मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर

माझी दुनिया ·

वरदा Fri, 02/08/2008 - 21:42
www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत....

In reply to by वरदा

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 16:50
"www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत..." हेच म्हणतो ......... गप्पिष्ट [ छोटा डॉन ]

देवदत्त Fri, 02/08/2008 - 22:29
कल्पना आणि सॉफ्टवेअर चांगले वाटते. फक्त एक भीती किंवा शंका आहे. ह्यात आपल्याला आपण वापरत असलेले सर्व सभासद नावे व परवलीचे शब्द त्यात द्यावे लागतील. त्याचा गैरफायदा न घेतला जावो. अर्थात ही प्रणाली बहुधा AOL कडून आहे असे वाटते, त्यावर विश्वास ठेवू शकतो.

माझी दुनिया Mon, 02/11/2008 - 11:59
इतर चर्चासत्रांवरूनही या प्रणालीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला गेला. मी ही प्रणाली तयार केलेली नाही, फक्त मिळालेला दुवा तुमच्यापर्यंत पोचवायचे काम केले. पण ज्यांना अशी भिती वाटते त्यांनी ही प्रणाली संगणकावर उतरवून घेतल्यावर तुम्ही वापरत असलेल्या कीटाणूनाशकाकडून तपासून घेणे उत्तम. :-) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आनन्दा गुरुवार, 10/25/2012 - 20:05
तुम्हाला किती मिळाले हो?

What do I get paid for?
You get paid for every new user that installs Digsby.
How much do I get paid?
You get paid up to $1.00 for every new user that installs Digsby. The amount varies depending on the geographic location of the person installing Digsby.

वरदा Fri, 02/08/2008 - 21:42
www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत....

In reply to by वरदा

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 16:50
"www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत..." हेच म्हणतो ......... गप्पिष्ट [ छोटा डॉन ]

देवदत्त Fri, 02/08/2008 - 22:29
कल्पना आणि सॉफ्टवेअर चांगले वाटते. फक्त एक भीती किंवा शंका आहे. ह्यात आपल्याला आपण वापरत असलेले सर्व सभासद नावे व परवलीचे शब्द त्यात द्यावे लागतील. त्याचा गैरफायदा न घेतला जावो. अर्थात ही प्रणाली बहुधा AOL कडून आहे असे वाटते, त्यावर विश्वास ठेवू शकतो.

माझी दुनिया Mon, 02/11/2008 - 11:59
इतर चर्चासत्रांवरूनही या प्रणालीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला गेला. मी ही प्रणाली तयार केलेली नाही, फक्त मिळालेला दुवा तुमच्यापर्यंत पोचवायचे काम केले. पण ज्यांना अशी भिती वाटते त्यांनी ही प्रणाली संगणकावर उतरवून घेतल्यावर तुम्ही वापरत असलेल्या कीटाणूनाशकाकडून तपासून घेणे उत्तम. :-) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आनन्दा गुरुवार, 10/25/2012 - 20:05
तुम्हाला किती मिळाले हो?

What do I get paid for?
You get paid for every new user that installs Digsby.
How much do I get paid?
You get paid up to $1.00 for every new user that installs Digsby. The amount varies depending on the geographic location of the person installing Digsby.

आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली. हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे, त्याद्वारे विरोप पाठवणारे, वाचणारे, गप्पा मारणारे काही कमी नाहीत. पण त्याकरता आपण किती प्रणाल्या संगणकावर उतरवून घेतो ? याहू आणि हॉटमेल च्या गप्पांकरता ’याहू मेसेंजर’ आणि जीमेल करता ’जीटॉक’. विरोप महाजालावरच वाचत असलात तर ठीक नाहीतर आऊटलूक किंवा थंडरबर्ड किंवा तत्सम. महाजालावरच वाचत असलात तर किती संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतील ? अर्थातच तीन हॉटमेल , याहू आणि जीमेल.

मराठी साईट्सना भेट द्या.

वडापाव ·

वडापाव Fri, 02/08/2008 - 14:53
आदरणीय वाचकहो, सप्रेम नमस्कार. या काथ्याकुटात एक सोय नाही. वर दिलेल्या साईट्सच्या नावांवर क्लिक करून त्या साईट्स उघड्णार नाहीत. त्या उघडण्यासाठी या साईट्सची नावे आपल्याला टाईप करावी लागतील. गैरसोयीसाठी क्षमा असावी. आपला नम्र, पाणी पुरी

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:40
पाणिपुरीताई, नविन साईट्स समजल्या. धन्यवाद. अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... तेवढंच बरं वाटतं वाचायला.. :)) - प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 00:01
अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... प्राजू, मिपाबद्दलची तुझी आपुलकी मी समजू शकतो, परंतु पाणीपुरींनी ही माहिती मिपावर दिली आहे यातच सगळे आले! :) अवांतर - पाणीपुरी लिहितात, सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. या वाक्यातल्या 'मिसळपावासारख्या कित्येक' या शब्दांना माझा किंचितसा व्यक्तिश: आक्षेप आहे! :) मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! असो, सर्व मराठी संस्थळांना मिपाच्या शुभेच्छा! आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 10:03
"मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " हा हा हा ........... अगदी खरच पटलं बर तात्या .... मिपा. ला तोड नाही , कुठे "त्या "वरणभाताच्या, बुळबुळीत भेंडीच्या भाजीसारख्या साईट्स आणि कुठे "मिपा" चा झणझणीत , झटका देणारा तडका ..... [मिसळीची झटका देणारी 'तर्री' आवडणारा ] छोटा डॉन ...........

In reply to by छोटा डॉन

मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " १००% सहमत !!!! आमी जालाची ओळख झाल्यापासून लै भटकलो, भटकून राह्यलो. पर मिसळपाव ते मिसळपाव. :) मिसळपावचा येडा प्रा.डॊ....... ......

वरदा Fri, 02/08/2008 - 19:55
बर्‍याच साईट नाहीयेत्...मायबोली नाहीये. राम राम पाव्हणं अशीही एक साईट आहे...आणि अजुन चिकार्...पण मी म्हणते पाणिपुरीताई अहो गूगल आहे की ह्या कामाला तुम्ही कशाला त्रास घेतलात?

राजे Fri, 02/08/2008 - 20:18
अहो एक छोटेसे रोपटे आमचे देखील आहे http://mazeshabd.ekbhasha.com , प्रेमाने आम्ही पाणी देऊन वाढवत आहे, जरा तुमचा देखील हातभार लावत जा येथे देखील... बाकी गुगल असताना हा प्रपंच कश्यासाठी ? गुगल मध्ये मराठीतून शोध घ्या शेकडो साईट भेटतील (बाय द वे.. साईटसाठी संकेतस्थळ / संस्थळ हे शब्द मराठी भाषेत रुजू झाले आहेत ह्याची नोंद असावी) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

वरदा Fri, 02/08/2008 - 20:21
आता मराठी सकेतस्थळ म्हणेन्...आणि हो मीही आहे तुमच्या माझे शब्द ची सदस्य...खूप सुंदर संकेतस्थळ आहे....

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:14
मराठी सिनेमा साठी.. www.apalimarathi.com www.bigflicks.com या संकेतस्थळांवर मराठी सिनेमा, नाटक, गाणी, कथाकथन, आणखी बरेच काही ऐकता- पाहता येईल. - प्राजु

वडापाव Fri, 02/08/2008 - 14:53
आदरणीय वाचकहो, सप्रेम नमस्कार. या काथ्याकुटात एक सोय नाही. वर दिलेल्या साईट्सच्या नावांवर क्लिक करून त्या साईट्स उघड्णार नाहीत. त्या उघडण्यासाठी या साईट्सची नावे आपल्याला टाईप करावी लागतील. गैरसोयीसाठी क्षमा असावी. आपला नम्र, पाणी पुरी

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:40
पाणिपुरीताई, नविन साईट्स समजल्या. धन्यवाद. अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... तेवढंच बरं वाटतं वाचायला.. :)) - प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 00:01
अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... प्राजू, मिपाबद्दलची तुझी आपुलकी मी समजू शकतो, परंतु पाणीपुरींनी ही माहिती मिपावर दिली आहे यातच सगळे आले! :) अवांतर - पाणीपुरी लिहितात, सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. या वाक्यातल्या 'मिसळपावासारख्या कित्येक' या शब्दांना माझा किंचितसा व्यक्तिश: आक्षेप आहे! :) मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! असो, सर्व मराठी संस्थळांना मिपाच्या शुभेच्छा! आपला, (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 10:03
"मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " हा हा हा ........... अगदी खरच पटलं बर तात्या .... मिपा. ला तोड नाही , कुठे "त्या "वरणभाताच्या, बुळबुळीत भेंडीच्या भाजीसारख्या साईट्स आणि कुठे "मिपा" चा झणझणीत , झटका देणारा तडका ..... [मिसळीची झटका देणारी 'तर्री' आवडणारा ] छोटा डॉन ...........

In reply to by छोटा डॉन

मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " १००% सहमत !!!! आमी जालाची ओळख झाल्यापासून लै भटकलो, भटकून राह्यलो. पर मिसळपाव ते मिसळपाव. :) मिसळपावचा येडा प्रा.डॊ....... ......

वरदा Fri, 02/08/2008 - 19:55
बर्‍याच साईट नाहीयेत्...मायबोली नाहीये. राम राम पाव्हणं अशीही एक साईट आहे...आणि अजुन चिकार्...पण मी म्हणते पाणिपुरीताई अहो गूगल आहे की ह्या कामाला तुम्ही कशाला त्रास घेतलात?

राजे Fri, 02/08/2008 - 20:18
अहो एक छोटेसे रोपटे आमचे देखील आहे http://mazeshabd.ekbhasha.com , प्रेमाने आम्ही पाणी देऊन वाढवत आहे, जरा तुमचा देखील हातभार लावत जा येथे देखील... बाकी गुगल असताना हा प्रपंच कश्यासाठी ? गुगल मध्ये मराठीतून शोध घ्या शेकडो साईट भेटतील (बाय द वे.. साईटसाठी संकेतस्थळ / संस्थळ हे शब्द मराठी भाषेत रुजू झाले आहेत ह्याची नोंद असावी) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

वरदा Fri, 02/08/2008 - 20:21
आता मराठी सकेतस्थळ म्हणेन्...आणि हो मीही आहे तुमच्या माझे शब्द ची सदस्य...खूप सुंदर संकेतस्थळ आहे....

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:14
मराठी सिनेमा साठी.. www.apalimarathi.com www.bigflicks.com या संकेतस्थळांवर मराठी सिनेमा, नाटक, गाणी, कथाकथन, आणखी बरेच काही ऐकता- पाहता येईल. - प्राजु
सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मराठी चा प्रसार होत आहे. अशाच काही मराठमोळ्या साईट्सची नावे पुढीलप्रमाणे: ०१. www.marathiworld.com ०२. www.marathimati.com ०३. www.easymarathi.com ०४. Gadima.com ०५. Rasik.com ०६. Victorian.fortunecity.com ०७.

आजचा सुधारक कोंडीतून सुटका

प्रकाश घाटपांडे ·

धनंजय Sat, 02/09/2008 - 05:14
आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता. माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 09:41
ही कथा मुळीच थाप वाटली नाही. पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की.... ...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...

त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:36
आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.

धनंजय Sat, 02/09/2008 - 05:14
आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता. माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 09:41
ही कथा मुळीच थाप वाटली नाही. पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की.... ...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...

त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:36
आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.
या पुर्वी आजच्या सुधारकची कोंडी येथे वाचा. त्यावरील प्रतिक्रिया १ येथे वाचा. प्रतिक्रिया २ येथे वाचा.

'विशेष आर्थिक क्षेत्रांविषयी, अर्थात Special Economic Zones (SEZs) बद्दल.

तळेकर ·

राजे Fri, 02/08/2008 - 13:49
बापरे... हे राजकारणी तर देश विकायला निघाले आहेत की काय ? ह्यांना हे अधिकार दिले कोणी ? की ह्यासाठी देखील एक मोठा लढा लढावा लागेल देशाच्या मुक्ती साठी ? देवा ह्या मुर्खांना थोडी अक्कल तरी द्यावयाची होतीस तु ! ह्यांना हे माहीत नाही आहे की ते आपल्याच खुर्चीवर खिळे ठोकता हेत व आपली स्वतःची जमीन मुफ्त मध्ये देत आहेत... काय होणार ह्या देशाचे ? राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनिष Fri, 02/08/2008 - 13:58
इतके भयानक आहे हे सगळे???? NCAS चे कार्यालय कुठे आहे? CD आणऊन बघतोच आता.

