्या मंदिराबद्दलची माहिती रोचक आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:17
मलाही जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं इतक बोलक प्रवास वर्णन आणि सुरेख छायाचित्रे. अजुन येउ द्यात. मनीष पाठक
लेखनविषय:
3

झोप

वडापाव ·

In reply to by स्वाती राजेश

वडापाव Sun, 02/10/2008 - 16:19
श्री. स्वाती राजेश, आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. - आपला नम, पाणी पुरी

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:26
छान आहे. मजा आली. आजच एक बडगा आणून आपल्या मातोश्रीना पाठवीत आहे. तेव्हा लवकर झोपा, लवकर उठा व सूर्यप्रकाशात कविता करा. म्हणजे चांदणे पाहायला तुम्ही जागे राहणार नाहीत. उशिरा उठलात तर बडगा हाणून मातोश्री ते सकाळीच दाखवितील.

प्राजु Sun, 02/10/2008 - 19:55
पाणीपुरी राव, छान आहे कविता. आणखीही येऊद्यात. मला तशी दुपारीची झोप ज्याला वामकुक्षी म्हणतात .. ती लागत नाही.. त्यावर एखादी अशीच कविता लिहून पाठवा..:)) - प्राजु

In reply to by स्वाती राजेश

वडापाव Sun, 02/10/2008 - 16:19
श्री. स्वाती राजेश, आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. - आपला नम, पाणी पुरी

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:26
छान आहे. मजा आली. आजच एक बडगा आणून आपल्या मातोश्रीना पाठवीत आहे. तेव्हा लवकर झोपा, लवकर उठा व सूर्यप्रकाशात कविता करा. म्हणजे चांदणे पाहायला तुम्ही जागे राहणार नाहीत. उशिरा उठलात तर बडगा हाणून मातोश्री ते सकाळीच दाखवितील.

प्राजु Sun, 02/10/2008 - 19:55
पाणीपुरी राव, छान आहे कविता. आणखीही येऊद्यात. मला तशी दुपारीची झोप ज्याला वामकुक्षी म्हणतात .. ती लागत नाही.. त्यावर एखादी अशीच कविता लिहून पाठवा..:)) - प्राजु
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दुपारी माझा सूर्य उगवे मावळतीची नसे निश्चित वेळ जाग आल्यास झोपी जाण्याचा असाच आहे माझा हा खेळ सकाळी उठवून म्हणते आई शाळेला जायचंय कर घाई दोन मिनिटांत उठतो म्हणुनी माझी स्वारी झोपून जाई कविता पाठ होत नाही कडवे किती बडे बडे झोपेत बनवे मी कित्येक गाणी आनंदी आन

रसिकतेसाठी गुणांची आवश्यकता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 13:41
बिरुटेशेठ, लय भारी चर्चाप्रस्ताव...आवडला आपल्याला! आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे... या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!! ही घ्या आमची काही उत्तरे.. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? संबंधित कलेसंदर्भातील माहिती, अनुभव किंवा ज्ञान जर वाचकाकडे/श्रोत्याकडे असेल तर त्या कलेतील त्याचा आस्वादाचा आनंद निश्चितच दुणावतो. एकवेळ माहिती, अनुभव किंवा ज्ञान हे नसले तरी चालेल, परंतु किमान रसिकता हा गुण मात्र त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे असे मला वाटते! रसिकताच जर नसेल तर मात्र सगळेच मुसळ केरात! :) उदाहरणार्थ, यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, 'क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. परंतु जो श्रोता जाणकार नाही परंतु रसिक आहे तो नुसतीच, 'क्या बात है!' अशी मनमोकळी दाद देईल! परंतु आनंद मात्र त्यालाही तेवढाच होईल. आणि जो जाणकारही नाही, आणि रसिकही नाही तो काहीच प्रतिक्रिया देणार नाही! :) आमचे काकाजी देवासकर त्याला 'स्थितप्रज्ञ' असं म्हणायचे बरं का! जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ! :) अवांतर - बरं का बिरुटेशेठ, काही मराठी संस्थळांवर तुम्हाला असे बरेच स्थितप्रज्ञ बघायला मिळतील! :)) लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? उतरू शकते, पण नॉट नेसेसरिली! वाचता वाचता, वाचकाच्या मनातली, वाचकाच्या अनुभवविश्वातलीही एखादी कलाकृती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहू शकते/शकत असावी! असे वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये! विकसीत करावी लागते ? करता येते! काही प्रमाणात विकसित होऊ शकते! उदाहरणच द्यायचं झालं तर बिरुटेशेठ, आपल्यासारखी मंडळी अगदी अभ्यासपूर्वक आणि भरभरून लोककलेबद्दल लिहितात. ते वाचून त्या कलेबद्दल एखाद्याची रसिकता ही निश्चितच विकसित होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे. अस्मादिकांची 'बसंतचं लग्न' ही लेखमाला वाचून काही वाचक गण, जे आधी विशेष ऐकत नव्हते त्यांनी आता हिंदुस्थानी अभिजात संगीत आवडीने ऐकायला सुरवात केली आहे, त्यांच्यात तशी आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे! वि सू - इथे आमच्या बसंतच्या लग्नाची टिमकी वाजवायचा हेतू नसून केवळ उदाहरणादाखल हे लिहिले आहे असे नम्रतेने नमूद करतो! :) वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? नक्कीच असावा लागतो! असो, बिरुटेशेठ, खरंच चांगला चर्चाप्रस्ताव. या निमित्ताने आपण आम्हाला आमचेही विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला थँक्यू! :) आपला, बापुभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, (जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!) इंदौर! :)

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:47
वाह, क्या बात है !!!!!!!! मान गये ऊस्ताद .... "तात्या" कसले जबरदस्त "विश्लेषण करणारे विवेचन" लिहले आहे तुम्ही .... ताते, त्वाडा जवाब नही ..... आमची सुध्धा आपल्या मताच्या आसपास जाणरी मते आहेत ........ नुसताच रसीक .... छोता डॉन

तात्या,चर्चेच्या प्रोत्साहानाबद्द्ल,आवडीबद्दल थँक्स.....!!! :) बाकी रसिकतेच्या बाबतीत आमचे एक ढोबळ मत असे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. असे जरी असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असतेच. तो त्या कलेचा आस्वाद घेतो. आता आपण दिलेले उदाहरण पाहा....... >>यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. आता आम्हाला यातले यमन माहितच नाही, तेव्हा त्यातले शुध्द मध्यम ही गोष्ट आमच्या डोक्यावरुन जाईल. याचा अर्थ असा झाला की आम्हाला यमनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कलेच्या बाबतीत आस्वादाचेही भिन्न स्वरुप असले पाहिजे असे वाटते ? (अनुष्काचे ) किंवा एखादे सुंदर चित्र पाहिले की, लगेच आपण सुंदर म्हणतो, यमनाचे आरोह-अवरोह समजून मग दाद द्यावी लागेल त्याऐवजी लावणी असेल तर फार बारकावे पाहण्याची गरज नसते ;) मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ व्हावी यासाठी त्या त्या कलेचे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत, म्हणजे चांगली कला चांगल्या वाचकांवर संस्कार करते व त्यास रसिक बनवते तर तो रसिक बनेल रसिकता विकसीत होत असते असे वाटते. बाकी आपल्या मताशी सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Sun, 02/10/2008 - 15:56
आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? नक्कीच आहेत. कारण ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना रसिकाचे त्या कलाकृतीसोबत एकरुप होणे गरजेचे असते. ते जेवढ्या जास्त प्रमाणात साधेल तेवढा आस्वाद उच्च दर्जाचा ठरतो. रसिकाला "क्षणस्थ" होता आले पाहिजे. म्हणजे काय? आपण काही उदाहरणे पाहू. प्रभाकर पणशीकर रंगमंचावर 'तो मी नव्हेच' सादर करीत आहेत. त्यांच्या भरदार आवाजात ते एखादे वाक्य असे काही फेकतात की बस! निर्लज्ज लखोबाला पायातली काढून मारावी असे तुम्हाला वाटले तर ती मोठी दाद असते! पण तसे होण्यासाठी प्रेक्षक त्या संवादात, त्या प्रसंगात लखोबाच्या बरोबरीने जात असले पाहिजेत, म्हणजेच ते त्या 'क्षणात स्थित' असायला हवेत. छोटा गंधर्वांचं 'वद जाउ कुणाला' सुरु आहे, एखादीच जागा अशी काही येते की माझ्यासारख्या संगीतातल्या जाणकार नसलेल्यालासुध्दा बालगंधर्वांचा भास होऊन जातो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. मग तात्यांसारख्या, गाणार्‍यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नवल नाही. इथेही श्रोता त्या पदातल्या शब्दांबरोबर, तानेबरोबर जात असायला हवा. भाईकाकांचे 'चितळे मास्तर' वाचताना पहाटेच्या वेळी मास्तरांच्या ओसरीवर चालणारा अभ्यासवर्ग आणि त्यात 'रघुवंश' म्हणणारे मास्तर डोळ्यांसमोर आणता यायला हवेत. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? कोणतीच कलाकृती जशीच्यातशी रसिकाच्या मनात उतरू शकेल असे मला वाटत नाही. कारण कलाकार आणि रसिक ह्या मुळात दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यांचे अनुभव, त्यांचे त्या गोष्टीतले ज्ञान वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते; त्यामुळे त्यांना जाणवणार्‍या गोष्टीत फरक हा असणारच. शिवाय निर्मिती ही बरीचशी अमूर्त असते त्यामुळे त्यामागे कार्य करणार्‍या गोष्टी ह्या अव्यक्तच असतात. त्यामुळेही निर्मिती आणि आस्वाद ह्यात अंतर असणे स्वाभाविक वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याच प्रमाणात असावी असे वाटते. कारण ज्याप्रमाणे कलाकाराला काही गोष्टी ह्या जन्मतः असाव्या लागतात तसेच कलाकृती बद्द्लची ओढ ही मूलतः असावीच लागते. त्याशिवाय तुम्हाला ती अनुभूती घेण्याची इच्छा होणार नाही. विकसीत करावी लागते ? हो निश्चीतच. अनुभवाने, अभ्यासाने रसिकता विकसित होते. कलेचे मर्म कशात आहे हे समजण्यासाठी रसिकांनासुद्धा अभ्यास आवश्यकच. चांगल्या मैफिली, नाटके, सवाईगंधर्व सारखे महोत्सव ह्यातून ह्यातून अनुभव समृध्द होतो आणि आस्वाद घेण्याची क्षमता विकसित होते. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? चांगला वाचक म्हणून मोठे व्हायचे असले तर असावाच लागतो. हे खरे तर कुठल्याही कलेच्या बाबतीत खरे आहे. संवेदनशील असणे ही कलाकार आणि रसिक होण्यातली पहिली पायरी आहे असे मला वाटते. चतुरंग