काय आहे ही चूक..ऐकायचे आहे?? तर ऐका...... अहो मी कष्ट करून शिकलो. अगदी मोठ्ठा विंजीनीयर झालो.. एका मोठ्ठ्या कंपनी मधे मला फार मोठ्या पगाराची नोकरी आहे.........मी माझ्या गाडीला आणि बायकोच्या साडीच्या (जरी ती साडी नेसत नसली तरी) किंमतीला स्टेटस सिंबॉल मानतो... मी सांगितले होते का या शेतकर्‍याना शिकू नका....माझ्यासारखे मोठे होऊ नका....मोठ्या कंपनी मधे नोकरी करू नका... नाही तर माझ्यासारख्या आंत्रप्र्यूनर (उद्यमशील .. उच्चारता आला नाही तरी आम्ही हा शब्द स्टेटस राखण्यासाठी वापरतो) माणसाला संधी कशी मिळणार? आणि शहरात का प्रश्न कमी आहेत???? ट्रॅफीक, पोल्युशन.. हे बघा नुसते आपले शेतकरी शेतकरी करताय ते.... मग शेतकरी राहीत ना का उपाशी.. Survival of the fittest सिध्दांतानुसार त्यांचे काय व्हायचे ते होईल. मी कशाला काळजी करू... असा हा शिकून सुबुध्द(? का गेंड्याच्या कातडीचा झालेला) समाज....मध्यमवर्गीय (म्हणजे मॅकालेच्या प्रयोगशाळेतले सर्वात उत्क्रांत जीव) असा कोण आहे मी???? मध्यमवर्गीय.. माझी जनता मी सांगेन तेच करेल्(नाहीतर मी त्याना भूलथापा देऊन ते करून घेईन). शेवटी मतदार राजाचा मी राजा आहे ना.... मग मला लोक म्हणतील.. "साहेबांमुळे आमचा उध्दार(?) झाला. विकास आला. जमिनीला भाव आला. ही सर्व साहेबांची कृपा." मग काही दिवसांनी मला कोणी सुज्ञ(माझे आश्रित) लोक मला उद्योगमहर्षी म्हणतील. आणि मी तोपर्यंत बराच (४ पिढ्या खातील) इतका पैसा स्वकर्तृत्वाने(खाऊन) मिळवला असेल. ही सर्व माझ्या दूरदॄष्टीने घेतलेल्या निर्णयांमुळे होईल आणि कदाचित मला एका प्रगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद लाभेल." असे हे आपले राजकारणी नेते(म्हणजे गोबेल्सला पण लाजवणारे प्रचार आणि प्रसारतंत्र यांचे)..... असा मी कोण ??? राजकारणी...... तुम्हीच सांगा ........काय म्हणावे या परीस्थितीला??? व्यथित... डॅनी...... पुण्याचे पेशवे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 23:52
तळेकरसाहेब, सेझ बद्दलची एक बाजू दाखवल्याबद्दल अनेक आभार. ही बाजू लक्षात घेण्यासारखी आहेच आणि चिंतनीय आणि चिंता वाढवणारी देखील.. पण या प्रश्नाला दूसरी बाजू आहे का? (असलीच पाहिजे.. चांगली अथवा वाईट वेग़ळी बाजू असणारच) तीही कोणा तज्ञाने मांडावी अशी विनंती. माझ्यासारख्या या विषयाच्या दोन्ही(खरंतर अनेक) बाजू माहित नसणार्‍यांना वेगवेगळ्या भुमिकांची माहिती तज्ञांनी दिली तर पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहील असे वाटते. तेव्हा माझे मत मी येवढ्यात देत नाहि. (कोण रे तो म्हणतोय कोणी विचारलं होतं का तुझं मत म्हणून ;) ) पण लेख मात्र माहितीपूर्ण वाटला. -ऋषिकेश

अवलिया Sat, 02/09/2008 - 11:09
हा सर्व फुगविलेला डोलारा कोसळणार आहे सावध रहा भुगर्भशास्त्रज्ञ एका फार मोठ्या भुकंपाची शक्यता सांगत आहेत जी शक्यता नोस्ट्रेडेमसने पण सांगितली आहे १२ रिश्तर स्केल सहन करु शकु आपण? (चिंतीत) नाना

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:07
असे लिहितो. बेंबीच्या देठापासून बोंबलतो. परंतु संधी मिळाली की तेथेहि नोकरी करतो. परंतु खालील गोष्टी तपासून घ्यावयास पाहिजेत. १. विजेवरचा भार त्यांना द्यावा लागणार नाही. शिवाय पाणी फुकटात मिळेल. २. विदेशी कंपन्यांना आपला नफा 'स्वदेशी' पाठवण्याची परवानगी. ३. निर्यातीतून मिळण्यार्‍या नफ्यावर प्राप्तीकर लागू नाही. हा नफा परदेशात कितीही काळ ठेवता येईल, त्याच नफ्यातून परदेशात गुंतवणूक मान्य. ४. कोस्टल रेग्युलेशन झोन, जो मच्छिमारांना संरक्षण देतो, तो हवा तेव्हा रद्द करण्यात येईल. वरील ४ मुद्द्यांची आपली माहिती ऐकीव असावी. बाकी सर्व १००% सत्य आहे.

आर्य Wed, 02/20/2008 - 12:13
यातील काही नियम बदलले आहेत तरी पण, परिस्थिति गंभिरच आहे ! वाणिज्य मंत्रालयाची, औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक वसहती, * दिलेल्या जमिनींपैकी फक्त ३५% भागावर त्यांच्या उद्योगांच्या इमारती आणि बाकी ६५% जमीन इतर वपराची आहे. *नविन नियमा नुसार ( ५०% -५०%) किंवा (७५% -२५%) अनुक्रमे जामिन वापर आहे. * कोस्टल रेग्युलेशन झोन, कायदा हवा तेव्हा रद्द करण्यात येईल**किनारपट्टीचेही खाजगीकरण होणार नाही, समुद्र किनार (CRZ) आधिनियम लागु होणार *या सर्व आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खाजगी राहील, नियम - कायदे त्यांनीच तयार करायचे. सुरक्षा व्यवस्था त्यांचीच राहील. त्यांना स्वायत्त संस्था (ऑटोनॉमस म्युन्सिपाल्टी) म्हणुन विकसित करायचा. ** पण यांचा जो विकास आयुक्त (Development Commissioner) आसेल तो भारतीय प्रशासकीय सेवेतिल सनदी अधिकरी असेल. *या क्षेत्राला पर्यावरणीय निर्बंधांतून वगळण्यात येईल.** पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे सर्व नियम लागू आहेत. *विजेवरचा अधिभार द्यावा लागणार आहे, पाणी कर द्यावा लागणार. *जमिनी घेण्यात येतील त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची आहे पण..... सरकारी भाव माहीत आहेच सर्वांना यातील सर्वात घातक ......म्हणजे. "सरकार - भांडवलदार आणि "गरिब" जनता या त्रिकोणात, सरकारने सर्वत्रिक विकासाचे पाऊल उचलले, भांडवलदारांना बरोबर घेऊन पण भांडवलदारांनी सरकारच्या (लोकप्रतिनिधिंच्या) हाती पैसे देऊन, गरिब जनतेच्या हाती तुरि दिल्या" *विदेशी कंपन्यांना आपला नफा स्वदेशी पाठवण्याची परवानगी ---परंतु त्यांचा खर्च स्थानिक संस्थेने (मनपा / राज्यसरकार यांनी )करायचा. *स्थानिकांना नोकरी देण्याचे कोणतेही बंधन नाही. * केवळ पडीक, नापिक, क्षारपड, दलदल क्षेत्र विकसाला देण्या एवजी, सरळ सुपिक शेत जमिन विकलीय सरकारनं *लोकप्रतिनिधिच याला कारणीभूत आहेत (गोव्यात नाहिका कायदाच रद्द झाला) या क्षेत्रातल्या उद्योगांना आयकर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, जकात, विक्रीकर, सेवा कर, उलाढाल कर हे सर्व माफ राहील " काय तुम्हाला माहीत आहे का आता "सरकार"ने जंगल / वनं जमीनी "उद्योजकांना " भडे तत्तवावर देण्याचे ठरवित आहे "...............होय........ हे राजकारणी देश विकायला निघाले आहेत ! आपला (वस्तु विशारद तथा नगर रचनाकार ) आर्य

सुमीत Wed, 02/20/2008 - 12:28
फक्त सरकार राज नव्हे, कोर्पोरेट राज आणि ते देखील सामान्य शेतकरी आणि निसर्गाचा घास घेऊन. आता फक्त क्रांतीची नव्हे तर सशस्त्र क्रांतीची गरज आहे, अतिशोयोक्ती वाटली तरी पर्याय आहे का?

आर्य गुरुवार, 02/21/2008 - 14:59
'विशेष आर्थिक क्षेत्रांविषयी" आता थोडी आंतरराष्टीय समीक्षा पहू........ अ) विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती ही ठराविक औद्योगिक घडामोडींना चालना देण्या साठीच झाली आहे. ब) या प्रकल्पांवर "भ्रष्ट" सरकारचा वरदहस्त असतो, आणि त्या प्रमाणे संचलीत केले जातात क) परदेशी गुंतवणुक दारांना, स्थानिक ऊद्योजकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ दिले जातात. ड) विकसनशील राष्टांमधे या कारणांनी अनेक प्रशासकीय अनेक अडथळे निर्माण होतात. इ) विकासक आणि सामाजिक कार्यकर्ते हे स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. फ) अनेक विकसनशील देश स्थानिक ऊद्योजकांना निर्यात अटी वर संधी दिली जाते, परंतु बहुराष्टीय कंपन्यांकडे, अविकसीत देशांत वाढीच्या अनेक संधी ऊपलब्ध असल्यामुळे ईतर देशांत चढाओढींचा ऊद्रेक होतो. अ) यातुनच मह्त्वाच्या बाबींकडे (पर्यावरण, कामगार सुरक्षा, स्थानिक घडामोडीं कडे) कानाडोळा केला जातो. ब) परदेशी गुंतवणुकदार सवलतींचा फायदा घेऊन प्रकल्प ऊभारतात आणि कर सुटीची मुदत संपत आल्यावर दुसरीकडे बस्तान हलवतात. ( कारण तो वर सरकार बद्लते, आणि नाही बद्लले तर......थोडा मलिदा देऊन चालायला लागायचे . क) हे फावते कारण राज्या-राज्यात समन्वय नाही ( आहेच महाराष्ट्र - बिहार, कर्नाटक, मुद्दे) ड) यात मानव मुल्याधिकार, पर्यावरण, कामगार कायदा यांची पायमल्ली करायची. ई) स्थानिक कामगार, कंत्राटदार आणि त्यांचे सल्लागार यात भरडले जातात.........अमेरीकेतील मुळ कंपनी यातुन नामानिरीळी रहाते. याला जबाबदार कोण याचे ऊत्तर देखील द्यायला केंद्र सरकार बांधील नाही ? कारण 'विशेष आर्थिक क्षेत्र' या स्वायत्त संस्था आहेत आणि या वर नियंत्रण राज्य सरकार चे आहे. आपला (समीक्ष़क) आर्य

आर्य Wed, 02/27/2008 - 10:20

राज्यात गेल्या वर्षी "एसईझेड'विरोधी आंदोलन झाले .

"त्यामुळे दिगंबर कामत सरकार अडचणीत आले होते"

 राज्यातील इतर तीन "एसईझेड'बाबत राज्य सरकारशी चर्चा करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. याविषयी बोलताना वाणिज्य सचिव जी. के. पिल्ले म्हणाले, ""गोव्यात तत्त्वतः मंजुरी देण्यात आलेल्या १२ "एसईझेड'ना "कारणे दाखवा' नोटीस पाठविण्यात आली असून, प्रक्रियेत असणारे प्रस्ताव रद्द असेच मानण्यात येतील.''

आपणही हे करु शकतो........फक्त याच नाही तर अन्य कोणत्या ही मुद्दया बाबतीत, कारण शेवटी, या राज्यकर्त्यांना "खुर्चीच" प्रिय असते.

 

राजे Fri, 02/08/2008 - 13:49
बापरे... हे राजकारणी तर देश विकायला निघाले आहेत की काय ? ह्यांना हे अधिकार दिले कोणी ? की ह्यासाठी देखील एक मोठा लढा लढावा लागेल देशाच्या मुक्ती साठी ? देवा ह्या मुर्खांना थोडी अक्कल तरी द्यावयाची होतीस तु ! ह्यांना हे माहीत नाही आहे की ते आपल्याच खुर्चीवर खिळे ठोकता हेत व आपली स्वतःची जमीन मुफ्त मध्ये देत आहेत... काय होणार ह्या देशाचे ? राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनिष Fri, 02/08/2008 - 13:58
इतके भयानक आहे हे सगळे???? NCAS चे कार्यालय कुठे आहे? CD आणऊन बघतोच आता.