भडकमकर मास्तर Sun, 02/10/2008 - 16:06
पुण्याला एफ्टीआयाय फिल्म इन्स्टित्युट मध्ये एक फिल्म ऍप्रिसिएशन चा कोर्स आहे ...... सिनेमाचे आस्वादन.... The curriculum includes theoretical and practical study of the art and history of film and the development of cinema as a medium of art and communication. Film classics both Indian and International will be used for critical analysis and study. _________________________________ "आता कलेचे आस्वादन शिकवून येते का? " असा प्रश्न काही लोक नक्कीच विचारणार... माझ्या मते रसिक माणसाला अधिकाधिक थिअरी शिकल्यास कलेच्या आस्वादनात अधिक खोली यायला मदत होते....मात्र आधी निदान विषयाची आवड आणि समजून घ्यायची इच्छा हवी तरच अधिक चांगला रसिक शिकवून बनवता येऊ शकतो, असे माझे स्वतःचे मत आहे... अवांतर : आता हेच पहा ना, क्रिकेट पाहताना एखादा फलंदाज यॉर्क होतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतो, मजा येते...पण चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते शिकल्यास रिव्हर्स स्विंग होत असताना योर्कर वर बोल्ड करणार्या गोलंदाजाच्या कलेचे , मेहेनतीचे अधिक आस्वादन करता येते... म्हणजे क्रिकेट ची मुळात आवड असणार्याने ही अधिकाधिक माहिती करून घेतली तर तो चांगला क्रिकेट आस्वादक होऊ शकतो...!! (कुठे ही क्रिकेट चे उदाहरण द्यायची आवड असणारा ) स. भडकमकर

सहज Sun, 02/10/2008 - 17:40
रसीकता विकसीत करावी लागते ? एकदम महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी. इथे मातब्बर लोक आहेत त्यांनी कृपया शिकवणी घ्यावी. तात्यांनी संगीत विषयात एक भाग लिहला होता, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत बरेच जण आहेत. १) कविता कळत नाही. पण विडंबन सुचते, बर्‍यापैकी समजते. २) तसेच शिल्पकला, चित्रकला, मॉडर्न आर्ट च्या नावाने बोंब मला वाटते शालेय अभ्यासक्रमात जमले तर हे सगळे समजवून सांगीतले पाहीजे. नाहीतर कुठेतरी लिहुन येते की अमुक चित्र, शिल्प चोरीला गेले त्याची किंमत इतकी लाख डॉलर्स आहे की मगच धस्स होते. चित्र/ शिल्प पाहुन "हे काय आहे?" असेच होते. बरेच लेखक व काही गुणी रसीक यांना नेहमी प्रश्र पडत असतो की अरे इतका चांगला लेख पण प्रतिसाद इतके अल्प... पण कारण असेलच ना. जसे सुग्रास भोजन खायला आवडते तितकेच कधीतरी फक्त आमटी भात फारतर पापड देखील "आहाहा" वाटु शकतो. पण तो भात, ती आमटी विशिष्ट प्रकारे केलेली असावी लागते. सरसकट कुठलाही आमटी भात नाही. सगळ्यात महत्वाची कला व त्याचे सादरीकरण. एका विशिष्ट विषयावर अनेक चित्रपट येतात पण सगळेच सुपरहीट होत नाहीत. का बरे? रसिकता ही जन्मजात असते ? कोणालाही त्यांचे मत अगदी समोरासमोर विचारले तर ९९% लोक सुरवात हीच करतील की, "मी काही तज्ञ नाही पण मला असे वाटते.." रसिकता म्हणण्यापेक्षा आवड, मते सगळ्यांची असतात. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? लेखकावर अवलंबुन. तोच तसा प्रयत्न करु शकतो. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? प्रत्येक वाचक हा संवेदनाक्षम असतोच. कोणाच्या मते जादा तर कोणाच्या कमी. :-) एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? हो किंवा नाही. हो ह्या करता की काही क्लीष्ट विषय जसे शास्त्रीय संशोधन (अंतराळ विज्ञान) किंवा कुठली अभिजात कला (क्लासीक आर्ट??) जसे शास्त्रीय संगीत समजायला त्या विषयातील थोडेसे ज्ञान/माहिती / पुर्व परिचय थोडासा पाहीजे. ललीत लेखनात तसा वाचकाकडे नसला तरी लेखकाने जास्त संभ्रम होउ शकेल असे लिहता कामा नये, जरी एखादा धागा नीट बांधला गेला नाही लेखात/ काव्यात तरि लेख/काव्य संपायच्या आता त्या विणी घट्ट केल्या पाहीजे.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 17:41
१. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. म्हणून तर अनेक श्रीमंत लोकांकडे घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवलेली असतात. परंतु ब-याच वेळा चिकटलेली पाने विलग केलेली नसतात. असे लोक शैक्षणिक काळात भरपूर वाचतात. परंतु त्यांच्या नजरेसमोर प्रश्नोत्तरे असतात. आम्हाला ११+४ बी एस सी च्या १ल्या वर्षी पु भा भाव्यांची १७वे वर्ष ही कथा होती. ब-याच मुलांना ती कळली नाही. २. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. खरे आहे. म्हणूनच काहीहि साहित्यमूल्य नसलेल्या शृंगारिक कादंब-या भरपूर खपतात आणि चांगले कवितासंग्रह फारसे खपत नाहीत. ३. एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? होय. नाहीतर मला मर्ढेकरांची कविता एकदा वाचून जाणकारांचे मत वाचल्याशिवाय कळली असती. जी. ए. ची कथा पंचविशीत वाचतांना वेगळी वाटते व चाळिशीनंतर वेगळी वाटते. याचा अनुभव आपल्याला चाळिशीनंतरच घेता येईल. ४. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. लेखकाचे अनुभवविश्व व वाचकाचे अनुभवविश्व वेगळे असण्याची शक्यता जास्त असते. खास करून जेव्हा आपण एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट पाहतांना याचा अनुभव येतो. लेखकाला चित्रपट बहुधा आवडत नाही. कारण त्याच्या मनातील प्रतिमा वेगळी, दिग्दर्शकाच्या मनातील वेगळी, कॅमेरामनच्या मनातील वेगळी आणि प्रेक्षकाच्या मनातील वेगळी असते. लेखकाचे काही अनुभव वाचकाला ठाऊक नसण्याची शक्यता असते. उदा. अमेरिकेतील वा युरोपातील लेखकाच्या मनातील ट्रॅफिक उजव्या बाजूने जाणार व भारतातील वाचकाच्या मनातील डावीकडून. आयर्व्हिंग वॉलेसची 'फर्स्ट लेडी' वा 'सेव्हन्थ सीक्रेट' किंवा ' ऑर्थर हॅले ची 'मनीचेंजर' किंवा 'हॉटेल' (मुळातील. भाषांतरित नव्हे) वाचावी. ५. रसिकता ही जन्मजात असते ? होय. ६. विकसीत करावी लागते ? होय. शिकल्याशिवाय आणि अनुभवाशिवाय कळणारच नाही. शास्त्रीय संगीत तर शिकल्याशिवाय कळणारच नाही. ७. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? हा प्रश्नच खरे म्हणजे मला कळला नाही. वाचक हा साहित्याचा वाचक हे मी गृहीत धरले आहे. वकिलाची नोटीस अथवा सरकारी/व्यावसायिक पत्र वाचणारी व्यक्ती म्हणजे वाचक नव्हे. संवेदना नसेल तर शब्दाला/वाक्याला काही अर्थच राहणार नाही. नाहीतर फार शहाणा आहेस असे म्हटले तर कोणीहि खूश होईल. साहित्यातील नवरस संवेदनेशिवाय कसे कळणार?

सर्वच प्रतिसाद आवडले. मात्र रसिकांकडे कोणते गुण आवश्यक आहेत त्याचीही जरा चर्चा व्हावी असे वाटते. आम्ही काही प्वॉइंट काढले आहेत ? ते सायंकाळी टंकतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:48
रसिक होण्यासाठी एक महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे पेशन्स... समोरची व्यक्ती जे लिहिते, बोलते ते समजून घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. गाणे ऐकणे, कविता वाचणे, सिनेमा पाहणे, लेख वाचणे, जोक समजणे या सगळ्यांसाठी थोडीफार उपजत रसिकता अंगी असावी लागते. पण ती नसेल तर अंगी बाणवता येते. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, वावरतो तिथल्या वातावरणानुसार एखाद्या विषयांत रूची वाटू लागते. आमच्या घरी माझी आतेबहीण शिकण्यासाठी रहात होती. ती कोकणांतली आहे. तिला क्रिकेट मध्ये विशेष रस नव्हता. पण जेव्हा वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा आमच्या घरी सतत त्याच चर्चा आणि विषय.. यामुळे तिलाही क्रिकेट आवडू लागले. ती न चुकता आमच्या बरोबरीने मॅचेस् पाहू लागली. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 10:23
हे मूळ गुण असल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. एक उदाहरण घेऊ. विनोद सगळ्यांनाच आवडतात(टवाळा आवडे विनोद.. असे समर्थ म्हणाले होते. त्याचा संदर्भ वेगळा आहे बरंका) पण विनोद जर का डोक्यावरून गेला आणि त्याची चिरफाड करायचा प्रयत्न केला गेला तर काय गंमत उरेल? म्हणजे जसे विनोद समजायला विनोदी बुद्धीची आवश्यकता आहे तसेच तिथे शाब्दिक आणि भाषिक ज्ञानही आवश्यक आहे. संगीत समजायला तसा कान लागतो असे म्हणतात. म्हणजे खरे तर जे काही सुश्राव्य आहे त्याला संगीत म्हणायला काय हरकत असावी? पण सुश्राव्यतेबरोबर जर संगीतशास्त्राची जाण असेल तर ती दुधात साखर ठरेल. आता कुणी म्हणेल की बासुंदी गोड आहे किंवा मस्त झालेय हे सांगायला ती कशी करतात हे ठाऊक असण्याची काय जरूर? तर हेही तितकेच बरोबर आहे. बासुंदी मस्त झालेय इतके सांगितले आणि चवीने ती खाल्ली(की प्यायली?) की झाले. त्यातच सगळी पावती मिळाली. आता हे झाले सामान्य रसिकाचे मत. पण एखादा संगीतज्ञ गाणे नुसतेच श्राव्य नव्हते तर 'अमूक एका ठिकाणी घेतलेली तान अथवा सरगम काय बहारीची होती' हे सांगतो तेव्हा ती रसिकता जास्त दाद देऊन आणि घेऊन जाते. तेव्हा मला असे वाटते की कोणत्याही क्षेत्रातल्या रसिकांचे ढोबळ मानाने दोन गट करता येतील. एक सर्वसामान्य रसिक जो केवळ 'आवडले, छान आहे अथवा खास नाही, दम नाही ' असे म्हणेल आणि दुसरा दर्दी रसिक जो 'छान आहे, आवडले अथवा खास नाही, दम नाही' हे नेमके कशामुळे ते सांगू शकेल. रसिकता ही नैसर्गिकपणे सगळ्यांकडेच असते. मात्र ती काही विषयांपुरती सिमीत असण्याचीही शक्यता असू शकते. कुणाला काव्य आवडते.कुणाला गद्य आवडते. कुणाला संगीत मग ते कोणतेही असो, तर कुणाला निव्वळ सुगम, कुणाला फक्त गजल वगैरे असे रसिकतेच्या बाबतीत फरक आढळतील. कुणाला नर्तन आवडत असेल, त्यातही पोटभेद असू शकतात. शिल्पकला,चित्रकला अशा कितीतरी कला अजून आहेत की ज्यात आवड असणारीही असंख्य माणसे आहेत. थोडक्यात काय तर रसिकता प्रत्येकात असते. पण ती नेमक्या कोणत्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे. एखाद्या बाबतीत रसिकता दाखवणारा माणूस दुसर्‍या एखाद्या बाबीबाबत साफ 'औरंगजेब' असू शकेल. पण तरीही तो रसिक आहेच. कारण रसिक म्हणजे तरी काय हो? एखाद्या गोष्टीत जो रस घेतो अथवा दाखवतो तोच रसिक. म्हणजे कशातच रस नाही असा माणूस मिळणे दूर्मिळच असावा नाही का? (मला वाटतेय की मला काय म्हणायचे आहे ते मला नेमकेपणाने मांडता आलेले नाहीये तरीही इथले 'रसिक' वाचक ते नक्कीच समजून घेतील ह्याची खात्री आहे.)

धनंजय Mon, 02/11/2008 - 12:29
साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? होय. समजण्याची इच्छा पाहिजे, कलाकाराचे मन जाणण्याची सह-अनुभूती-क्षमता पाहिजे, कलाकाराचे माध्यम थोडेफार समजले पाहिजे. समजण्याची इच्छा : कलेचा आस्वाद घेण्याची इच्छा नसल्यास तो बळेच घेता येत नाही. दहाएक दिवसांपूर्वी येथे एका संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मन कुठल्यातरी काळजीत व्यस्त होते, पण तिकीट आधीच विकत घेतल्यामुळे तसाच गेलो. पहिला एक तास वाद्यवृंदाचे वाजवणे नीट ऐकले नाही, उगाच समोर काही संगीतमय गोंगाट होत असल्यासारखा वाटला. मग मन शांत झाले, आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग आवडला. सह-अनुभूती-क्षमता : कला (प्रस्तुत केली तर - कलाकाराच्या स्वांतसुखाय नव्हे) ही कलाकाराचा रसिकाशी संवादरूप असते. स्वकेंद्रित व्यक्ती तो संवाद समजून घेऊ शकत नाही. माध्यम थोडेफार समजणे : एक उदाहरण घेऊन बघूया. बेटहोवन च्या नवव्या सिंफोनीचे. लहानपणी कोरलचा गानमेळ मी केवळ गोव्यात चर्चमध्येच ऐकला होता. त्यामुळे पाश्चिमात्त्य गानमेळ ऐकला की मला केवळ एकच विचार मनात येई - ही प्रभूच्या भव्यदिव्यतेची आळवणी आहे. त्यामुळे नवव्या सिंफोनीचा गानमेळाचा भाग ऐकला की माझ्याकडून साधारण त्याच अर्थाचे रसग्रहण होई. खालील यूट्यूब फितीत ऐकावे : आता खालील यूट्यूब फितीत ३:४० मिनिटे बर्नस्टाइन मास्तर भूमिका त्यांची समजावतात. मग वाद्यमेळ/गायन सुरू ५:३०. पण रेकॉर्डिंगचा दर्जा तितका चांगला नाही - तरी बर्नस्टाईनचे म्हणून वाटल्यास ऐकावे. जेव्हा मला प्रथम समजले की ही धुन त्या काळातल्या मद्यालयात गंमत म्हणून गायची धुन आहे, जी बेटहोवनने उचलून घेतली, तेव्हा माझा विश्वासच बसेना. पदाचे जे शब्द आहेत ते शिलरचे आहेत की मानवांनी मित्र म्हणून एकत्र यावे वगैरे... म्हणजे तेही चर्चमधले नाही! अर्थात हे संगीत, काव्य दारुड्यांच्या बरळलेल्या गाण्यापेक्षा खूपच उदात्त झालेले आहे, भावगर्भ झालेले आहे, पण "प्रभू किती भव्यदिव्य" हा तो भावगर्भ नाही, आणि संगीताचे बीजही नाही. अशा प्रकारे संगीताची नीट ओळख होण्यापूर्वीही मी काही रसास्वाद घेत होतो, मला आनंद होत होता, परंतु त्या कलाकाराचे माध्यम ओळखीचे होईपर्यंत माझा रसास्वाद आणि कलाकाराचा मनातला संदेश यांत जमीन-आस्मानाचा फरक होता. असेच लेखनाबाबत, अन्य कलांबाबत. असले पाहिजेत का ? होय. माझ्या वतीने याचे उत्तर मी वरती दिलेले आहे. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. त्या कलाकृतीशी लेखकाचे एक भावविश्व आणि अनुभवविश्व जडलेले असते. ते सर्व त्या तोकड्या शब्दांत उतरू शकणार नाही. त्यातील अनेक तपशील लेखक गृहीत धरतो - ते लिहीत नाही, पण ते तपशील वाचकापाशी नसतात. वाचकाकडे त्याचे आपले भावविश्व आणि अनुभवविश्व असते. तो त्यांचा संदर्भ घेऊन त्यांचा अर्थ लावतो. कधीकधी आपल्या अनुभवविश्वात तफावत आहे हे कळूनसुद्धा वाचकाला अर्थ पूर्ण तपशीलवार भावनांसकट लावता येत नाही. उदाहरणार्थ नाटक "संगीत शारदा" घेऊया. यात एक जरठ-कन्या विवाह नाटकाचे कथानक आहे. मुलीचा गरीब बाप पैशाच्या लालसेने एका जख्ख म्हातार्‍या श्रीमंताशी लग्नाचे ठरवतो. त्यात तरुण तडफदार नायक अनेक परीने प्रयत्न करतो पण लग्न रोखण्यात अपेशी ठरतो. नाटकाच्या अगदी शेवटी अंतरपाटावर असे लक्षात येते की लग्नाच्या हावेने श्रीमंत म्हातार्‍याने आपले गोत्र खोटे सांगितले आहे. खरे गोत्र मुलीशी एकच असते, आणि भटजी सगोत्र विवाह लावण्यास ना करतात. अशा प्रकारे हे भयंकर लग्न टळते. मी माझ्या कुटुंबात/मित्रमंडळीत अनेक सगोत्र विवाह बघितले आहेत. माझ्या मते या अंताने काहीच खरे साध्य होत नाही. उलट खरा मुद्दा, जरठ-कन्या विवाह, हा बाजूला पडतो. इथे कन्येची विक्री थांबवायला रूढी बदलण्याऐवजी, या एकाच लग्नाला लागू असलेली आणखी पुरातन रूढी वापरली आहे, हे माझ्या मते चूक आहे. आता त्या काळाचा संदर्भ घेऊन मी नाटकाचा अर्थ लावतो, पण ते म्हणजे मारून मुटकून समज पटवणे. त्या नाटकाच्या लेखनाच्या काळी तो अंत प्रेक्षका-वाचकांना मनापासून योग्य वाटत असे. माझे अनुभवविश्व इतके वेगळे आहे की मला ती कलाकृती त्या अर्थाने अनुभवणे शक्यच राहिलेले नाही. कमीअधिक प्रमाणात अशी दरी प्रत्येक लेखका-वाचकात असते. रसिकता ही जन्मजात असते ? होय आणि नाही. दुसर्‍या मनुष्यांबरोबर सह-अनुभूती प्रस्थापित करण्याची ओढ जन्मजात असते. पण कलेच्या एखाद्या आविष्कारातून आपल्याला कलाकाराच्या मनःस्थितीची अनुभूती होणे जन्मजात नसते. कलाकाराच्या अनुभवविश्वाशी ओळख लागते, आणि त्या कलामाध्यमातले "गृहीत आहेत म्हणून सांगणार नाही" असे तपशील काही प्रमाणात शिकावे लागतात. कथक नाचात "शिखर" मुद्रा करून हात वरती नेला म्हणजे "धनुष्य" अर्थ समजतो, हे शिकल्याशिवाय कळायचे नाही. (शिखर मुद्रा केलेला हात कपाळाजवळ वरती नेला की "टिळा लावणे" हा अर्थ होतो, तो बहुतेक भारतीयांना कळतो, बिगरभारतीयांना नाही.) विकसीत करावी लागते ? होय. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? होय.