काय आहे ही चूक..ऐकायचे आहे?? तर ऐका...... अहो मी कष्ट करून शिकलो. अगदी मोठ्ठा विंजीनीयर झालो.. एका मोठ्ठ्या कंपनी मधे मला फार मोठ्या पगाराची नोकरी आहे.........मी माझ्या गाडीला आणि बायकोच्या साडीच्या (जरी ती साडी नेसत नसली तरी) किंमतीला स्टेटस सिंबॉल मानतो... मी सांगितले होते का या शेतकर्‍याना शिकू नका....माझ्यासारखे मोठे होऊ नका....मोठ्या कंपनी मधे नोकरी करू नका... नाही तर माझ्यासारख्या आंत्रप्र्यूनर (उद्यमशील .. उच्चारता आला नाही तरी आम्ही हा शब्द स्टेटस राखण्यासाठी वापरतो) माणसाला संधी कशी मिळणार? आणि शहरात का प्रश्न कमी आहेत???? ट्रॅफीक, पोल्युशन.. हे बघा नुसते आपले शेतकरी शेतकरी करताय ते.... मग शेतकरी राहीत ना का उपाशी.. Survival of the fittest सिध्दांतानुसार त्यांचे काय व्हायचे ते होईल. मी कशाला काळजी करू... असा हा शिकून सुबुध्द(? का गेंड्याच्या कातडीचा झालेला) समाज....मध्यमवर्गीय (म्हणजे मॅकालेच्या प्रयोगशाळेतले सर्वात उत्क्रांत जीव) असा कोण आहे मी???? मध्यमवर्गीय.. माझी जनता मी सांगेन तेच करेल्(नाहीतर मी त्याना भूलथापा देऊन ते करून घेईन). शेवटी मतदार राजाचा मी राजा आहे ना.... मग मला लोक म्हणतील.. "साहेबांमुळे आमचा उध्दार(?) झाला. विकास आला. जमिनीला भाव आला. ही सर्व साहेबांची कृपा." मग काही दिवसांनी मला कोणी सुज्ञ(माझे आश्रित) लोक मला उद्योगमहर्षी म्हणतील. आणि मी तोपर्यंत बराच (४ पिढ्या खातील) इतका पैसा स्वकर्तृत्वाने(खाऊन) मिळवला असेल. ही सर्व माझ्या दूरदॄष्टीने घेतलेल्या निर्णयांमुळे होईल आणि कदाचित मला एका प्रगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद लाभेल." असे हे आपले राजकारणी नेते(म्हणजे गोबेल्सला पण लाजवणारे प्रचार आणि प्रसारतंत्र यांचे)..... असा मी कोण ??? राजकारणी...... तुम्हीच सांगा ........काय म्हणावे या परीस्थितीला??? व्यथित... डॅनी...... पुण्याचे पेशवे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 23:52
तळेकरसाहेब, सेझ बद्दलची एक बाजू दाखवल्याबद्दल अनेक आभार. ही बाजू लक्षात घेण्यासारखी आहेच आणि चिंतनीय आणि चिंता वाढवणारी देखील.. पण या प्रश्नाला दूसरी बाजू आहे का? (असलीच पाहिजे.. चांगली अथवा वाईट वेग़ळी बाजू असणारच) तीही कोणा तज्ञाने मांडावी अशी विनंती. माझ्यासारख्या या विषयाच्या दोन्ही(खरंतर अनेक) बाजू माहित नसणार्‍यांना वेगवेगळ्या भुमिकांची माहिती तज्ञांनी दिली तर पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहील असे वाटते. तेव्हा माझे मत मी येवढ्यात देत नाहि. (कोण रे तो म्हणतोय कोणी विचारलं होतं का तुझं मत म्हणून ;) ) पण लेख मात्र माहितीपूर्ण वाटला. -ऋषिकेश

अवलिया Sat, 02/09/2008 - 11:09
हा सर्व फुगविलेला डोलारा कोसळणार आहे सावध रहा भुगर्भशास्त्रज्ञ एका फार मोठ्या भुकंपाची शक्यता सांगत आहेत जी शक्यता नोस्ट्रेडेमसने पण सांगितली आहे १२ रिश्तर स्केल सहन करु शकु आपण? (चिंतीत) नाना

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:07
असे लिहितो. बेंबीच्या देठापासून बोंबलतो. परंतु संधी मिळाली की तेथेहि नोकरी करतो. परंतु खालील गोष्टी तपासून घ्यावयास पाहिजेत. १. विजेवरचा भार त्यांना द्यावा लागणार नाही. शिवाय पाणी फुकटात मिळेल. २. विदेशी कंपन्यांना आपला नफा 'स्वदेशी' पाठवण्याची परवानगी. ३. निर्यातीतून मिळण्यार्‍या नफ्यावर प्राप्तीकर लागू नाही. हा नफा परदेशात कितीही काळ ठेवता येईल, त्याच नफ्यातून परदेशात गुंतवणूक मान्य. ४. कोस्टल रेग्युलेशन झोन, जो मच्छिमारांना संरक्षण देतो, तो हवा तेव्हा रद्द करण्यात येईल. वरील ४ मुद्द्यांची आपली माहिती ऐकीव असावी. बाकी सर्व १००% सत्य आहे.

आर्य Wed, 02/20/2008 - 12:13
यातील काही नियम बदलले आहेत तरी पण, परिस्थिति गंभिरच आहे ! वाणिज्य मंत्रालयाची, औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक वसहती, * दिलेल्या जमिनींपैकी फक्त ३५% भागावर त्यांच्या उद्योगांच्या इमारती आणि बाकी ६५% जमीन इतर वपराची आहे. *नविन नियमा नुसार ( ५०% -५०%) किंवा (७५% -२५%) अनुक्रमे जामिन वापर आहे. * कोस्टल रेग्युलेशन झोन, कायदा हवा तेव्हा रद्द करण्यात येईल**किनारपट्टीचेही खाजगीकरण होणार नाही, समुद्र किनार (CRZ) आधिनियम लागु होणार *या सर्व आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खाजगी राहील, नियम - कायदे त्यांनीच तयार करायचे. सुरक्षा व्यवस्था त्यांचीच राहील. त्यांना स्वायत्त संस्था (ऑटोनॉमस म्युन्सिपाल्टी) म्हणुन विकसित करायचा. ** पण यांचा जो विकास आयुक्त (Development Commissioner) आसेल तो भारतीय प्रशासकीय सेवेतिल सनदी अधिकरी असेल. *या क्षेत्राला पर्यावरणीय निर्बंधांतून वगळण्यात येईल.** पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे सर्व नियम लागू आहेत. *विजेवरचा अधिभार द्यावा लागणार आहे, पाणी कर द्यावा लागणार. *जमिनी घेण्यात येतील त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची आहे पण..... सरकारी भाव माहीत आहेच सर्वांना यातील सर्वात घातक ......म्हणजे. "सरकार - भांडवलदार आणि "गरिब" जनता या त्रिकोणात, सरकारने सर्वत्रिक विकासाचे पाऊल उचलले, भांडवलदारांना बरोबर घेऊन पण भांडवलदारांनी सरकारच्या (लोकप्रतिनिधिंच्या) हाती पैसे देऊन, गरिब जनतेच्या हाती तुरि दिल्या" *विदेशी कंपन्यांना आपला नफा स्वदेशी पाठवण्याची परवानगी ---परंतु त्यांचा खर्च स्थानिक संस्थेने (मनपा / राज्यसरकार यांनी )करायचा. *स्थानिकांना नोकरी देण्याचे कोणतेही बंधन नाही. * केवळ पडीक, नापिक, क्षारपड, दलदल क्षेत्र विकसाला देण्या एवजी, सरळ सुपिक शेत जमिन विकलीय सरकारनं *लोकप्रतिनिधिच याला कारणीभूत आहेत (गोव्यात नाहिका कायदाच रद्द झाला) या क्षेत्रातल्या उद्योगांना आयकर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, जकात, विक्रीकर, सेवा कर, उलाढाल कर हे सर्व माफ राहील " काय तुम्हाला माहीत आहे का आता "सरकार"ने जंगल / वनं जमीनी "उद्योजकांना " भडे तत्तवावर देण्याचे ठरवित आहे "...............होय........ हे राजकारणी देश विकायला निघाले आहेत ! आपला (वस्तु विशारद तथा नगर रचनाकार ) आर्य

सुमीत Wed, 02/20/2008 - 12:28
फक्त सरकार राज नव्हे, कोर्पोरेट राज आणि ते देखील सामान्य शेतकरी आणि निसर्गाचा घास घेऊन. आता फक्त क्रांतीची नव्हे तर सशस्त्र क्रांतीची गरज आहे, अतिशोयोक्ती वाटली तरी पर्याय आहे का?

आर्य गुरुवार, 02/21/2008 - 14:59
'विशेष आर्थिक क्षेत्रांविषयी" आता थोडी आंतरराष्टीय समीक्षा पहू........ अ) विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती ही ठराविक औद्योगिक घडामोडींना चालना देण्या साठीच झाली आहे. ब) या प्रकल्पांवर "भ्रष्ट" सरकारचा वरदहस्त असतो, आणि त्या प्रमाणे संचलीत केले जातात क) परदेशी गुंतवणुक दारांना, स्थानिक ऊद्योजकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ दिले जातात. ड) विकसनशील राष्टांमधे या कारणांनी अनेक प्रशासकीय अनेक अडथळे निर्माण होतात. इ) विकासक आणि सामाजिक कार्यकर्ते हे स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. फ) अनेक विकसनशील देश स्थानिक ऊद्योजकांना निर्यात अटी वर संधी दिली जाते, परंतु बहुराष्टीय कंपन्यांकडे, अविकसीत देशांत वाढीच्या अनेक संधी ऊपलब्ध असल्यामुळे ईतर देशांत चढाओढींचा ऊद्रेक होतो. अ) यातुनच मह्त्वाच्या बाबींकडे (पर्यावरण, कामगार सुरक्षा, स्थानिक घडामोडीं कडे) कानाडोळा केला जातो. ब) परदेशी गुंतवणुकदार सवलतींचा फायदा घेऊन प्रकल्प ऊभारतात आणि कर सुटीची मुदत संपत आल्यावर दुसरीकडे बस्तान हलवतात. ( कारण तो वर सरकार बद्लते, आणि नाही बद्लले तर......थोडा मलिदा देऊन चालायला लागायचे . क) हे फावते कारण राज्या-राज्यात समन्वय नाही ( आहेच महाराष्ट्र - बिहार, कर्नाटक, मुद्दे) ड) यात मानव मुल्याधिकार, पर्यावरण, कामगार कायदा यांची पायमल्ली करायची. ई) स्थानिक कामगार, कंत्राटदार आणि त्यांचे सल्लागार यात भरडले जातात.........अमेरीकेतील मुळ कंपनी यातुन नामानिरीळी रहाते. याला जबाबदार कोण याचे ऊत्तर देखील द्यायला केंद्र सरकार बांधील नाही ? कारण 'विशेष आर्थिक क्षेत्र' या स्वायत्त संस्था आहेत आणि या वर नियंत्रण राज्य सरकार चे आहे. आपला (समीक्ष़क) आर्य

आर्य Wed, 02/27/2008 - 10:20

राज्यात गेल्या वर्षी "एसईझेड'विरोधी आंदोलन झाले .

"त्यामुळे दिगंबर कामत सरकार अडचणीत आले होते"

 राज्यातील इतर तीन "एसईझेड'बाबत राज्य सरकारशी चर्चा करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. याविषयी बोलताना वाणिज्य सचिव जी. के. पिल्ले म्हणाले, ""गोव्यात तत्त्वतः मंजुरी देण्यात आलेल्या १२ "एसईझेड'ना "कारणे दाखवा' नोटीस पाठविण्यात आली असून, प्रक्रियेत असणारे प्रस्ताव रद्द असेच मानण्यात येतील.''

आपणही हे करु शकतो........फक्त याच नाही तर अन्य कोणत्या ही मुद्दया बाबतीत, कारण शेवटी, या राज्यकर्त्यांना "खुर्चीच" प्रिय असते.

 

यार! कंपनी सरकार आ रहा है!! "मी भारतात खूप फिरलो. उभा - आडवा भारत पालथा घातला. आणि मला तिथे एकही भिकारी, एकही चोर पहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे; इथली नैतिक मूल्यं इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम, योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असं मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा! त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.

कुठली खिडकी? कितवा मजला?

ॐकार ·

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:21
रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या... तात्या.

नंदन गुरुवार, 02/14/2008 - 19:09
कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय गुरुवार, 02/14/2008 - 19:34
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का? परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो : रिक्तहस्त मी एकभुक्त मी विषय- वंचना- व्यसनमुक्त मी देव, दानवहि, आणि भक्त मी पाठी भू, नभ पांघरायाला कसली खिडकी! कसला मजला! पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?

In reply to by धनंजय

ॐकार Tue, 02/19/2008 - 17:56
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते. पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित. दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक. तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन. चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:02
वा ओंकारा! ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. खुलासा लै भारी केला आहेस बाबा..! आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो.. तात्या.

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:21
रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या... तात्या.

नंदन गुरुवार, 02/14/2008 - 19:09
कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय गुरुवार, 02/14/2008 - 19:34
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का? परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो : रिक्तहस्त मी एकभुक्त मी विषय- वंचना- व्यसनमुक्त मी देव, दानवहि, आणि भक्त मी पाठी भू, नभ पांघरायाला कसली खिडकी! कसला मजला! पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?

In reply to by धनंजय

ॐकार Tue, 02/19/2008 - 17:56
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते. पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित. दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक. तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन. चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:02
वा ओंकारा! ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. खुलासा लै भारी केला आहेस बाबा..! आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो.. तात्या.
कुठली खिडकी? कितवा मजला? निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या बावरलेल्या नजरा वळल्या शब्दांनीही खाटा धरल्या प्रश्न तेवढा एक राहिला कुठली खिडकी? कितवा मजला? मित्र,सोयरे सगळे जमले नव्या घरी येताना दिसले बंद लिफ्ट पाहून म्हणाले किती पायर्‍या चढावयाला? कुठली खिडकी? कितवा मजला? मध्यरात्रीचा प्रहर नेमका हेरून गेलो तसा बेरका व्यवहारी मी मदन नेटका पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला कुठली खिडकी? कितवा मजला? रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! -ॐकार

"शुद्ध' काही जीवघेणे...

आपला अभिजित ·

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 00:04
आपल्या अभिजिता, मनमोकळेपणाने विचार मांडले आहेस, हे आवडले. लिहिण्याचा ढंगही आवडला.परंतु त्यातल्या विचारांशी मी सहमत नाही! अरे भाषेला, शब्दांना असे ठरावीक चौकटीत कोंडून ठेवू नका रे! व्यक्तिश: मला विचारशील तर अमूक एक नियम म्हणजेच तो भाषेचा अंतीम नियम आहे असे नव्हे! म्हणजे निदान असे मी तरी मानत नाही! आता तू दिलेल्या उदाहरणांबद्दलच बोलायचं म्हटलं तर मी तरी पोळीला नेहमी हटकून चपाती असंच म्हणतो. माझ्या घरी, नातेवाईकांत सगळे पोळी असंच म्हणतात परंतु मला मात्र चपाती हाच शब्द वापरायला आवडतो. मला तो अधिक आपला वाटतो! हां, आता भाषेचे, शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे काही ढोबळ नियम आहेत, जे लहानपणी घरच्यांकडून म्हणा, किंवा शा़ळेत शिकताना म्हणा, जे माझ्या कानावरून गेले ते मीही मानतो. परंतु कुणी त्याचे स्तोम माजवलेले मी तरी ऐकून घेत नाही! आमच्या घरी आमटीला आमटीच म्हणतात, परंतु त्याकरता कुणी डाळ हा शब्द जरी वापरला तरी तो मला आवडतो. 'मस्तपैकी डाळभात जेवलो!', किंवा 'डाळचावल खाल्ले' ही दोन्ही वाक्य मला सारखीच प्रिय आहेत! :) माझ्यामते 'भाषा' हे केवळ एक साधन आहे, साध्य नव्हे! तुम्ही लोकांनी तिला साध्य मानल्यामुळे तुमच्यावर ही अशी डोकं धरून बसायची वेळ आली! :) अरे भाषेला, शब्दांना, असं बंदीस्त करू नका रे! भाषेला जसं बागडायचं तसं बागडू द्या रे! बरं का अभिजिता, कुठलीच भाषा वाईट किंवा चुकीची नसते! चांगले-वाईट असतात ते त्या भाषेत व्यक्त केलेले विचार! भाषा ही सगळ्यांचीच आहे. कुणा एका माणसाकडे/समूहाकडे तिचे नियम ठरवण्याचा अधिकार नाही,एवढं तू लक्षात घ्यावंस असं वाटतं! आता आमच्या गाण्यातलंच एक उदाहरण घे! जसे एखाद्या भाषेत व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे काही ढोबळ नियम असतात तसेच नियम आमच्या रागदारी संगीतातही असतात आणि शक्यतोवर ते पाळावेत या मताचा मीही आहे. नाही असं नाही! परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं, किंबहुना त्या माणसाला गाण्यातली खरी गंमतच कळलेली नाही असं मी म्हणेन! अहो २+२=४ हे गणितात ठीक आहे हो! भाषेत किंवा गाण्यात ते उपयोगी नाही! अरे अभिजिता, दर दहा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात! चांगलंच आहे की ते. अरे म्हणूनच तर आजतागायत भाषेतला गोडवा, त्यातली विविधता टिकून आहे! हां, आता राहता राहीला प्रश्न, 'भाषेचं काय होणार?', 'भाषा कशी टिकणार?' असे गळे काढणार्‍या डुढ्ढाचार्यांचा! तर त्याची काळजी नको. अरे तुम्हीआम्ही जाऊ, भाषेच्या शुद्धतेचा मक्ता घेतलेले ते गळेकाढू डुढ्ढाचार्यही जातील, परंतु भाषा ही नेहमीच राहील. कारण माझ्यामते भाषा अमर आहे! शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम भाषेला त्यांच्या कायमस्वरुपी बंधनात कधीच अडकवून ठेऊ शकणार नाहीत! बरं का अभिजिता, एकदा आमच्या मन्सूरअण्णांचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक! ते मैफलीत मारवा गात होते आणि एकसारखा कोमल गंधार लावत होते! बरं मन्सूरअण्णांसारख्या दिग्गजाला विचारणार तरी कोण? गाणं तर रंगलं होतं! अखेरीस मैफल संपल्यानंतर आमच्या गोविंदराव पटवर्धनांनी हळूच त्यांना विचारलं, "काय हो अण्णा? हा कोणता राग? मारव्यासारखा वाटत होता!" मन्सूरअण्णा म्हणाले, "अरे तो मारवाच होता!" त्यावर गोविंदराव बिचकत म्हणाले, "अण्णा, पण तुम्ही तर सारखा कोमल गंधार लावत होतात!" आमचे मन्सूरअण्णा म्हणजे महामिश्कील बरं का, ते गोविंदरावांना हसून म्हणाले, "ठीक आहे. मग आपण त्याला कोमल गंधाराचा मारवा म्हणू! किंवा मारव्या अंगाचा तोडी म्हणू!" :) "पण जे काही गायलो ते तुला आवडलं किंवा नाही तेवढं बोल! ते महत्वाचं!":) तात्पर्य काय, तर डाळभात म्हटलं काय, डाळचावल म्हटलं काय, किंवा आमटीभात म्हटलं काय! उत्तम चव लागल्याशी आणि पोट भरल्याच्या तृप्तीशी तेवढा आपाला मतलब! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Sat, 02/09/2008 - 23:39
परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं, ह्यावर सहमत. तात्या, मला राग, स्वर हे शास्त्रीय संगीतातील (फक्त?) काही कळत नाही. आपल्या कानाला आवडेल ते संगीत चांगले. मनाला रूचतील तर शब्दांसकट गाणी हृदयात. त्यामुळे एखाद्या गाण्यात स्वर, सुरांची अदलाबदल जास्त फरक पाडत नाही. तसेच भाषा आणि संगीत एकत्र आले तरी तेच. दक्षिण भारतीय सिनेमातील गाणी जेव्हा भाषांतर केलेल्या सिनेमात त्याच चालीवर गायली जातात तेव्हा तीही काही आवडतात. त्यात कुठे आपण भाषेला जास्त महत्व देतो?

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Fri, 02/22/2008 - 11:02
तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे... थोडे महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी unmatched ह्या शब्दाचे अजोड असे भाषांतर केले जे reject झाले कारण एका पुणेरी परीक्षकाचे मत match = तुलना म्हणून unmatched = अतुलनीय. आता बोला. १०, ००० शब्दात काय प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द देत बसणार का? म्हणूनच माझे म्हणणे की पुण्यातल्या तथाकथित व्याकरण नियमांवर वृत्तपत्रात पानेच्या पाने भरून लिहिणार्‍यांनी सध्या फक्त पुणे आणि जवळपास लक्ष केंद्रित करावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 11:25
तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे... अगदी करेक्ट! ही इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार मंडळी, हेच माझ्या रागाचं मूळ कारण आहे! बघावं तेव्हा हे भिकारचोट लोक आम्हाला व्याकरणाची, प्रमाणभाषेची शाणपत्ती शिकवत असतात! मी मूर्ख मनुष्य आहे हे मला माहित्ये परंतु इतकाही मूर्ख नाही की व्याकरणाचे काही ढोबळ आणि बेसिक नियम अवश्य पाळावेत हे मला कळू नये! इन फॅक्ट माझ्यामते हे नियम नकळतच पाळले जातात! त्याकरता भेंडी कुणी कुणाला काही विशेष शिकवायची आणि मारे मोठमोठी पुस्तके लिहून शाणपट्टी गाजवायची गरज नाही! प्रत्येक मनुष्य हा भाषा ही आपल्या आईवडिलांकडून आणि लहानपणी शाळेत शिकतच असतो. तो लिहायला शिकतो, बोलायला शिकतो. तेव्हा नकळतपणे हे जे काही भाषेचे आणि व्याकरणाचे ढोबळ नियम आहेत ते त्याच्याकडून आपसूकच पाळले जातात. अहो मला सांगा, अगदी ठार अशिक्षित आईवडिलांची मुलेही भाषा बोलायला शिकतातच ना? ही भाषा त्यांना कोण शिकवतं? त्यांचे अशिक्षित आईवडीलच ना? की त्यांना शिकवायला आणि सो कॉल्ड प्रमाणबद्ध आणि शुद्ध बोलायला तो फोकलिचा वाळंबे येतो?? मग आता हे XXमारिचे व्याकरणवाले असं म्हणणार का, की तो मुलगा आपल्या आईवडिलांकडून जी भाषा बोलायला शिकला आहे ती शुद्ध आणि प्रमाणबद्ध नाही?? कुणी दिला त्यांना ह अधिकार??? आपला, (मायमराठी भाषेचा स्वातंत्र्यसेनानी!) तात्या.

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:24
म्हणतात ते अगदि खरंय.. भाषेला बंधनात बांधून ठेऊन काय उपयोग? आमच्याकडे " तो डाव्(वाढणीसाठि लागतो तो) की ती डाव" असा वाद असतो. तसेच मॅगी (२ मिनिटात तयार होणारे).. ते मॅगी की ती मॅगी...?? चालायचंच.. - प्राजु

" स्थळ : अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.) तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)" अहो बिचारा वेटर असेल मौनव्रतधारी पण म्हणून असा पाणउतारा करायचाका बिचार्‍याचा? च्यामारी गांधीबाबाने केले कि मौन आणि पुणेकराने केला कि माज ही कुठली तर्‍हा? :) "बाकी तो लसूण की ती लसूण, तो ढेकर की ती ढेकर" आला तर तो ढेकर आणि आली तर ती ढेकर तसेच खाल्ला तर तो लसूण आणि खाल्ली तर ती लसूण.. स्त्रीमुक्ति चळवळीमुळे असे काही भेद हे सुधारक पुणेकरांनी मान्य केले आहेत. :) भाषा-सुधारक डॅनी. पुण्याचे पेशवे

भाषा, शुद्धलेखन, शब्द,व्युत्पत्ती, व्याकरण, वृत्त, हे आमचे सध्या नावडते विषय असल्यामुळे अशा लेखनाचे आम्ही केवळ वाचक आहोत :) समजते ते सर्व शुद्ध संप्रदायाचे ह.भ.प. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी Fri, 02/08/2008 - 16:22
तात्याशी १००% सहमत. मला वेगवेगळे बोलीभाषेतील शब्द ऐकायला मजा वाटते. ते गोड वाटतात. लोटांगण घालावेसे नाही वाटत. आपण कुठल्या कृत्रिम साचेबद्ध नाटकी जगात नाही तर दिलखुलास माणसांमध्ये आहोत असे वाटते. ज्याच्याशी ज्याच्या-त्याच्या style मध्ये बोलण्यात मला आपलेपणा वाटतो! (पुणेकर) मनस्वी

देवदत्त Sat, 02/09/2008 - 23:47
छान लिहिलेत. व्याकरणाशी आपले (माझे) शत्रुत्व नाही की खास मित्रत्व नाही. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या दुबळ्या राष्ट्राने बलवान राष्ट्रांशी मिळून मिसळुन रहावे त्यातलाच प्रकार. :)

हैदर अली Sun, 02/10/2008 - 16:02
शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम... तात्या, भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते. भाषा अमर असते हे खरे, पण तिची वाताहत झालेली बघवत नाही. वानगीदाखल व्याकरण नियम धाब्यावर बसवणारे आजच्या मराठीतील रूढ शब्द 'गहूचा डबा' 'गणितची वही' 'चपाती खाल्या', ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल. आपला हैदर अली

In reply to by हैदर अली

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 17:34
भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते. हो, काही एक ढोबळ नियम असतात हे मलाही मान्य, असे मी देखील म्हटले आहे. परंतु तेच नियम अंतीम असतात व त्या नियमानुसार बनलेलीच काय ती प्रमाणभाषा असे निदान मी तरी मानत नाही! गहुचा डबा - हम्म! गहुचा डबा छान वाटतंय! त्या मनाने 'गव्हाचा डबा' कानांना जरा रुक्ष वाटतंय! :) गणितची वही - हम्म! हे जरा वेगळं वाटतंय. पण चलता है.. :) चपाती खाल्ल्या - हैदरराव, काय योगायोग आहे पाहा. आमच्या ओळखीचा किसन माळी नेमके 'चपाती खाल्ल्या' असंच म्हणतो! त्याचं ते 'चपाती खाल्ल्या' छान वाटतं कानांना ऐकायला! :) अवांतर - किसन माळीचं आम्ही लवकरच व्यक्तिचित्र रंगवणार आहोत. काळासावळा किसन माळी हा आमच्या गणगोतातला. मोठा लाघवी आणि अगदी साधा मनुष्य आहे! :) तात्पर्य काय, तर तुमचं ते पांढरपेशी आणि प्रामणभाषेचा मक्ता सांगणारे, गव्हाचा डबा गणिताची वही चपात्या खाल्ल्या (की पोळ्या खाल्ल्या? कारण व्याकरण-शुद्धलेखनकार आपल्या अभिजितरावांना चपाती हा शब्द देखील वात आणणारा वाटतो!) यातून जो अर्थ प्रतित होतो, तोच अर्थ 'गहूचा डबा' 'गणितची वही' 'चपाती खाल्या', यातूनही प्रतित होतो असे आम्हाला वाटते! भाषा हे साधन आहे, साध्य नाही असे आम्ही आधीच म्हटले आहे. असो... ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल. छे छे, काहीतरी भलताच गैरसमज होतो आहे आपला. आम्हाला तरी मुळीच लाज वाटत नाही! तुम्हाला वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही. आम्ही (म्हणजे मी, किसन माळी आणि असे कित्येक!) अभिमानाने स्वत:ला मराठी म्हणवून घेतो आणि घेत राहू! असो, तुमचं प्रमाणबद्ध, व्याकरणशुद्ध मराठी तुम्हाला लखलाभ... आमचं धेडगुजरं (तुमच्या म्हणण्याप्रमाणे!) मराठी आम्हाला लखलाभ! कारण भाषा ना तुमच्या मालकीची, ना आमच्या मालकीची! ती सर्वांची आहे...! तात्या.