तुम्ही लोक इतके जड शब्द वापरत आहात ते माझ्यासारख्या अज्ञ जीवास उमगत नाहीत. त्यापेक्षा भाऊसाहेबांनी कसे २ ओळीत सांगून टाकले आहे 'दोस्तहो मैफील आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे''जिन्दादिली ' नुसती हवी" -रसि़क डॅनी पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 23:11
सर्वप्रथम , बिरुटेसरांचे धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन. पहिल्या दर्जाचे दोन्ही : चर्चाविषयही आणि चर्चाही. "रसिकता" या विषयाची व्याप्ति आणि खोली फार मोठी ; माणूसपणाच्या काही महत्त्वाच्या खुणांपैकी ही एक ; यात शंका नाही. मला असे वाटते की रसिकता हा एक प्रकारचा परकायाप्रवेश आहे : आपल्या माध्यमाद्वारे लेखक/चित्रकार/गायक/संगीतकार/कवी/ शिल्पकार जे मांडतात ते समजून घेण्याकरता आपल्याला त्याच्या डोळ्यानी पहाण्याची, त्याच्या कानांनी ऐकण्याची , त्याच्याशी समधात होण्याची क्षमता असायला हवी. जितका हा परकायाप्रवेश रसिकाच्या अंगात भिनेल तितकी कलाकृती कळायला मदत होणार. रसिकतेचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तिची सार्वभौमता. एखादी गोष्ट एखाद्याला आवड्ण्याची अनेक कारणे असतील ; इतराना ती कारणे प्रसंगी पटोत न पटोत. अणि कुठल्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल रस वाटण्याचे स्वातंत्र्य रसिकाना असतेच ! या बाबतीत खूप मागे वाचलेले एक वाक्य मनावर कोरल्यासारखे झालेय : "प्रत्येक कलाकृती नव्या वाचक/प्रेक्षक/रसिकाच्या मनात नव्याने जन्म घेते !" सांस्कृतिक संदर्भांची आवश्यकता : कदाचित अमूर्त कलाप्रकारांबद्दल हा मुद्दा लागू होणार नाही. पण काँक्रीट आर्टीफॅक्ट्स बद्दल (मराठी शब्द) हे निश्चित खरे आहे की, ज्या वातावरणामधे , "अवकाशामधे" एखादी कलाकृती आकार घेते, रसिकाला त्याचा कुठेतरी स्पर्श व्हावा लागतो. शेवटी कुठलीही कलाकृती एका पातळीवर "मेक्-बिलिव्ह" (मराठी शब्द?) असते. हे "मेक्-बिलिव्ह" यशस्वी होण्याकरता तुम्हाला अनेक संदर्भांचे ज्ञान उपयोगी , प्रसंगी आवश्यकही ठरते.

असे जेव्हा रंगमंचावर पडद्यामागुन आवाज येतो, तेव्हा रसिकाची किम्मत आम्हाला कळते. वरील सर्वच सुंदर प्रतिसादात रसिकाविषयी मत व्यक्त झालेच आहे तरी अजून काही सांगण्याचा मोह आवरत नाही. रसिकाच्या ठिकाणी जिज्ञासा हवी:- म्हणजे कलेचा, अनुभव पुन्हा घेता यावा किंवा त्या पातळीवर जाता यावे. मनाची पवित्रता हवी :- कलाकृतीचा आस्वादाच्या वेळी रसिकाचे मन शुद्ध, असले पाहिजे. रसिकाची पाटी आस्वादाच्या वेळी कोरी असली पाहिजे म्हणजे पुर्वग्रह नको. कलेची जाण असली पाहिजे:- कलेच्या आस्वादासाठी ज्ञानाची गरज आहे. रसिकाला वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ज्ञान असले पाहिजे, जसे भाषा, दैनंदिन व्यवहार, विज्ञान, राजकारण, समाज, संस्कृती,चे ज्ञान असले पाहिजे. कलेविषयी आपूलकी,सहानुभूती असली पाहिजे. संवेदनक्षमता सर्वांमधे असते पण त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. सुचकता रसिकाला आस्वादाच्या पातळीवर नेण्यास मदत करते. संवेदनक्षमतेमुळे कलेच्या सौंदर्याचा शोध घेता येतो. आस्वादकाने कलेचा सन्मान केला पाहिजे. कलेकडे सह्दयेतेने पाहता आले पाहिजे. आणि शेवटी आस्वाद घ्यायचा कशासाठी ,तर नुसता आनंदासाठीच ना !!! तो घेता आला पाहिजे. कधी-कधी आस्वादकाकडूनच कलेचे वेगवेगळे अर्थ समजत असतात. म्हणुन नेहमी म्हटल्या जाते की "" कवी म्हणजे बोलका रसिक, तर रसिक म्हणजे मुका कवी " कल्पनाशक्ती, एकाग्रता, हे आणि असे अनेक गुण रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजेत असे म्हणता येईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 02:39
ही एकाने लिहिलेली ऒर्कुट वरील कविता माझी ताई तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला छान छान खेल्णी द्यायाचिस मला रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण खुप खुप त्रास द्यायाचो आपण कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देत रहा तू मला बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला आजोबान सारखा मुका देत रहा तू मला आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला बस एवढेच सन्गायाचे आहे तुला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई >>>>>>>>>>>>>>>>>>> त्यावर अभिप्राय मागितला होता... ..आम्ही लिहिले की भावना योग्य आहेत, पण ओळी एकापुढे एक लिहिल्या तर निबंध उत्तम होईल... आणि खूप जणांनी छान आहे असे लिहिले...ही कविता ( ?) आवडली??? आता इथे रसिक कोण? ...कवीची संकल्पना उमजलेले रसिक की टीका करणारे आम्ही अरसिक???

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 02/13/2008 - 03:20
यात एका प्रकारची लय आहे, म्हणून ही कविता आहे असे मला पटते. हा मुक्तछंद आहे. ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते. पण लिखाणाचा दर्जा मात्र सुमार वाटला. म्हणजे "कविता आहे, पण छान नाही" म्हणणारा मी या रसिक-अरसिक वर्गीकरणात त्या ऑर्कुट मित्रमंडळात कुठे पडेन? (उलट इथेच मागे तात्या यांनी लिहिलेले "कुणी मत देता का मत" हे प्रकटन कविता नसून दर्जेदार आहे, असे वाटले. रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:14
ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते अगदीच गद्य नाही,अर्थात कवितेच्या दर्जाने वैतागून मी तसे लिहिले होते... पण मी आता विचार करतो की मी कोण दर्जा ठरवणारा??खूप लोकांना आवडली कविता...( म्हणजे भ्रमणध्वनी संदेश पाठवून गायक ठरवण्यासाऱखे ..संख्येवर बरे वाईट ठरवणे..)ज्यांना ही कविता खरंच आवडली, त्यांच्यासाठी मी एक अतिशहाणा मुजोर माणूस असणार, इतक्या चांगल्या भावनेला आणि कवितेला नावे ठेवणारा....आणि मी स्वतः मनातून हायसे मानणार की मला असल्या कविता आवडत नाहीत...मग संदीप खरेची एखादी आवडलेली कविता म्हणणार, मला बरे वाटणार्..मग त्याला शिव्या घालणारे लोक मला अजाण रसिक समजणार आणि स्वतः मर्ढेकर/ चित्रे/ग्रेस इ. तेच फक्त महान कवी आहेत असे म्हणणार...वगैरे...म्हणजे ही रसिकतेची उतरंड तयार होते, पण रसास्वाद हा प्रत्येकाचा निराळा असतो का? माझी ताई या कवितेने काहींना खूप आनंद दिला असेल, तो आनंद कालिदासाच्या रचना समजून घेताना होणार्या रसास्वादाच्या आनंदापेक्षा कमी मानायचा का? हेच सगळे संगीताच्या बाबतीत....शास्त्रीय संगीत ऐकणारे, जाणणारे या रसिकतेच्या उतरंडीवर सर्वात वरती बसून आहेत असा एक लोकप्रिय समज...मग पॉप , फिल्म वाले....पण रसास्वादाचा आनंद प्रत्येकाचा समान नाहीका ? मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं असं म्हणणारा रसिक इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो का? रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.) हे अगदी पटले.... म्हणजे पुन्हा जे काही लिहिले आहे ते चांगले आहे की वाईट इतकेच उरते... ( इथे सिनेमाचे समांतर उदाहरण किंवा समांतर सिनेमाचे समांतर उदाहरण आठवते.... आता आर्ट फिल्म असा शब्द सर्रास वापरतात लोक, मग उरलेल्या फिल्म काय नॉन-आर्ट / अकलात्मक असतात काय? बर्या /वाईट असतील पण त्यांची कलाच नाही?. हे अन्यायकारक आहे.....तरी आता ही समांतर नाटके आणि फिल्म्स यातली दरी थोडी का होईना, कमी होतेय)..असो फिल्म चांगली तरी असते किंवा वाईट तरी...

In reply to by भडकमकर मास्तर

अमित.कुलकर्णी Fri, 02/15/2008 - 07:09
अहो, शास्त्रीय संगीत ऐकणार्‍यांमध्ये पण एक उप-उतरंड आहे असे मी बघितले आहे. उदाहरणार्थ 'ज' या एका गायकाची गाणी ऐकणारा रसिक हा 'क' किंवा 'भ' या गायकांची गाणी ऐकणार्‍यांपेक्षा कमी दर्जाचा ठरवला जातो. थोडक्यात म्हणजे, ज्याला जे आवडते, ते त्याने करावे / ऐकावे / बघावे असे आम्ही हल्ली करतो. अमित ------------------------------------------ Doing what you don't like is -being employed and not liking what you do is common human nature!

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:39
अ पासून ज, क, भ सहित ज्ञ पर्यंत सर्वांना भिडते ते अभिजात अशी माझी अभिजाततेची व्याख्या आहे. दिल क्या चीज है ... हे गाणे मुज-याचे आहे म्हणून कोणत्याहि बड्या ख्यालाच्या तोडीचे नाही असे कोणहि म्हणू शकत नाही. एखादी ढंगदार लावणी एखाद्या तथाकथित उच्च दर्जाच्या कविते एवढी किंवा जास्त श्रेष्ठ असू शकते. कांहीची उंची सुबोध तर काहीची दुर्बोध. परंतु निव्वळ दुर्बोधता म्हणजे अभिजातता नव्हे. कांही ढोंगी सवंग दुर्बोधतेलाच अभिजाततेचा मुलामा देतात. उतरंड वगैरे ठराविक उंचीपर्यंत ठीक आहेत. त्यापलीकडील दिव्य उंचीवर नाही. प्रा. साहेबांस ही चर्चा चालू केल्याबद्दल व चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 13:41
बिरुटेशेठ, लय भारी चर्चाप्रस्ताव...आवडला आपल्याला! आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे... या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!! ही घ्या आमची काही उत्तरे.. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? संबंधित कलेसंदर्भातील माहिती, अनुभव किंवा ज्ञान जर वाचकाकडे/श्रोत्याकडे असेल तर त्या कलेतील त्याचा आस्वादाचा आनंद निश्चितच दुणावतो. एकवेळ माहिती, अनुभव किंवा ज्ञान हे नसले तरी चालेल, परंतु किमान रसिकता हा गुण मात्र त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे असे मला वाटते! रसिकताच जर नसेल तर मात्र सगळेच मुसळ केरात! :) उदाहरणार्थ, यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, 'क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. परंतु जो श्रोता जाणकार नाही परंतु रसिक आहे तो नुसतीच, 'क्या बात है!' अशी मनमोकळी दाद देईल! परंतु आनंद मात्र त्यालाही तेवढाच होईल. आणि जो जाणकारही नाही, आणि रसिकही नाही तो काहीच प्रतिक्रिया देणार नाही! :) आमचे काकाजी देवासकर त्याला 'स्थितप्रज्ञ' असं म्हणायचे बरं का! जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ! :) अवांतर - बरं का बिरुटेशेठ, काही मराठी संस्थळांवर तुम्हाला असे बरेच स्थितप्रज्ञ बघायला मिळतील! :)) लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? उतरू शकते, पण नॉट नेसेसरिली! वाचता वाचता, वाचकाच्या मनातली, वाचकाच्या अनुभवविश्वातलीही एखादी कलाकृती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहू शकते/शकत असावी! असे वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये! विकसीत करावी लागते ? करता येते! काही प्रमाणात विकसित होऊ शकते! उदाहरणच द्यायचं झालं तर बिरुटेशेठ, आपल्यासारखी मंडळी अगदी अभ्यासपूर्वक आणि भरभरून लोककलेबद्दल लिहितात. ते वाचून त्या कलेबद्दल एखाद्याची रसिकता ही निश्चितच विकसित होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे. अस्मादिकांची 'बसंतचं लग्न' ही लेखमाला वाचून काही वाचक गण, जे आधी विशेष ऐकत नव्हते त्यांनी आता हिंदुस्थानी अभिजात संगीत आवडीने ऐकायला सुरवात केली आहे, त्यांच्यात तशी आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे! वि सू - इथे आमच्या बसंतच्या लग्नाची टिमकी वाजवायचा हेतू नसून केवळ उदाहरणादाखल हे लिहिले आहे असे नम्रतेने नमूद करतो! :) वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? नक्कीच असावा लागतो! असो, बिरुटेशेठ, खरंच चांगला चर्चाप्रस्ताव. या निमित्ताने आपण आम्हाला आमचेही विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला थँक्यू! :) आपला, बापुभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, (जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!) इंदौर! :)

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:47
वाह, क्या बात है !!!!!!!! मान गये ऊस्ताद .... "तात्या" कसले जबरदस्त "विश्लेषण करणारे विवेचन" लिहले आहे तुम्ही .... ताते, त्वाडा जवाब नही ..... आमची सुध्धा आपल्या मताच्या आसपास जाणरी मते आहेत ........ नुसताच रसीक .... छोता डॉन

तात्या,चर्चेच्या प्रोत्साहानाबद्द्ल,आवडीबद्दल थँक्स.....!!! :) बाकी रसिकतेच्या बाबतीत आमचे एक ढोबळ मत असे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. असे जरी असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असतेच. तो त्या कलेचा आस्वाद घेतो. आता आपण दिलेले उदाहरण पाहा....... >>यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. आता आम्हाला यातले यमन माहितच नाही, तेव्हा त्यातले शुध्द मध्यम ही गोष्ट आमच्या डोक्यावरुन जाईल. याचा अर्थ असा झाला की आम्हाला यमनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कलेच्या बाबतीत आस्वादाचेही भिन्न स्वरुप असले पाहिजे असे वाटते ? (अनुष्काचे ) किंवा एखादे सुंदर चित्र पाहिले की, लगेच आपण सुंदर म्हणतो, यमनाचे आरोह-अवरोह समजून मग दाद द्यावी लागेल त्याऐवजी लावणी असेल तर फार बारकावे पाहण्याची गरज नसते ;) मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ व्हावी यासाठी त्या त्या कलेचे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत, म्हणजे चांगली कला चांगल्या वाचकांवर संस्कार करते व त्यास रसिक बनवते तर तो रसिक बनेल रसिकता विकसीत होत असते असे वाटते. बाकी आपल्या मताशी सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Sun, 02/10/2008 - 15:56
आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? नक्कीच आहेत. कारण ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना रसिकाचे त्या कलाकृतीसोबत एकरुप होणे गरजेचे असते. ते जेवढ्या जास्त प्रमाणात साधेल तेवढा आस्वाद उच्च दर्जाचा ठरतो. रसिकाला "क्षणस्थ" होता आले पाहिजे. म्हणजे काय? आपण काही उदाहरणे पाहू. प्रभाकर पणशीकर रंगमंचावर 'तो मी नव्हेच' सादर करीत आहेत. त्यांच्या भरदार आवाजात ते एखादे वाक्य असे काही फेकतात की बस! निर्लज्ज लखोबाला पायातली काढून मारावी असे तुम्हाला वाटले तर ती मोठी दाद असते! पण तसे होण्यासाठी प्रेक्षक त्या संवादात, त्या प्रसंगात लखोबाच्या बरोबरीने जात असले पाहिजेत, म्हणजेच ते त्या 'क्षणात स्थित' असायला हवेत. छोटा गंधर्वांचं 'वद जाउ कुणाला' सुरु आहे, एखादीच जागा अशी काही येते की माझ्यासारख्या संगीतातल्या जाणकार नसलेल्यालासुध्दा बालगंधर्वांचा भास होऊन जातो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. मग तात्यांसारख्या, गाणार्‍यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नवल नाही. इथेही श्रोता त्या पदातल्या शब्दांबरोबर, तानेबरोबर जात असायला हवा. भाईकाकांचे 'चितळे मास्तर' वाचताना पहाटेच्या वेळी मास्तरांच्या ओसरीवर चालणारा अभ्यासवर्ग आणि त्यात 'रघुवंश' म्हणणारे मास्तर डोळ्यांसमोर आणता यायला हवेत. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? कोणतीच कलाकृती जशीच्यातशी रसिकाच्या मनात उतरू शकेल असे मला वाटत नाही. कारण कलाकार आणि रसिक ह्या मुळात दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यांचे अनुभव, त्यांचे त्या गोष्टीतले ज्ञान वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते; त्यामुळे त्यांना जाणवणार्‍या गोष्टीत फरक हा असणारच. शिवाय निर्मिती ही बरीचशी अमूर्त असते त्यामुळे त्यामागे कार्य करणार्‍या गोष्टी ह्या अव्यक्तच असतात. त्यामुळेही निर्मिती आणि आस्वाद ह्यात अंतर असणे स्वाभाविक वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याच प्रमाणात असावी असे वाटते. कारण ज्याप्रमाणे कलाकाराला काही गोष्टी ह्या जन्मतः असाव्या लागतात तसेच कलाकृती बद्द्लची ओढ ही मूलतः असावीच लागते. त्याशिवाय तुम्हाला ती अनुभूती घेण्याची इच्छा होणार नाही. विकसीत करावी लागते ? हो निश्चीतच. अनुभवाने, अभ्यासाने रसिकता विकसित होते. कलेचे मर्म कशात आहे हे समजण्यासाठी रसिकांनासुद्धा अभ्यास आवश्यकच. चांगल्या मैफिली, नाटके, सवाईगंधर्व सारखे महोत्सव ह्यातून ह्यातून अनुभव समृध्द होतो आणि आस्वाद घेण्याची क्षमता विकसित होते. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? चांगला वाचक म्हणून मोठे व्हायचे असले तर असावाच लागतो. हे खरे तर कुठल्याही कलेच्या बाबतीत खरे आहे. संवेदनशील असणे ही कलाकार आणि रसिक होण्यातली पहिली पायरी आहे असे मला वाटते. चतुरंग