आपला अभिजित Sun, 02/10/2008 - 17:29
आणखी काही धेडगुजरी वाक्प्रचार. - दूध पिलं. - लाडूंची विक्री. (लाडवांची विक्री) - मी खूप व्यस्त (इनव्हर्स) आहे. (व्यग्र) - वरचा मजला खाली आहे. (वरचा मजला रिकामा आहे.) मी यावर एक ग्राफिटी पण वापरली होती. `मराठीत हिंदी घुसडणार्‍यांचा वरचा `खाली' असतो! -आपला अभिजित.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:02
मोजकेच अंतर ठेवून सैनिकी शिस्तीत चालत नाही तसेच भाषेचे आहे. ती बोलणा-याच्या व ऐकणा-याच्या सोयीनुसार बोलावी. अर्थ एकच, नेमका व अचूक असल्याशी कारण. बोलीतील मजा लेखी भाषेला नाही. हे खरेच आहे. पण काही बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही. पुण्याची मराठी वैय्याकरणिकदृष्ट्या शुद्ध नाही बरे का. उच्चभ्रू पुणेकर देखील 'तो म्हणला' असे पुण्यात म्हणतात. 'तो म्हणाला' हे बरोबर आहे. मुंबईचीच मराठी शुद्ध आहे. इतरहि अनेक प्रयोग आहेत येथे एकच दिला आहेत. अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस? मी फक्त पत्ता विचारायला आलो आहे. आज सुटी का? म्हणजे सुटीच आहे की वेगळी शिफ्ट आहे की सुटी घेतली? का कामावरून काढून टाकले? काही इतर धेडगुजरी प्रयोगः कागद (कागदे) कापली. बोट कापल आणि खून आल.

हैदर अली Sun, 02/10/2008 - 18:15
कानाला गोड वाटलं ते बरोबर, हे संगितात चाललं तरी भाषेत चालत नाही. सामान्यरूप ही संकल्पना हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. तेच विसरायचं म्हटलं तर त्या भाषेला मराठी न म्हणता धेडगुजरी म्हणावे लागेल. परंपरेने किंवा अज्ञानातून उद्भवणारी अशुद्ध भाषा आणि अनास्थेतून उद्भवणारी अशुद्ध भाषा यांमध्ये फरक आहे. शेतकरयाचे मळक कपडे आणि कारकुनाचे मळके कपडे यात फरक आहे. अभिजितराव, मी तुमच्याशी सहमत आहे. आणखी काही वाक्प्रचार... नाही व्हायला पाहिजे. (व्हायला नको) मी आली / गेली / भेटली / बोलली (ले) पतंगी उडवल्या, इत्यादी.

बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात. यावर कोणी काही म्हटले तरी चालेल. कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले ज्याना ते पुढे चालू रहावे असे वाटत असेल त्यानी कसोशीने त्याचे पालन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. बाकी ज्याना गोडी चाखण्यासाठीच भाषा आहे असे वाटते त्यानी गोडी चाखित रहावे. ज्ञानोबांनी म्हणून ठेवलेच आहे 'जो जे वांछील तो ते लाहो'. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 00:56
बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात. लेको, नाही कुणी म्हटलंय? जे काही ढोबळ नियम आहेत, लहानपणी शाळेत कानावर पडले आहेत, ते आम्हीही मानतोच की! पण म्हणून कोणी जर का आम्हाला शिकवू पाहात असेल तर आम्ही त्याला फाट्यावर मारू! यावर कोणी काही म्हटले तरी चालेल. हेच आम्हीही म्हणतो! हे व्याकरणशुद्ध, ते चुकीचं, पोळी म्हणजे बरोबर आणि चपाती म्हणजे चूक असा संकुचितपणा आम्ही मानणार नाही! कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले काय सांगता? ज्ञानेश्वरांच्या वेळेला जे शब्द होते, जे व्याकरणाचे नियम होते ते आजही तसेच्या तसेच आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? ज्ञानेश्वरीतलं मराठी हे खूप वेगळं आहे, आजचं मराठी हे खूप वेगळं आहे. काळ येतो आणि जातो, त्याचप्रमाणे भाषा आणि तिचे नियमही नेहमी बदलत असतात! आम्ही आमच्या मागील एका प्रतिसादात असं म्हटलं आहे की भाषा हे साध्य आहे, साधन नव्हे!! भाषा ही चार दीडदमडीच्या डुढ्ढाचार्यांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे चालत नसते. आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी?? निदान आम्ही तरी ते नियम म्हणजे अंतीम नियम असे मानत नाही! पोळी म्हटलं म्हणजे उत्तम मराठी आणि चपाती म्हटलं म्हणजे धेडगुजरी मराठी इतका हलका आणि संकुचित विचार भाषेच्या बाबतीत आम्ही करू शकत नाही! आम्ही आमच्या प्रतिसादात असंही म्हटलं होतं की भाषा ही कधीच वाईट वा चुकीची नसते. बरेवाईट असतात ते त्या भाषेतून व्यक्त केलेले विचार! भाषा हे केवळ त्या विचारांच्या देवाणघेवाणीचं साधन आहे. आज वास्तविक पाहता, ज्ञानेश्वरीतलं मराठी हे कित्येकांना समजत नाही, तरीही आज अनेक मंडळी ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. का? तर त्यातली भाषा, त्यातले शब्द हे आजच्या नियमांनुसार व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर आहेत म्हणून नव्हे, तर त्यातले विचार अत्यंत सात्चिक आहेत म्हणून! असो.. गाढवापुढे वाचली गीता असं आता आम्हाला म्हणायची वेळ आली आहे! परमेश्वर सर्व व्याकरण आणि शुद्धलेखनवाल्यांना सद्बुद्धी देवो आणि भाषेच्या बाबतीतले त्यांचे संकुचित मन अधिक विशाल करो! आमच्या बहिणाबाई म्हणतात, मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर अरे इंचू साप बरा, त्याले उतारे मंतर! अवांतर - आता हे वाचून काही मंडळी मूळ शब्द 'इंचू' असा नसून 'विंचू' असा आहे किंवा कसे, आणि मूळ शब्द 'मंत्र' असा आहे, मंतर नव्हे, असा विचार करत डोकं धरून किंवा आमच्या भाषेत सांगायचं तर केसं उपटत बसतील आणि वरील ओळीतला अर्थ बाजूलाच राहील! :) आपला, (शुद्धलेखन आणि व्याकरणाची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍या समस्त मंडळींना फाट्यावर मारणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 02/12/2008 - 02:52
भाषा ही भाषा आहे. संवाद साधण्याचे माध्यम आहे. ती कधीही नष्ट होत नाही, हां ..ती भ्रष्ट होऊ शकते. पण भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. साहित्यिक भाषा हि बोली भाषा होऊ शकत नाही. बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जाणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन" .. भाषा प्रभागाप्रमाणे बदलते. याचा किती उहापोह करायचा ते आपणंच ठरवायचं. एकट्या पश्चिम महराष्ट्रात खूप वेगवेगळ्या प्रकारानी मराठी बोलली जाते. म्हणून तात्या, म्हणतात ते खरं आहे. भाषेला बंधनात का अडकवायचे?? ज्याची जशी असेल तशी भाषा.. - प्राजु.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 01:57
पण चालण्याजोगे ढोबळ नियम कुठे संपतात आणि नसती ट्याँव ट्याँव कुठे सुरू होते हे ही कोण्या दुढ्ढाचार्यानेच ठरवायला पाहिजे का इतर कोणी?.... अजून काही चुकीचे वापर... १. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....) ..आता हे ही कानाला गोड लागते का असेच बघायचे का?

In reply to by भडकमकर मास्तर

अजून काही. पाणी-वाणी: पाणी बिणी असा मराठी वापर योग्य. खाणं-वाणं: खाणं बिणं असा मराठी वापर योग्य. वरील अशुद्धता हिंदीच्या वापरामुळे आली आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:51
१. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....) मला तरी त्यात काहीच चूक वाटत नाही! 'मी तुझी मदत केली' हे वाक्य अगदी बरोबर आहे! आपला, तात्या वाळिंबे. (मो रा वाळिंबेचा बाप!)

"आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी??" तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर. 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानोबांनी आधीच म्हटले आहे. आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही. पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. प्रत्येक मराठी भाषिकाने शुद्ध मराठीच बोलावे असा आमचा आग्रह नाही. पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ??? (तथाकथित मोठ्या मनाच्या लोकांच्या छोटेपणावर हसणारा) -डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:36
तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर. अहो पण हे शुद्ध आणि हे अशुद्ध हे ठरवणार कोण? माझा मुख्य प्रश्न हाच आहे! आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही. काय सांगता? नशीब आमच्या बहिणाबाईचं! पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. वरील वाक्य, पण म्हणून हरप्रकारच्या भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. असे हवे होते. भाषेत शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा, प्रमाणभाषा असं काही नसतं हाच तर आमचा मुद्दा आहे. तुमच्या त्या पंतोजींच्या कवितेतली भाषा जेवढी शुद्ध, तेवढीच आमच्या बहिणाबाई, महानोरांचीही भाषा शुद्धच! पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ??? शुद्ध मराठी म्हणून काही गोष्ट आहे? सांगा बरं कोणती गोष्ट? आम्हाला तरी कळू द्या! अमूक अमूक मराठी म्हणजे शुद्ध मराठी आणि तमूक तमूक मराठी म्हणजे अशुद्ध मराठी हे कुठे लिहिलंय सांगा बरं! आणि आमच्यापुरतं बोलायचं म्हटलं तर आम्ही कोणत्याच प्रकारच्या मराठीला अशुद्ध म्हणत नाही! मराठी ही एक भाषा आहे आणि ती शुद्धच आहे! ही मराठी शुद्ध आणि ती मराठी अशुद्ध असा पोरकटपणा आम्ही करत नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Tue, 02/12/2008 - 07:52
हाहा, हे मस्त. कोणीही अभ्यासू व्याकरणाचा विद्यार्थी बहिणाबाईंच्या शब्दप्रयोगाला अशुद्ध म्हणणार नाही. अभ्यासू व्याकरणकाराचे/विद्यार्थ्याचे तर्क कुठल्या तत्त्वांवर चालतात ते मी अन्यत्र तपशीलवार लिहिले आहे, ते येथे पुन्हा उगाळत नाही. साधारणपणे जी व्यक्ती स्वभाषा म्हणून मराठी बोलत नाही (उदाहरणार्थ प्रौढ वयात मराठी शिकलेला), हल्लीच शब्द बोलू लागलेले मूल, काही विशिष्ट प्रकारचे मतिमंद, एवढ्याच परिस्थितींत विचार न करता पटकन "अशुद्ध" शेरा देण्यास कोणी धजावे. "मग मिळते भाकर" हा प्रयोग अहिराणीत अशुद्ध आहे, कारण फक्त प्रौढवयात अहिराणी शिकलेला असा चुकीचा उच्चार करेल.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 02:39
गल्लत वरील चर्चेत झाली आहे असे वाटते. पोळी = चपाती हा समानार्थी झाला, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे वापरावा. मंत्र = मंतर आणि इतर तत्सम शब्द.. पण निदान अनेकवचन, लिंग, प्रत्यय वगैरे बाबतीत 'कोणतीही मोडतोड' ही कानाला गोड (ग्वाड) मानून घ्यावी हे योग्य नाही. प्रत्येक इमारतीचा काही मूळ आराखडा असतो त्यात प्रमाणाबाहेर बदल केले की ती दिसायला आकर्षक दिसू ही शकेल, पण रहायला धोकादायक ठरू शकते! त्याचप्रमाणे भाषेतली टोकाची अव्यवस्था भाषेबद्दलची शिकण्याची ओढ कमी करायला कारण ठरेल असे वाटते. काहीही चालते असे झाले की दर्जा घसरतो हे सत्य नाकारता येणार नाही. आजच्या इ-सकाळ मधलेच एक उदाहरण घेऊ - "दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय प्रतिक भस्मसात" अशी बातमी मुख्य पानावर आहे. हे खरेतर "दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय प्रतीक भस्मसात" असे हवे. नाहीतर त्याचा अर्थ दक्षिण कोरियामधली "प्रतीक" नावाची व्यक्ती भस्मसात झाली असा निघतो. (आत्ताच्या चर्चेसाठी "प्रतीक" मधल्या "ती" चे र्‍हस्व, दीर्घ सोडून देऊ.) तेव्हा अर्थाचा विपर्यास होणार नाही ही काळजी घेणे अगत्याचे वाटते. शेवटी ऊस मुळापासून खाणे योग्य नाहीच कितीही गोड लागला तरी! चतुरंग

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 02:40
भाषेचे आणि व्याकरणाचे अनेक नियम आहेत आणि ते प्रांतानूसार बदलतात. तेव्हा आमचे तेच बरोबर असे कोणी म्हणु नये आनि समजू तर मुळीच नये पण ज्याने त्याने आपापले नियम पाळावेत असं वाटतं.. उद्या मराठीच्या शिक्षकांनी प्रमाणभाषा सोडून गावरान भाषा वापरली तर नक्कीच खटकेल आणि तात्यांच्या किसन माळी/साधना कोळीण यांनी प्रमाणभाषा वापरली तर मला तरी त्या व्यक्ती "त्या" वाटणार नाहित. तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:46
तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :) सहमत आहे! अहो हेच तर आम्हीही म्हणतोय! कुणी एक व्यक्ति, किंवा चार तथाकथित पंडितांचा एक गट ते नियम ठरवू शकत नाही! भाषेसंबंधी नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही हेच तर आम्हीही म्हणतोय! आणि त्यातूनही हे नियम कुणी ठरवलेच, किंवा आगाऊपणा करून मारे व्याकरणाफिकरणाची पुस्तके वगैरे ल्हिली तर त्या बापड्याला ती त्याची "हौस" म्हणून किंवा "पोटापाण्याचा व्यवसाय" म्हणून अवश्य लिहू द्यावीत परंतु त्या पुस्तकानुसार म्हणजेच काय ती प्रामाणभाषा अशी जर विषवल्ली उद्या फोफावू लागली तर आम्ही ती मुळासकट उपटून काढू! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 02/12/2008 - 08:04
आवो भाशेमधी काय शुद्ध-अशुद्ध नसतंय राव! आमच्या भाईकाकांनीच परमाण दिवून ठिवल्यालं हाय!! आता बघा, "आमच्या काळी असं नव्हतं" या वाक्यातला "नव्हतं" हा शब्द शुद्ध आहे का नाही? तो जर शुद्ध असेल तर त्यातला फक्त नकार काढल्यावर तयार होणारा "व्हतं" हा शब्द अशुद्ध कसा? द्या उत्तर!!!:)) बोलीभाषाप्रेमी, पिवळा डांबिस

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 08:17
एकमेकांच्या अंगावर तुम्ही धावून जावं, हा माझ्या लिखाणाचा हेतू नव्हता. किंबहुना, भाषा शुद्धी-अशुद्धीबद्दल सांगोपांग उहापोह (हाही एक भीषण शब्द!) व्हावा, अशीही अपेक्षा नव्हती. नाहीतर, `काथ्याकूट' मध्ये नसता का टाकला? भाषा प्रांतवार आणि काळवार बदलते, हे मान्य. पण म्हणून व्याकरणाचे नियम बदलू नयेत, एवढी किमान अपेक्षा. मराठीतही अनेक शब्द संस्क्रुत, (हा शब्द योग्य रीतीने कसा उमटवायचा, ते मला माहीत नाही.) फारसी, उर्दू, अरबी, हिंदी भाषेतून आलेले आहेत. पण ते सर्व नवीन शब्द होते, म्हणून रूढ झाले. `कंदील' हा शब्द फारसी आहे, हे कुणाला सांगून पटेल? असो. वैयक्तिक आरोप - प्रत्यारोप न करता, भाषेतल्या गमती-जमतीबद्दल चर्चा झाली, तर मजा येईल. आणि तात्या, भाषेतला विचार महत्त्वाचा असे म्हणता ना आपण, मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं? असो. आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का! मो. रा. वाळंबे. हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण? -अभिजित.

In reply to by आपला अभिजित

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 08:27
मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं? हम्म! भावनेच्या भरात लिहून गेलो! चुकलं खरं..! माफी असावी. मनापासून मागतो! आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का! मो. रा. वाळंबे. हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण? ठीक ठीक! :) आपला, (सुधारित) तात्या वाळंबे. :) असो, आता खुद्द मूळ लेखकाचा (आपल्या अभिजिताचा) प्रतिसाद आला आहे, त्यात त्याने त्याच्या लेखाचा उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. तेव्हा तूर्तास आम्ही या लेखाकडे चर्चा म्हणून न पाहता ललितलेखन म्हणून पाहतो आणि आमचे भाषेसंदर्भातले सर्व प्रतिसाद येथेच थांबवतो! पण....अजून लढाई संपलेली नाही! पुन्हा केव्हातरी.... ! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 10:32
मा. तात्याबा, तरीही `हम्म...' नाही बरं...! हे इंग्रजी शब्दाचं भाषांतर झालं.! मराठीत `हं' एवढंच म्हणतात. हा उगाचच चावा. स्वस्थ नाही बसवत! -अभिजित.

वडापाव Tue, 02/12/2008 - 11:05
श्री. अभिजित, आपण आत्तापर्यंत मांडलेल्या सर्व मुद्द्यांशी व तुम्हाला पाठिंबा देणारया सर्वांशी मी पूर्णपणे सहमत आहे. संस्कृत हा शब्द नीट लिहिण्यासाठी के दाबा. मग शिफ्ट + आर आणि नंतर यू दाबा तसेच शक्य असल्यास मिसळपाववर 'देणारया' शब्द नेमका कसा नीट लिहीता येईल तेदेखील कळवा आपला नम्र, पाणी पुरी

बन्ड्या Fri, 02/22/2008 - 09:39
मित्रहो .... अपल्या सगळ्यान्चे मराठी वरचे प्रेम पाहून खूप बरे वाटले.... तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! " या विचाराशी मी सहमत आहे. प्राजुताईनी सांगितल्या प्रमाने---- बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जातप्रांतवार आणि काळवार बदलणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन".भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. मराठीला ही वेगवेगळ्या बाजाची आहे.. कोल्हापूर भागात बोली भाषा बोलताना एक ३ अक्षरी शिवी सारखी असाते.. अगदि ए़खादा बाप आपल्या मूलाचे कवतूक(?) करताना सूद्दा .......तो 'ति' वापरण्यास हयगय करत नसतो ..... मुलावरील प्रेमाचाच तो एक भाग आहे. असो सांगयचा मुद्दा हा की प्रांतवार आणि काळवार बदलते. भाषेला व्याकरणाच्या बेडीत न अडकवता तिचा अधिक वापर कसा होईल ...त्यात अधिकाधिक नवे शब्द कसे येतिल याचा प्रयत्न व्हावा. नवे शब्द यावेत पण ते येताना जुन्या शब्दांना विसरता काम नये नाहितर पोटच्या पोरांना सोडुन दत्तक पोरांचे अधिक लाड होवुन ती डोक्यावर बसतील. ........ आपला बड्या

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 09:56
तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! " या विचाराशी मी सहमत आहे. बन्ड्या, जियो......!!! भाषा ही सगळ्यांची आहे, सगळ्यांकरता आहे! तिच्यावर कुणा एकाची मालकी नाही त्यामुळे तिचे शुद्धलेखनाचे वगैरे नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही! आम्ही तो अधिकार कुणालाही दिलेला नाही! प्रमाणभाषेचं तुणतुणं वाजवणार्‍या आणि शुद्धलेखनाच्या नावाखाली नाय ती शाणपत्ती करून भाषेचं सौंदर्य घालवू पाहणार्‍या आणि एखाद्या छानश्या नदीप्रमाणे कुठल्याही वळणाने बागडणार्‍या स्वच्छंद भाषेला जर कुणी संकुचित करू पहात असेल, प्रमाणभाषेच्या आणि शुद्धभाषेच्या स्वार्थी आणि एकाधिकारशाही अट्टाहासापायी तिला बेड्यात जखडू पाहात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही व त्यांना फाट्यावर मारू! तात्या.

धनंजय Fri, 02/22/2008 - 21:00
(पुणेरी व्याकरणकार सोडून सगळ्यांच्या खातर) हांव गोयांत ल्हानाचो व्हड जालो, तेन्ना जायती लोकां म्हणतली की कोंकणी ही मराठ्येची बोली, विंगड भास ना. गोंय राज्य जाले आणि कोंकणी गोंयची राजभास जाली तेन्ना मुजरतच हांव गोंयाभायेर गेल्लो. म्हजे धाकटेपणांत हांव "मराठ्येची बोली" म्हूण शिकिल्ली उतरां आता मिसळपावाचेर बरवून उपकरता हे आयकून हांव धादोस जालो. तात्या तुजे हे सामके खरे की भास म्हटल्याक न्हय, ती सोबीत वळणां घेत जाय तशी वतली. ही "प्रमाणभास" म्हणपी लोकां तिचेर धरणां बांधपाक सोदतात. तुजे हेंय खरे की अशे करप म्हणल्या मायेंक बेडियो घालप. पुणून माका हाजे वायट दिसता, की तू कोकणियेन बरयना, पुणून पुणेकरांच्या भाशेन बरयता. ते कित्याक? म्हजो तुका येवकार आसा की तू कोकणियेन बरवन या प्रमाणभाशेक नाचवपी लोकांक सायडी घालपाचो फुडाकार घे. पुणेरी बोलीतून तू म्हणता ते तुजे म्हणप म्हटल्याक फकत उतरां. तुज्या घरच्या बोलियेन तुएं तीच उतरां बरयल्यार ती बदल घडवपाखातरची खरी क्रिती. (पुणेरी व्याकरणवाल्यांसाठी [फक्त] सबटायटल्स. बाकीच्यांना नाहीतरी कळतेच.) मी गोव्यात लहानाचा मोठा झालो, तेव्हा खूप लोक म्हणत की कोकणी ही मराठीची बोली, वेगळी भाषा नाही. गोवा राज्य झाले, आणि कोकणी गोव्याची राज्यभाषा झाली तेव्हा लवकरच मी गोव्याबाहेर गेलेलो होतो. माझ्या लहानपणात "मराठीची बोली" म्हणून शिकलेले शब्द आता मिसळपावावर लिहून चालतात हे ऐकून मी आनंदित झालो. तात्या तुमचे हे अगदी खरे, की भाषा म्हणजे नदी, ती सुरेख वळणे घेत वाटेल तशी जाईल. ही "प्रमाणभाषा" म्हणणारे लोक तिच्यावर धरणे बांधायला बघत आहेत. तुमचे हेही खरे की असे करणे म्हणजे मायभाषेला बेड्या घालणे. पण मला एक वाईट वाटते, की तुम्ही कोकणीत न लिहिता पुणेकरांसारखे लिहिता. ते कशासाठी? माझे तुम्हाला आमंत्रण आहे, की तुम्ही कोकणीत लिहून या प्रमाणभाषेला नाचवणार्‍या लोकांना बाजूला पाडण्याचा पुढाकार घ्यावा. पुणेरी बोलीत तुमचे हे म्हणणे म्हणजे केवळ शब्द. तुमच्या घरच्या बोलीत तुम्ही तेच शब्द लिहिल्यास ती बदल घडवणारी खरी कृती होईल.

बॅटमॅन Wed, 02/27/2013 - 14:27
लेखात उल्लेखिलेली बोलीभाषेची वैशिष्ट्ये बव्हंशी जण्रल पच्चिम म्हाराष्ट्राची म्हनून सांगिटली जातात. पुनेरी म्हंजे पुन्यातली आसं असलं तरीबी ते बामनांशी जास्त निगडित का काय ते हाय. तेच्यामुळं पुन्यातली जण्रल भौजन जंता काय म्हंते तेच्याशी लोकास्नी काय देनंघेनं न्हवतं. जौद्या तेचायला तेच्या. आमच्या येळी आसं न्हवतं बगा. (सांगली-मिरज-कुपवाड म्हाणगरपालिकेतला प्रमुक उंदीरमार) ब्याटम्यान.

वेल्लाभट Wed, 02/27/2013 - 15:04
पुण्यात तारांगण सोसायटीच्या जवळ एका पोळी भाजी केंद्राबाहेर फलक होता. `दहि' मिळेल. मी जाऊन म्हटलं की एक चूक आढळली, `दही'तली ही दुसरी असते. त्याने मानलं नाही ते. उलट मला कुचकटपणे `हो का !?!' असं म्हणून मान फिरवली.