भडकमकर मास्तर Sun, 02/10/2008 - 16:06
पुण्याला एफ्टीआयाय फिल्म इन्स्टित्युट मध्ये एक फिल्म ऍप्रिसिएशन चा कोर्स आहे ...... सिनेमाचे आस्वादन.... The curriculum includes theoretical and practical study of the art and history of film and the development of cinema as a medium of art and communication. Film classics both Indian and International will be used for critical analysis and study. _________________________________ "आता कलेचे आस्वादन शिकवून येते का? " असा प्रश्न काही लोक नक्कीच विचारणार... माझ्या मते रसिक माणसाला अधिकाधिक थिअरी शिकल्यास कलेच्या आस्वादनात अधिक खोली यायला मदत होते....मात्र आधी निदान विषयाची आवड आणि समजून घ्यायची इच्छा हवी तरच अधिक चांगला रसिक शिकवून बनवता येऊ शकतो, असे माझे स्वतःचे मत आहे... अवांतर : आता हेच पहा ना, क्रिकेट पाहताना एखादा फलंदाज यॉर्क होतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतो, मजा येते...पण चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते शिकल्यास रिव्हर्स स्विंग होत असताना योर्कर वर बोल्ड करणार्या गोलंदाजाच्या कलेचे , मेहेनतीचे अधिक आस्वादन करता येते... म्हणजे क्रिकेट ची मुळात आवड असणार्याने ही अधिकाधिक माहिती करून घेतली तर तो चांगला क्रिकेट आस्वादक होऊ शकतो...!! (कुठे ही क्रिकेट चे उदाहरण द्यायची आवड असणारा ) स. भडकमकर

सहज Sun, 02/10/2008 - 17:40
रसीकता विकसीत करावी लागते ? एकदम महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी. इथे मातब्बर लोक आहेत त्यांनी कृपया शिकवणी घ्यावी. तात्यांनी संगीत विषयात एक भाग लिहला होता, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत बरेच जण आहेत. १) कविता कळत नाही. पण विडंबन सुचते, बर्‍यापैकी समजते. २) तसेच शिल्पकला, चित्रकला, मॉडर्न आर्ट च्या नावाने बोंब मला वाटते शालेय अभ्यासक्रमात जमले तर हे सगळे समजवून सांगीतले पाहीजे. नाहीतर कुठेतरी लिहुन येते की अमुक चित्र, शिल्प चोरीला गेले त्याची किंमत इतकी लाख डॉलर्स आहे की मगच धस्स होते. चित्र/ शिल्प पाहुन "हे काय आहे?" असेच होते. बरेच लेखक व काही गुणी रसीक यांना नेहमी प्रश्र पडत असतो की अरे इतका चांगला लेख पण प्रतिसाद इतके अल्प... पण कारण असेलच ना. जसे सुग्रास भोजन खायला आवडते तितकेच कधीतरी फक्त आमटी भात फारतर पापड देखील "आहाहा" वाटु शकतो. पण तो भात, ती आमटी विशिष्ट प्रकारे केलेली असावी लागते. सरसकट कुठलाही आमटी भात नाही. सगळ्यात महत्वाची कला व त्याचे सादरीकरण. एका विशिष्ट विषयावर अनेक चित्रपट येतात पण सगळेच सुपरहीट होत नाहीत. का बरे? रसिकता ही जन्मजात असते ? कोणालाही त्यांचे मत अगदी समोरासमोर विचारले तर ९९% लोक सुरवात हीच करतील की, "मी काही तज्ञ नाही पण मला असे वाटते.." रसिकता म्हणण्यापेक्षा आवड, मते सगळ्यांची असतात. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? लेखकावर अवलंबुन. तोच तसा प्रयत्न करु शकतो. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? प्रत्येक वाचक हा संवेदनाक्षम असतोच. कोणाच्या मते जादा तर कोणाच्या कमी. :-) एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? हो किंवा नाही. हो ह्या करता की काही क्लीष्ट विषय जसे शास्त्रीय संशोधन (अंतराळ विज्ञान) किंवा कुठली अभिजात कला (क्लासीक आर्ट??) जसे शास्त्रीय संगीत समजायला त्या विषयातील थोडेसे ज्ञान/माहिती / पुर्व परिचय थोडासा पाहीजे. ललीत लेखनात तसा वाचकाकडे नसला तरी लेखकाने जास्त संभ्रम होउ शकेल असे लिहता कामा नये, जरी एखादा धागा नीट बांधला गेला नाही लेखात/ काव्यात तरि लेख/काव्य संपायच्या आता त्या विणी घट्ट केल्या पाहीजे.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 17:41
१. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. म्हणून तर अनेक श्रीमंत लोकांकडे घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवलेली असतात. परंतु ब-याच वेळा चिकटलेली पाने विलग केलेली नसतात. असे लोक शैक्षणिक काळात भरपूर वाचतात. परंतु त्यांच्या नजरेसमोर प्रश्नोत्तरे असतात. आम्हाला ११+४ बी एस सी च्या १ल्या वर्षी पु भा भाव्यांची १७वे वर्ष ही कथा होती. ब-याच मुलांना ती कळली नाही. २. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. खरे आहे. म्हणूनच काहीहि साहित्यमूल्य नसलेल्या शृंगारिक कादंब-या भरपूर खपतात आणि चांगले कवितासंग्रह फारसे खपत नाहीत. ३. एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? होय. नाहीतर मला मर्ढेकरांची कविता एकदा वाचून जाणकारांचे मत वाचल्याशिवाय कळली असती. जी. ए. ची कथा पंचविशीत वाचतांना वेगळी वाटते व चाळिशीनंतर वेगळी वाटते. याचा अनुभव आपल्याला चाळिशीनंतरच घेता येईल. ४. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. लेखकाचे अनुभवविश्व व वाचकाचे अनुभवविश्व वेगळे असण्याची शक्यता जास्त असते. खास करून जेव्हा आपण एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट पाहतांना याचा अनुभव येतो. लेखकाला चित्रपट बहुधा आवडत नाही. कारण त्याच्या मनातील प्रतिमा वेगळी, दिग्दर्शकाच्या मनातील वेगळी, कॅमेरामनच्या मनातील वेगळी आणि प्रेक्षकाच्या मनातील वेगळी असते. लेखकाचे काही अनुभव वाचकाला ठाऊक नसण्याची शक्यता असते. उदा. अमेरिकेतील वा युरोपातील लेखकाच्या मनातील ट्रॅफिक उजव्या बाजूने जाणार व भारतातील वाचकाच्या मनातील डावीकडून. आयर्व्हिंग वॉलेसची 'फर्स्ट लेडी' वा 'सेव्हन्थ सीक्रेट' किंवा ' ऑर्थर हॅले ची 'मनीचेंजर' किंवा 'हॉटेल' (मुळातील. भाषांतरित नव्हे) वाचावी. ५. रसिकता ही जन्मजात असते ? होय. ६. विकसीत करावी लागते ? होय. शिकल्याशिवाय आणि अनुभवाशिवाय कळणारच नाही. शास्त्रीय संगीत तर शिकल्याशिवाय कळणारच नाही. ७. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? हा प्रश्नच खरे म्हणजे मला कळला नाही. वाचक हा साहित्याचा वाचक हे मी गृहीत धरले आहे. वकिलाची नोटीस अथवा सरकारी/व्यावसायिक पत्र वाचणारी व्यक्ती म्हणजे वाचक नव्हे. संवेदना नसेल तर शब्दाला/वाक्याला काही अर्थच राहणार नाही. नाहीतर फार शहाणा आहेस असे म्हटले तर कोणीहि खूश होईल. साहित्यातील नवरस संवेदनेशिवाय कसे कळणार?

सर्वच प्रतिसाद आवडले. मात्र रसिकांकडे कोणते गुण आवश्यक आहेत त्याचीही जरा चर्चा व्हावी असे वाटते. आम्ही काही प्वॉइंट काढले आहेत ? ते सायंकाळी टंकतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:48
रसिक होण्यासाठी एक महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे पेशन्स... समोरची व्यक्ती जे लिहिते, बोलते ते समजून घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. गाणे ऐकणे, कविता वाचणे, सिनेमा पाहणे, लेख वाचणे, जोक समजणे या सगळ्यांसाठी थोडीफार उपजत रसिकता अंगी असावी लागते. पण ती नसेल तर अंगी बाणवता येते. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, वावरतो तिथल्या वातावरणानुसार एखाद्या विषयांत रूची वाटू लागते. आमच्या घरी माझी आतेबहीण शिकण्यासाठी रहात होती. ती कोकणांतली आहे. तिला क्रिकेट मध्ये विशेष रस नव्हता. पण जेव्हा वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा आमच्या घरी सतत त्याच चर्चा आणि विषय.. यामुळे तिलाही क्रिकेट आवडू लागले. ती न चुकता आमच्या बरोबरीने मॅचेस् पाहू लागली. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 10:23
हे मूळ गुण असल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. एक उदाहरण घेऊ. विनोद सगळ्यांनाच आवडतात(टवाळा आवडे विनोद.. असे समर्थ म्हणाले होते. त्याचा संदर्भ वेगळा आहे बरंका) पण विनोद जर का डोक्यावरून गेला आणि त्याची चिरफाड करायचा प्रयत्न केला गेला तर काय गंमत उरेल? म्हणजे जसे विनोद समजायला विनोदी बुद्धीची आवश्यकता आहे तसेच तिथे शाब्दिक आणि भाषिक ज्ञानही आवश्यक आहे. संगीत समजायला तसा कान लागतो असे म्हणतात. म्हणजे खरे तर जे काही सुश्राव्य आहे त्याला संगीत म्हणायला काय हरकत असावी? पण सुश्राव्यतेबरोबर जर संगीतशास्त्राची जाण असेल तर ती दुधात साखर ठरेल. आता कुणी म्हणेल की बासुंदी गोड आहे किंवा मस्त झालेय हे सांगायला ती कशी करतात हे ठाऊक असण्याची काय जरूर? तर हेही तितकेच बरोबर आहे. बासुंदी मस्त झालेय इतके सांगितले आणि चवीने ती खाल्ली(की प्यायली?) की झाले. त्यातच सगळी पावती मिळाली. आता हे झाले सामान्य रसिकाचे मत. पण एखादा संगीतज्ञ गाणे नुसतेच श्राव्य नव्हते तर 'अमूक एका ठिकाणी घेतलेली तान अथवा सरगम काय बहारीची होती' हे सांगतो तेव्हा ती रसिकता जास्त दाद देऊन आणि घेऊन जाते. तेव्हा मला असे वाटते की कोणत्याही क्षेत्रातल्या रसिकांचे ढोबळ मानाने दोन गट करता येतील. एक सर्वसामान्य रसिक जो केवळ 'आवडले, छान आहे अथवा खास नाही, दम नाही ' असे म्हणेल आणि दुसरा दर्दी रसिक जो 'छान आहे, आवडले अथवा खास नाही, दम नाही' हे नेमके कशामुळे ते सांगू शकेल. रसिकता ही नैसर्गिकपणे सगळ्यांकडेच असते. मात्र ती काही विषयांपुरती सिमीत असण्याचीही शक्यता असू शकते. कुणाला काव्य आवडते.कुणाला गद्य आवडते. कुणाला संगीत मग ते कोणतेही असो, तर कुणाला निव्वळ सुगम, कुणाला फक्त गजल वगैरे असे रसिकतेच्या बाबतीत फरक आढळतील. कुणाला नर्तन आवडत असेल, त्यातही पोटभेद असू शकतात. शिल्पकला,चित्रकला अशा कितीतरी कला अजून आहेत की ज्यात आवड असणारीही असंख्य माणसे आहेत. थोडक्यात काय तर रसिकता प्रत्येकात असते. पण ती नेमक्या कोणत्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे. एखाद्या बाबतीत रसिकता दाखवणारा माणूस दुसर्‍या एखाद्या बाबीबाबत साफ 'औरंगजेब' असू शकेल. पण तरीही तो रसिक आहेच. कारण रसिक म्हणजे तरी काय हो? एखाद्या गोष्टीत जो रस घेतो अथवा दाखवतो तोच रसिक. म्हणजे कशातच रस नाही असा माणूस मिळणे दूर्मिळच असावा नाही का? (मला वाटतेय की मला काय म्हणायचे आहे ते मला नेमकेपणाने मांडता आलेले नाहीये तरीही इथले 'रसिक' वाचक ते नक्कीच समजून घेतील ह्याची खात्री आहे.)

धनंजय Mon, 02/11/2008 - 12:29
साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? होय. समजण्याची इच्छा पाहिजे, कलाकाराचे मन जाणण्याची सह-अनुभूती-क्षमता पाहिजे, कलाकाराचे माध्यम थोडेफार समजले पाहिजे. समजण्याची इच्छा : कलेचा आस्वाद घेण्याची इच्छा नसल्यास तो बळेच घेता येत नाही. दहाएक दिवसांपूर्वी येथे एका संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मन कुठल्यातरी काळजीत व्यस्त होते, पण तिकीट आधीच विकत घेतल्यामुळे तसाच गेलो. पहिला एक तास वाद्यवृंदाचे वाजवणे नीट ऐकले नाही, उगाच समोर काही संगीतमय गोंगाट होत असल्यासारखा वाटला. मग मन शांत झाले, आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग आवडला. सह-अनुभूती-क्षमता : कला (प्रस्तुत केली तर - कलाकाराच्या स्वांतसुखाय नव्हे) ही कलाकाराचा रसिकाशी संवादरूप असते. स्वकेंद्रित व्यक्ती तो संवाद समजून घेऊ शकत नाही. माध्यम थोडेफार समजणे : एक उदाहरण घेऊन बघूया. बेटहोवन च्या नवव्या सिंफोनीचे. लहानपणी कोरलचा गानमेळ मी केवळ गोव्यात चर्चमध्येच ऐकला होता. त्यामुळे पाश्चिमात्त्य गानमेळ ऐकला की मला केवळ एकच विचार मनात येई - ही प्रभूच्या भव्यदिव्यतेची आळवणी आहे. त्यामुळे नवव्या सिंफोनीचा गानमेळाचा भाग ऐकला की माझ्याकडून साधारण त्याच अर्थाचे रसग्रहण होई. खालील यूट्यूब फितीत ऐकावे : आता खालील यूट्यूब फितीत ३:४० मिनिटे बर्नस्टाइन मास्तर भूमिका त्यांची समजावतात. मग वाद्यमेळ/गायन सुरू ५:३०. पण रेकॉर्डिंगचा दर्जा तितका चांगला नाही - तरी बर्नस्टाईनचे म्हणून वाटल्यास ऐकावे. जेव्हा मला प्रथम समजले की ही धुन त्या काळातल्या मद्यालयात गंमत म्हणून गायची धुन आहे, जी बेटहोवनने उचलून घेतली, तेव्हा माझा विश्वासच बसेना. पदाचे जे शब्द आहेत ते शिलरचे आहेत की मानवांनी मित्र म्हणून एकत्र यावे वगैरे... म्हणजे तेही चर्चमधले नाही! अर्थात हे संगीत, काव्य दारुड्यांच्या बरळलेल्या गाण्यापेक्षा खूपच उदात्त झालेले आहे, भावगर्भ झालेले आहे, पण "प्रभू किती भव्यदिव्य" हा तो भावगर्भ नाही, आणि संगीताचे बीजही नाही. अशा प्रकारे संगीताची नीट ओळख होण्यापूर्वीही मी काही रसास्वाद घेत होतो, मला आनंद होत होता, परंतु त्या कलाकाराचे माध्यम ओळखीचे होईपर्यंत माझा रसास्वाद आणि कलाकाराचा मनातला संदेश यांत जमीन-आस्मानाचा फरक होता. असेच लेखनाबाबत, अन्य कलांबाबत. असले पाहिजेत का ? होय. माझ्या वतीने याचे उत्तर मी वरती दिलेले आहे. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. त्या कलाकृतीशी लेखकाचे एक भावविश्व आणि अनुभवविश्व जडलेले असते. ते सर्व त्या तोकड्या शब्दांत उतरू शकणार नाही. त्यातील अनेक तपशील लेखक गृहीत धरतो - ते लिहीत नाही, पण ते तपशील वाचकापाशी नसतात. वाचकाकडे त्याचे आपले भावविश्व आणि अनुभवविश्व असते. तो त्यांचा संदर्भ घेऊन त्यांचा अर्थ लावतो. कधीकधी आपल्या अनुभवविश्वात तफावत आहे हे कळूनसुद्धा वाचकाला अर्थ पूर्ण तपशीलवार भावनांसकट लावता येत नाही. उदाहरणार्थ नाटक "संगीत शारदा" घेऊया. यात एक जरठ-कन्या विवाह नाटकाचे कथानक आहे. मुलीचा गरीब बाप पैशाच्या लालसेने एका जख्ख म्हातार्‍या श्रीमंताशी लग्नाचे ठरवतो. त्यात तरुण तडफदार नायक अनेक परीने प्रयत्न करतो पण लग्न रोखण्यात अपेशी ठरतो. नाटकाच्या अगदी शेवटी अंतरपाटावर असे लक्षात येते की लग्नाच्या हावेने श्रीमंत म्हातार्‍याने आपले गोत्र खोटे सांगितले आहे. खरे गोत्र मुलीशी एकच असते, आणि भटजी सगोत्र विवाह लावण्यास ना करतात. अशा प्रकारे हे भयंकर लग्न टळते. मी माझ्या कुटुंबात/मित्रमंडळीत अनेक सगोत्र विवाह बघितले आहेत. माझ्या मते या अंताने काहीच खरे साध्य होत नाही. उलट खरा मुद्दा, जरठ-कन्या विवाह, हा बाजूला पडतो. इथे कन्येची विक्री थांबवायला रूढी बदलण्याऐवजी, या एकाच लग्नाला लागू असलेली आणखी पुरातन रूढी वापरली आहे, हे माझ्या मते चूक आहे. आता त्या काळाचा संदर्भ घेऊन मी नाटकाचा अर्थ लावतो, पण ते म्हणजे मारून मुटकून समज पटवणे. त्या नाटकाच्या लेखनाच्या काळी तो अंत प्रेक्षका-वाचकांना मनापासून योग्य वाटत असे. माझे अनुभवविश्व इतके वेगळे आहे की मला ती कलाकृती त्या अर्थाने अनुभवणे शक्यच राहिलेले नाही. कमीअधिक प्रमाणात अशी दरी प्रत्येक लेखका-वाचकात असते. रसिकता ही जन्मजात असते ? होय आणि नाही. दुसर्‍या मनुष्यांबरोबर सह-अनुभूती प्रस्थापित करण्याची ओढ जन्मजात असते. पण कलेच्या एखाद्या आविष्कारातून आपल्याला कलाकाराच्या मनःस्थितीची अनुभूती होणे जन्मजात नसते. कलाकाराच्या अनुभवविश्वाशी ओळख लागते, आणि त्या कलामाध्यमातले "गृहीत आहेत म्हणून सांगणार नाही" असे तपशील काही प्रमाणात शिकावे लागतात. कथक नाचात "शिखर" मुद्रा करून हात वरती नेला म्हणजे "धनुष्य" अर्थ समजतो, हे शिकल्याशिवाय कळायचे नाही. (शिखर मुद्रा केलेला हात कपाळाजवळ वरती नेला की "टिळा लावणे" हा अर्थ होतो, तो बहुतेक भारतीयांना कळतो, बिगरभारतीयांना नाही.) विकसीत करावी लागते ? होय. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? होय.