In reply to by वेल्लाभट

पिवळा डांबिस गुरुवार, 02/28/2013 - 00:09
कदाचित त्या विकेत्याकडे दही मागितल्यावर तो लोटकाभर दही देण्याऐवजी कवडीइतकंच दहि देत असेल!!!! पुण्यातल्या तारांगण सोसायटीबाहेर काय अशक्य आहे? :)

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 00:04
आपल्या अभिजिता, मनमोकळेपणाने विचार मांडले आहेस, हे आवडले. लिहिण्याचा ढंगही आवडला.परंतु त्यातल्या विचारांशी मी सहमत नाही! अरे भाषेला, शब्दांना असे ठरावीक चौकटीत कोंडून ठेवू नका रे! व्यक्तिश: मला विचारशील तर अमूक एक नियम म्हणजेच तो भाषेचा अंतीम नियम आहे असे नव्हे! म्हणजे निदान असे मी तरी मानत नाही! आता तू दिलेल्या उदाहरणांबद्दलच बोलायचं म्हटलं तर मी तरी पोळीला नेहमी हटकून चपाती असंच म्हणतो. माझ्या घरी, नातेवाईकांत सगळे पोळी असंच म्हणतात परंतु मला मात्र चपाती हाच शब्द वापरायला आवडतो. मला तो अधिक आपला वाटतो! हां, आता भाषेचे, शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे काही ढोबळ नियम आहेत, जे लहानपणी घरच्यांकडून म्हणा, किंवा शा़ळेत शिकताना म्हणा, जे माझ्या कानावरून गेले ते मीही मानतो. परंतु कुणी त्याचे स्तोम माजवलेले मी तरी ऐकून घेत नाही! आमच्या घरी आमटीला आमटीच म्हणतात, परंतु त्याकरता कुणी डाळ हा शब्द जरी वापरला तरी तो मला आवडतो. 'मस्तपैकी डाळभात जेवलो!', किंवा 'डाळचावल खाल्ले' ही दोन्ही वाक्य मला सारखीच प्रिय आहेत! :) माझ्यामते 'भाषा' हे केवळ एक साधन आहे, साध्य नव्हे! तुम्ही लोकांनी तिला साध्य मानल्यामुळे तुमच्यावर ही अशी डोकं धरून बसायची वेळ आली! :) अरे भाषेला, शब्दांना, असं बंदीस्त करू नका रे! भाषेला जसं बागडायचं तसं बागडू द्या रे! बरं का अभिजिता, कुठलीच भाषा वाईट किंवा चुकीची नसते! चांगले-वाईट असतात ते त्या भाषेत व्यक्त केलेले विचार! भाषा ही सगळ्यांचीच आहे. कुणा एका माणसाकडे/समूहाकडे तिचे नियम ठरवण्याचा अधिकार नाही,एवढं तू लक्षात घ्यावंस असं वाटतं! आता आमच्या गाण्यातलंच एक उदाहरण घे! जसे एखाद्या भाषेत व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे काही ढोबळ नियम असतात तसेच नियम आमच्या रागदारी संगीतातही असतात आणि शक्यतोवर ते पाळावेत या मताचा मीही आहे. नाही असं नाही! परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं, किंबहुना त्या माणसाला गाण्यातली खरी गंमतच कळलेली नाही असं मी म्हणेन! अहो २+२=४ हे गणितात ठीक आहे हो! भाषेत किंवा गाण्यात ते उपयोगी नाही! अरे अभिजिता, दर दहा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात! चांगलंच आहे की ते. अरे म्हणूनच तर आजतागायत भाषेतला गोडवा, त्यातली विविधता टिकून आहे! हां, आता राहता राहीला प्रश्न, 'भाषेचं काय होणार?', 'भाषा कशी टिकणार?' असे गळे काढणार्‍या डुढ्ढाचार्यांचा! तर त्याची काळजी नको. अरे तुम्हीआम्ही जाऊ, भाषेच्या शुद्धतेचा मक्ता घेतलेले ते गळेकाढू डुढ्ढाचार्यही जातील, परंतु भाषा ही नेहमीच राहील. कारण माझ्यामते भाषा अमर आहे! शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम भाषेला त्यांच्या कायमस्वरुपी बंधनात कधीच अडकवून ठेऊ शकणार नाहीत! बरं का अभिजिता, एकदा आमच्या मन्सूरअण्णांचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक! ते मैफलीत मारवा गात होते आणि एकसारखा कोमल गंधार लावत होते! बरं मन्सूरअण्णांसारख्या दिग्गजाला विचारणार तरी कोण? गाणं तर रंगलं होतं! अखेरीस मैफल संपल्यानंतर आमच्या गोविंदराव पटवर्धनांनी हळूच त्यांना विचारलं, "काय हो अण्णा? हा कोणता राग? मारव्यासारखा वाटत होता!" मन्सूरअण्णा म्हणाले, "अरे तो मारवाच होता!" त्यावर गोविंदराव बिचकत म्हणाले, "अण्णा, पण तुम्ही तर सारखा कोमल गंधार लावत होतात!" आमचे मन्सूरअण्णा म्हणजे महामिश्कील बरं का, ते गोविंदरावांना हसून म्हणाले, "ठीक आहे. मग आपण त्याला कोमल गंधाराचा मारवा म्हणू! किंवा मारव्या अंगाचा तोडी म्हणू!" :) "पण जे काही गायलो ते तुला आवडलं किंवा नाही तेवढं बोल! ते महत्वाचं!":) तात्पर्य काय, तर डाळभात म्हटलं काय, डाळचावल म्हटलं काय, किंवा आमटीभात म्हटलं काय! उत्तम चव लागल्याशी आणि पोट भरल्याच्या तृप्तीशी तेवढा आपाला मतलब! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Sat, 02/09/2008 - 23:39
परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं, ह्यावर सहमत. तात्या, मला राग, स्वर हे शास्त्रीय संगीतातील (फक्त?) काही कळत नाही. आपल्या कानाला आवडेल ते संगीत चांगले. मनाला रूचतील तर शब्दांसकट गाणी हृदयात. त्यामुळे एखाद्या गाण्यात स्वर, सुरांची अदलाबदल जास्त फरक पाडत नाही. तसेच भाषा आणि संगीत एकत्र आले तरी तेच. दक्षिण भारतीय सिनेमातील गाणी जेव्हा भाषांतर केलेल्या सिनेमात त्याच चालीवर गायली जातात तेव्हा तीही काही आवडतात. त्यात कुठे आपण भाषेला जास्त महत्व देतो?

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Fri, 02/22/2008 - 11:02
तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे... थोडे महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी unmatched ह्या शब्दाचे अजोड असे भाषांतर केले जे reject झाले कारण एका पुणेरी परीक्षकाचे मत match = तुलना म्हणून unmatched = अतुलनीय. आता बोला. १०, ००० शब्दात काय प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द देत बसणार का? म्हणूनच माझे म्हणणे की पुण्यातल्या तथाकथित व्याकरण नियमांवर वृत्तपत्रात पानेच्या पाने भरून लिहिणार्‍यांनी सध्या फक्त पुणे आणि जवळपास लक्ष केंद्रित करावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 11:25
तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे... अगदी करेक्ट! ही इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार मंडळी, हेच माझ्या रागाचं मूळ कारण आहे! बघावं तेव्हा हे भिकारचोट लोक आम्हाला व्याकरणाची, प्रमाणभाषेची शाणपत्ती शिकवत असतात! मी मूर्ख मनुष्य आहे हे मला माहित्ये परंतु इतकाही मूर्ख नाही की व्याकरणाचे काही ढोबळ आणि बेसिक नियम अवश्य पाळावेत हे मला कळू नये! इन फॅक्ट माझ्यामते हे नियम नकळतच पाळले जातात! त्याकरता भेंडी कुणी कुणाला काही विशेष शिकवायची आणि मारे मोठमोठी पुस्तके लिहून शाणपट्टी गाजवायची गरज नाही! प्रत्येक मनुष्य हा भाषा ही आपल्या आईवडिलांकडून आणि लहानपणी शाळेत शिकतच असतो. तो लिहायला शिकतो, बोलायला शिकतो. तेव्हा नकळतपणे हे जे काही भाषेचे आणि व्याकरणाचे ढोबळ नियम आहेत ते त्याच्याकडून आपसूकच पाळले जातात. अहो मला सांगा, अगदी ठार अशिक्षित आईवडिलांची मुलेही भाषा बोलायला शिकतातच ना? ही भाषा त्यांना कोण शिकवतं? त्यांचे अशिक्षित आईवडीलच ना? की त्यांना शिकवायला आणि सो कॉल्ड प्रमाणबद्ध आणि शुद्ध बोलायला तो फोकलिचा वाळंबे येतो?? मग आता हे XXमारिचे व्याकरणवाले असं म्हणणार का, की तो मुलगा आपल्या आईवडिलांकडून जी भाषा बोलायला शिकला आहे ती शुद्ध आणि प्रमाणबद्ध नाही?? कुणी दिला त्यांना ह अधिकार??? आपला, (मायमराठी भाषेचा स्वातंत्र्यसेनानी!) तात्या.

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:24
म्हणतात ते अगदि खरंय.. भाषेला बंधनात बांधून ठेऊन काय उपयोग? आमच्याकडे " तो डाव्(वाढणीसाठि लागतो तो) की ती डाव" असा वाद असतो. तसेच मॅगी (२ मिनिटात तयार होणारे).. ते मॅगी की ती मॅगी...?? चालायचंच.. - प्राजु

" स्थळ : अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.) तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)" अहो बिचारा वेटर असेल मौनव्रतधारी पण म्हणून असा पाणउतारा करायचाका बिचार्‍याचा? च्यामारी गांधीबाबाने केले कि मौन आणि पुणेकराने केला कि माज ही कुठली तर्‍हा? :) "बाकी तो लसूण की ती लसूण, तो ढेकर की ती ढेकर" आला तर तो ढेकर आणि आली तर ती ढेकर तसेच खाल्ला तर तो लसूण आणि खाल्ली तर ती लसूण.. स्त्रीमुक्ति चळवळीमुळे असे काही भेद हे सुधारक पुणेकरांनी मान्य केले आहेत. :) भाषा-सुधारक डॅनी. पुण्याचे पेशवे

भाषा, शुद्धलेखन, शब्द,व्युत्पत्ती, व्याकरण, वृत्त, हे आमचे सध्या नावडते विषय असल्यामुळे अशा लेखनाचे आम्ही केवळ वाचक आहोत :) समजते ते सर्व शुद्ध संप्रदायाचे ह.भ.प. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी Fri, 02/08/2008 - 16:22
तात्याशी १००% सहमत. मला वेगवेगळे बोलीभाषेतील शब्द ऐकायला मजा वाटते. ते गोड वाटतात. लोटांगण घालावेसे नाही वाटत. आपण कुठल्या कृत्रिम साचेबद्ध नाटकी जगात नाही तर दिलखुलास माणसांमध्ये आहोत असे वाटते. ज्याच्याशी ज्याच्या-त्याच्या style मध्ये बोलण्यात मला आपलेपणा वाटतो! (पुणेकर) मनस्वी

देवदत्त Sat, 02/09/2008 - 23:47
छान लिहिलेत. व्याकरणाशी आपले (माझे) शत्रुत्व नाही की खास मित्रत्व नाही. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या दुबळ्या राष्ट्राने बलवान राष्ट्रांशी मिळून मिसळुन रहावे त्यातलाच प्रकार. :)

हैदर अली Sun, 02/10/2008 - 16:02
शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम... तात्या, भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते. भाषा अमर असते हे खरे, पण तिची वाताहत झालेली बघवत नाही. वानगीदाखल व्याकरण नियम धाब्यावर बसवणारे आजच्या मराठीतील रूढ शब्द 'गहूचा डबा' 'गणितची वही' 'चपाती खाल्या', ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल. आपला हैदर अली

In reply to by हैदर अली

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 17:34
भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते. हो, काही एक ढोबळ नियम असतात हे मलाही मान्य, असे मी देखील म्हटले आहे. परंतु तेच नियम अंतीम असतात व त्या नियमानुसार बनलेलीच काय ती प्रमाणभाषा असे निदान मी तरी मानत नाही! गहुचा डबा - हम्म! गहुचा डबा छान वाटतंय! त्या मनाने 'गव्हाचा डबा' कानांना जरा रुक्ष वाटतंय! :) गणितची वही - हम्म! हे जरा वेगळं वाटतंय. पण चलता है.. :) चपाती खाल्ल्या - हैदरराव, काय योगायोग आहे पाहा. आमच्या ओळखीचा किसन माळी नेमके 'चपाती खाल्ल्या' असंच म्हणतो! त्याचं ते 'चपाती खाल्ल्या' छान वाटतं कानांना ऐकायला! :) अवांतर - किसन माळीचं आम्ही लवकरच व्यक्तिचित्र रंगवणार आहोत. काळासावळा किसन माळी हा आमच्या गणगोतातला. मोठा लाघवी आणि अगदी साधा मनुष्य आहे! :) तात्पर्य काय, तर तुमचं ते पांढरपेशी आणि प्रामणभाषेचा मक्ता सांगणारे, गव्हाचा डबा गणिताची वही चपात्या खाल्ल्या (की पोळ्या खाल्ल्या? कारण व्याकरण-शुद्धलेखनकार आपल्या अभिजितरावांना चपाती हा शब्द देखील वात आणणारा वाटतो!) यातून जो अर्थ प्रतित होतो, तोच अर्थ 'गहूचा डबा' 'गणितची वही' 'चपाती खाल्या', यातूनही प्रतित होतो असे आम्हाला वाटते! भाषा हे साधन आहे, साध्य नाही असे आम्ही आधीच म्हटले आहे. असो... ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल. छे छे, काहीतरी भलताच गैरसमज होतो आहे आपला. आम्हाला तरी मुळीच लाज वाटत नाही! तुम्हाला वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही. आम्ही (म्हणजे मी, किसन माळी आणि असे कित्येक!) अभिमानाने स्वत:ला मराठी म्हणवून घेतो आणि घेत राहू! असो, तुमचं प्रमाणबद्ध, व्याकरणशुद्ध मराठी तुम्हाला लखलाभ... आमचं धेडगुजरं (तुमच्या म्हणण्याप्रमाणे!) मराठी आम्हाला लखलाभ! कारण भाषा ना तुमच्या मालकीची, ना आमच्या मालकीची! ती सर्वांची आहे...! तात्या.