तुम्ही लोक इतके जड शब्द वापरत आहात ते माझ्यासारख्या अज्ञ जीवास उमगत नाहीत. त्यापेक्षा भाऊसाहेबांनी कसे २ ओळीत सांगून टाकले आहे 'दोस्तहो मैफील आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे''जिन्दादिली ' नुसती हवी" -रसि़क डॅनी पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 23:11
सर्वप्रथम , बिरुटेसरांचे धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन. पहिल्या दर्जाचे दोन्ही : चर्चाविषयही आणि चर्चाही. "रसिकता" या विषयाची व्याप्ति आणि खोली फार मोठी ; माणूसपणाच्या काही महत्त्वाच्या खुणांपैकी ही एक ; यात शंका नाही. मला असे वाटते की रसिकता हा एक प्रकारचा परकायाप्रवेश आहे : आपल्या माध्यमाद्वारे लेखक/चित्रकार/गायक/संगीतकार/कवी/ शिल्पकार जे मांडतात ते समजून घेण्याकरता आपल्याला त्याच्या डोळ्यानी पहाण्याची, त्याच्या कानांनी ऐकण्याची , त्याच्याशी समधात होण्याची क्षमता असायला हवी. जितका हा परकायाप्रवेश रसिकाच्या अंगात भिनेल तितकी कलाकृती कळायला मदत होणार. रसिकतेचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तिची सार्वभौमता. एखादी गोष्ट एखाद्याला आवड्ण्याची अनेक कारणे असतील ; इतराना ती कारणे प्रसंगी पटोत न पटोत. अणि कुठल्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल रस वाटण्याचे स्वातंत्र्य रसिकाना असतेच ! या बाबतीत खूप मागे वाचलेले एक वाक्य मनावर कोरल्यासारखे झालेय : "प्रत्येक कलाकृती नव्या वाचक/प्रेक्षक/रसिकाच्या मनात नव्याने जन्म घेते !" सांस्कृतिक संदर्भांची आवश्यकता : कदाचित अमूर्त कलाप्रकारांबद्दल हा मुद्दा लागू होणार नाही. पण काँक्रीट आर्टीफॅक्ट्स बद्दल (मराठी शब्द) हे निश्चित खरे आहे की, ज्या वातावरणामधे , "अवकाशामधे" एखादी कलाकृती आकार घेते, रसिकाला त्याचा कुठेतरी स्पर्श व्हावा लागतो. शेवटी कुठलीही कलाकृती एका पातळीवर "मेक्-बिलिव्ह" (मराठी शब्द?) असते. हे "मेक्-बिलिव्ह" यशस्वी होण्याकरता तुम्हाला अनेक संदर्भांचे ज्ञान उपयोगी , प्रसंगी आवश्यकही ठरते.

असे जेव्हा रंगमंचावर पडद्यामागुन आवाज येतो, तेव्हा रसिकाची किम्मत आम्हाला कळते. वरील सर्वच सुंदर प्रतिसादात रसिकाविषयी मत व्यक्त झालेच आहे तरी अजून काही सांगण्याचा मोह आवरत नाही. रसिकाच्या ठिकाणी जिज्ञासा हवी:- म्हणजे कलेचा, अनुभव पुन्हा घेता यावा किंवा त्या पातळीवर जाता यावे. मनाची पवित्रता हवी :- कलाकृतीचा आस्वादाच्या वेळी रसिकाचे मन शुद्ध, असले पाहिजे. रसिकाची पाटी आस्वादाच्या वेळी कोरी असली पाहिजे म्हणजे पुर्वग्रह नको. कलेची जाण असली पाहिजे:- कलेच्या आस्वादासाठी ज्ञानाची गरज आहे. रसिकाला वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ज्ञान असले पाहिजे, जसे भाषा, दैनंदिन व्यवहार, विज्ञान, राजकारण, समाज, संस्कृती,चे ज्ञान असले पाहिजे. कलेविषयी आपूलकी,सहानुभूती असली पाहिजे. संवेदनक्षमता सर्वांमधे असते पण त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. सुचकता रसिकाला आस्वादाच्या पातळीवर नेण्यास मदत करते. संवेदनक्षमतेमुळे कलेच्या सौंदर्याचा शोध घेता येतो. आस्वादकाने कलेचा सन्मान केला पाहिजे. कलेकडे सह्दयेतेने पाहता आले पाहिजे. आणि शेवटी आस्वाद घ्यायचा कशासाठी ,तर नुसता आनंदासाठीच ना !!! तो घेता आला पाहिजे. कधी-कधी आस्वादकाकडूनच कलेचे वेगवेगळे अर्थ समजत असतात. म्हणुन नेहमी म्हटल्या जाते की "" कवी म्हणजे बोलका रसिक, तर रसिक म्हणजे मुका कवी " कल्पनाशक्ती, एकाग्रता, हे आणि असे अनेक गुण रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजेत असे म्हणता येईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 02:39
ही एकाने लिहिलेली ऒर्कुट वरील कविता माझी ताई तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला छान छान खेल्णी द्यायाचिस मला रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण खुप खुप त्रास द्यायाचो आपण कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देत रहा तू मला बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला आजोबान सारखा मुका देत रहा तू मला आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला बस एवढेच सन्गायाचे आहे तुला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई >>>>>>>>>>>>>>>>>>> त्यावर अभिप्राय मागितला होता... ..आम्ही लिहिले की भावना योग्य आहेत, पण ओळी एकापुढे एक लिहिल्या तर निबंध उत्तम होईल... आणि खूप जणांनी छान आहे असे लिहिले...ही कविता ( ?) आवडली??? आता इथे रसिक कोण? ...कवीची संकल्पना उमजलेले रसिक की टीका करणारे आम्ही अरसिक???

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 02/13/2008 - 03:20
यात एका प्रकारची लय आहे, म्हणून ही कविता आहे असे मला पटते. हा मुक्तछंद आहे. ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते. पण लिखाणाचा दर्जा मात्र सुमार वाटला. म्हणजे "कविता आहे, पण छान नाही" म्हणणारा मी या रसिक-अरसिक वर्गीकरणात त्या ऑर्कुट मित्रमंडळात कुठे पडेन? (उलट इथेच मागे तात्या यांनी लिहिलेले "कुणी मत देता का मत" हे प्रकटन कविता नसून दर्जेदार आहे, असे वाटले. रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:14
ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते अगदीच गद्य नाही,अर्थात कवितेच्या दर्जाने वैतागून मी तसे लिहिले होते... पण मी आता विचार करतो की मी कोण दर्जा ठरवणारा??खूप लोकांना आवडली कविता...( म्हणजे भ्रमणध्वनी संदेश पाठवून गायक ठरवण्यासाऱखे ..संख्येवर बरे वाईट ठरवणे..)ज्यांना ही कविता खरंच आवडली, त्यांच्यासाठी मी एक अतिशहाणा मुजोर माणूस असणार, इतक्या चांगल्या भावनेला आणि कवितेला नावे ठेवणारा....आणि मी स्वतः मनातून हायसे मानणार की मला असल्या कविता आवडत नाहीत...मग संदीप खरेची एखादी आवडलेली कविता म्हणणार, मला बरे वाटणार्..मग त्याला शिव्या घालणारे लोक मला अजाण रसिक समजणार आणि स्वतः मर्ढेकर/ चित्रे/ग्रेस इ. तेच फक्त महान कवी आहेत असे म्हणणार...वगैरे...म्हणजे ही रसिकतेची उतरंड तयार होते, पण रसास्वाद हा प्रत्येकाचा निराळा असतो का? माझी ताई या कवितेने काहींना खूप आनंद दिला असेल, तो आनंद कालिदासाच्या रचना समजून घेताना होणार्या रसास्वादाच्या आनंदापेक्षा कमी मानायचा का? हेच सगळे संगीताच्या बाबतीत....शास्त्रीय संगीत ऐकणारे, जाणणारे या रसिकतेच्या उतरंडीवर सर्वात वरती बसून आहेत असा एक लोकप्रिय समज...मग पॉप , फिल्म वाले....पण रसास्वादाचा आनंद प्रत्येकाचा समान नाहीका ? मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं असं म्हणणारा रसिक इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो का? रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.) हे अगदी पटले.... म्हणजे पुन्हा जे काही लिहिले आहे ते चांगले आहे की वाईट इतकेच उरते... ( इथे सिनेमाचे समांतर उदाहरण किंवा समांतर सिनेमाचे समांतर उदाहरण आठवते.... आता आर्ट फिल्म असा शब्द सर्रास वापरतात लोक, मग उरलेल्या फिल्म काय नॉन-आर्ट / अकलात्मक असतात काय? बर्या /वाईट असतील पण त्यांची कलाच नाही?. हे अन्यायकारक आहे.....तरी आता ही समांतर नाटके आणि फिल्म्स यातली दरी थोडी का होईना, कमी होतेय)..असो फिल्म चांगली तरी असते किंवा वाईट तरी...

In reply to by भडकमकर मास्तर

अमित.कुलकर्णी Fri, 02/15/2008 - 07:09
अहो, शास्त्रीय संगीत ऐकणार्‍यांमध्ये पण एक उप-उतरंड आहे असे मी बघितले आहे. उदाहरणार्थ 'ज' या एका गायकाची गाणी ऐकणारा रसिक हा 'क' किंवा 'भ' या गायकांची गाणी ऐकणार्‍यांपेक्षा कमी दर्जाचा ठरवला जातो. थोडक्यात म्हणजे, ज्याला जे आवडते, ते त्याने करावे / ऐकावे / बघावे असे आम्ही हल्ली करतो. अमित ------------------------------------------ Doing what you don't like is -being employed and not liking what you do is common human nature!

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:39
अ पासून ज, क, भ सहित ज्ञ पर्यंत सर्वांना भिडते ते अभिजात अशी माझी अभिजाततेची व्याख्या आहे. दिल क्या चीज है ... हे गाणे मुज-याचे आहे म्हणून कोणत्याहि बड्या ख्यालाच्या तोडीचे नाही असे कोणहि म्हणू शकत नाही. एखादी ढंगदार लावणी एखाद्या तथाकथित उच्च दर्जाच्या कविते एवढी किंवा जास्त श्रेष्ठ असू शकते. कांहीची उंची सुबोध तर काहीची दुर्बोध. परंतु निव्वळ दुर्बोधता म्हणजे अभिजातता नव्हे. कांही ढोंगी सवंग दुर्बोधतेलाच अभिजाततेचा मुलामा देतात. उतरंड वगैरे ठराविक उंचीपर्यंत ठीक आहेत. त्यापलीकडील दिव्य उंचीवर नाही. प्रा. साहेबांस ही चर्चा चालू केल्याबद्दल व चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.
आस्वाद हा शब्द भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामधे वापरल्याचे वाचनात आहे. खरे तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्राशी संबंधीत असावा,. चव घेणे, असा त्याचा सरळ अर्थ. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.