आपला अभिजित Sun, 02/10/2008 - 17:29
आणखी काही धेडगुजरी वाक्प्रचार. - दूध पिलं. - लाडूंची विक्री. (लाडवांची विक्री) - मी खूप व्यस्त (इनव्हर्स) आहे. (व्यग्र) - वरचा मजला खाली आहे. (वरचा मजला रिकामा आहे.) मी यावर एक ग्राफिटी पण वापरली होती. `मराठीत हिंदी घुसडणार्‍यांचा वरचा `खाली' असतो! -आपला अभिजित.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:02
मोजकेच अंतर ठेवून सैनिकी शिस्तीत चालत नाही तसेच भाषेचे आहे. ती बोलणा-याच्या व ऐकणा-याच्या सोयीनुसार बोलावी. अर्थ एकच, नेमका व अचूक असल्याशी कारण. बोलीतील मजा लेखी भाषेला नाही. हे खरेच आहे. पण काही बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही. पुण्याची मराठी वैय्याकरणिकदृष्ट्या शुद्ध नाही बरे का. उच्चभ्रू पुणेकर देखील 'तो म्हणला' असे पुण्यात म्हणतात. 'तो म्हणाला' हे बरोबर आहे. मुंबईचीच मराठी शुद्ध आहे. इतरहि अनेक प्रयोग आहेत येथे एकच दिला आहेत. अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस? मी फक्त पत्ता विचारायला आलो आहे. आज सुटी का? म्हणजे सुटीच आहे की वेगळी शिफ्ट आहे की सुटी घेतली? का कामावरून काढून टाकले? काही इतर धेडगुजरी प्रयोगः कागद (कागदे) कापली. बोट कापल आणि खून आल.

हैदर अली Sun, 02/10/2008 - 18:15
कानाला गोड वाटलं ते बरोबर, हे संगितात चाललं तरी भाषेत चालत नाही. सामान्यरूप ही संकल्पना हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. तेच विसरायचं म्हटलं तर त्या भाषेला मराठी न म्हणता धेडगुजरी म्हणावे लागेल. परंपरेने किंवा अज्ञानातून उद्भवणारी अशुद्ध भाषा आणि अनास्थेतून उद्भवणारी अशुद्ध भाषा यांमध्ये फरक आहे. शेतकरयाचे मळक कपडे आणि कारकुनाचे मळके कपडे यात फरक आहे. अभिजितराव, मी तुमच्याशी सहमत आहे. आणखी काही वाक्प्रचार... नाही व्हायला पाहिजे. (व्हायला नको) मी आली / गेली / भेटली / बोलली (ले) पतंगी उडवल्या, इत्यादी.

बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात. यावर कोणी काही म्हटले तरी चालेल. कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले ज्याना ते पुढे चालू रहावे असे वाटत असेल त्यानी कसोशीने त्याचे पालन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. बाकी ज्याना गोडी चाखण्यासाठीच भाषा आहे असे वाटते त्यानी गोडी चाखित रहावे. ज्ञानोबांनी म्हणून ठेवलेच आहे 'जो जे वांछील तो ते लाहो'. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 00:56
बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात. लेको, नाही कुणी म्हटलंय? जे काही ढोबळ नियम आहेत, लहानपणी शाळेत कानावर पडले आहेत, ते आम्हीही मानतोच की! पण म्हणून कोणी जर का आम्हाला शिकवू पाहात असेल तर आम्ही त्याला फाट्यावर मारू! यावर कोणी काही म्हटले तरी चालेल. हेच आम्हीही म्हणतो! हे व्याकरणशुद्ध, ते चुकीचं, पोळी म्हणजे बरोबर आणि चपाती म्हणजे चूक असा संकुचितपणा आम्ही मानणार नाही! कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले काय सांगता? ज्ञानेश्वरांच्या वेळेला जे शब्द होते, जे व्याकरणाचे नियम होते ते आजही तसेच्या तसेच आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? ज्ञानेश्वरीतलं मराठी हे खूप वेगळं आहे, आजचं मराठी हे खूप वेगळं आहे. काळ येतो आणि जातो, त्याचप्रमाणे भाषा आणि तिचे नियमही नेहमी बदलत असतात! आम्ही आमच्या मागील एका प्रतिसादात असं म्हटलं आहे की भाषा हे साध्य आहे, साधन नव्हे!! भाषा ही चार दीडदमडीच्या डुढ्ढाचार्यांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे चालत नसते. आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी?? निदान आम्ही तरी ते नियम म्हणजे अंतीम नियम असे मानत नाही! पोळी म्हटलं म्हणजे उत्तम मराठी आणि चपाती म्हटलं म्हणजे धेडगुजरी मराठी इतका हलका आणि संकुचित विचार भाषेच्या बाबतीत आम्ही करू शकत नाही! आम्ही आमच्या प्रतिसादात असंही म्हटलं होतं की भाषा ही कधीच वाईट वा चुकीची नसते. बरेवाईट असतात ते त्या भाषेतून व्यक्त केलेले विचार! भाषा हे केवळ त्या विचारांच्या देवाणघेवाणीचं साधन आहे. आज वास्तविक पाहता, ज्ञानेश्वरीतलं मराठी हे कित्येकांना समजत नाही, तरीही आज अनेक मंडळी ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. का? तर त्यातली भाषा, त्यातले शब्द हे आजच्या नियमांनुसार व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर आहेत म्हणून नव्हे, तर त्यातले विचार अत्यंत सात्चिक आहेत म्हणून! असो.. गाढवापुढे वाचली गीता असं आता आम्हाला म्हणायची वेळ आली आहे! परमेश्वर सर्व व्याकरण आणि शुद्धलेखनवाल्यांना सद्बुद्धी देवो आणि भाषेच्या बाबतीतले त्यांचे संकुचित मन अधिक विशाल करो! आमच्या बहिणाबाई म्हणतात, मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर अरे इंचू साप बरा, त्याले उतारे मंतर! अवांतर - आता हे वाचून काही मंडळी मूळ शब्द 'इंचू' असा नसून 'विंचू' असा आहे किंवा कसे, आणि मूळ शब्द 'मंत्र' असा आहे, मंतर नव्हे, असा विचार करत डोकं धरून किंवा आमच्या भाषेत सांगायचं तर केसं उपटत बसतील आणि वरील ओळीतला अर्थ बाजूलाच राहील! :) आपला, (शुद्धलेखन आणि व्याकरणाची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍या समस्त मंडळींना फाट्यावर मारणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 02/12/2008 - 02:52
भाषा ही भाषा आहे. संवाद साधण्याचे माध्यम आहे. ती कधीही नष्ट होत नाही, हां ..ती भ्रष्ट होऊ शकते. पण भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. साहित्यिक भाषा हि बोली भाषा होऊ शकत नाही. बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जाणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन" .. भाषा प्रभागाप्रमाणे बदलते. याचा किती उहापोह करायचा ते आपणंच ठरवायचं. एकट्या पश्चिम महराष्ट्रात खूप वेगवेगळ्या प्रकारानी मराठी बोलली जाते. म्हणून तात्या, म्हणतात ते खरं आहे. भाषेला बंधनात का अडकवायचे?? ज्याची जशी असेल तशी भाषा.. - प्राजु.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 01:57
पण चालण्याजोगे ढोबळ नियम कुठे संपतात आणि नसती ट्याँव ट्याँव कुठे सुरू होते हे ही कोण्या दुढ्ढाचार्यानेच ठरवायला पाहिजे का इतर कोणी?.... अजून काही चुकीचे वापर... १. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....) ..आता हे ही कानाला गोड लागते का असेच बघायचे का?

In reply to by भडकमकर मास्तर

अजून काही. पाणी-वाणी: पाणी बिणी असा मराठी वापर योग्य. खाणं-वाणं: खाणं बिणं असा मराठी वापर योग्य. वरील अशुद्धता हिंदीच्या वापरामुळे आली आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:51
१. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....) मला तरी त्यात काहीच चूक वाटत नाही! 'मी तुझी मदत केली' हे वाक्य अगदी बरोबर आहे! आपला, तात्या वाळिंबे. (मो रा वाळिंबेचा बाप!)

"आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी??" तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर. 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानोबांनी आधीच म्हटले आहे. आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही. पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. प्रत्येक मराठी भाषिकाने शुद्ध मराठीच बोलावे असा आमचा आग्रह नाही. पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ??? (तथाकथित मोठ्या मनाच्या लोकांच्या छोटेपणावर हसणारा) -डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:36
तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर. अहो पण हे शुद्ध आणि हे अशुद्ध हे ठरवणार कोण? माझा मुख्य प्रश्न हाच आहे! आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही. काय सांगता? नशीब आमच्या बहिणाबाईचं! पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. वरील वाक्य, पण म्हणून हरप्रकारच्या भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. असे हवे होते. भाषेत शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा, प्रमाणभाषा असं काही नसतं हाच तर आमचा मुद्दा आहे. तुमच्या त्या पंतोजींच्या कवितेतली भाषा जेवढी शुद्ध, तेवढीच आमच्या बहिणाबाई, महानोरांचीही भाषा शुद्धच! पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ??? शुद्ध मराठी म्हणून काही गोष्ट आहे? सांगा बरं कोणती गोष्ट? आम्हाला तरी कळू द्या! अमूक अमूक मराठी म्हणजे शुद्ध मराठी आणि तमूक तमूक मराठी म्हणजे अशुद्ध मराठी हे कुठे लिहिलंय सांगा बरं! आणि आमच्यापुरतं बोलायचं म्हटलं तर आम्ही कोणत्याच प्रकारच्या मराठीला अशुद्ध म्हणत नाही! मराठी ही एक भाषा आहे आणि ती शुद्धच आहे! ही मराठी शुद्ध आणि ती मराठी अशुद्ध असा पोरकटपणा आम्ही करत नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Tue, 02/12/2008 - 07:52
हाहा, हे मस्त. कोणीही अभ्यासू व्याकरणाचा विद्यार्थी बहिणाबाईंच्या शब्दप्रयोगाला अशुद्ध म्हणणार नाही. अभ्यासू व्याकरणकाराचे/विद्यार्थ्याचे तर्क कुठल्या तत्त्वांवर चालतात ते मी अन्यत्र तपशीलवार लिहिले आहे, ते येथे पुन्हा उगाळत नाही. साधारणपणे जी व्यक्ती स्वभाषा म्हणून मराठी बोलत नाही (उदाहरणार्थ प्रौढ वयात मराठी शिकलेला), हल्लीच शब्द बोलू लागलेले मूल, काही विशिष्ट प्रकारचे मतिमंद, एवढ्याच परिस्थितींत विचार न करता पटकन "अशुद्ध" शेरा देण्यास कोणी धजावे. "मग मिळते भाकर" हा प्रयोग अहिराणीत अशुद्ध आहे, कारण फक्त प्रौढवयात अहिराणी शिकलेला असा चुकीचा उच्चार करेल.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 02:39
गल्लत वरील चर्चेत झाली आहे असे वाटते. पोळी = चपाती हा समानार्थी झाला, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे वापरावा. मंत्र = मंतर आणि इतर तत्सम शब्द.. पण निदान अनेकवचन, लिंग, प्रत्यय वगैरे बाबतीत 'कोणतीही मोडतोड' ही कानाला गोड (ग्वाड) मानून घ्यावी हे योग्य नाही. प्रत्येक इमारतीचा काही मूळ आराखडा असतो त्यात प्रमाणाबाहेर बदल केले की ती दिसायला आकर्षक दिसू ही शकेल, पण रहायला धोकादायक ठरू शकते! त्याचप्रमाणे भाषेतली टोकाची अव्यवस्था भाषेबद्दलची शिकण्याची ओढ कमी करायला कारण ठरेल असे वाटते. काहीही चालते असे झाले की दर्जा घसरतो हे सत्य नाकारता येणार नाही. आजच्या इ-सकाळ मधलेच एक उदाहरण घेऊ - "दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय प्रतिक भस्मसात" अशी बातमी मुख्य पानावर आहे. हे खरेतर "दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय प्रतीक भस्मसात" असे हवे. नाहीतर त्याचा अर्थ दक्षिण कोरियामधली "प्रतीक" नावाची व्यक्ती भस्मसात झाली असा निघतो. (आत्ताच्या चर्चेसाठी "प्रतीक" मधल्या "ती" चे र्‍हस्व, दीर्घ सोडून देऊ.) तेव्हा अर्थाचा विपर्यास होणार नाही ही काळजी घेणे अगत्याचे वाटते. शेवटी ऊस मुळापासून खाणे योग्य नाहीच कितीही गोड लागला तरी! चतुरंग

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 02:40
भाषेचे आणि व्याकरणाचे अनेक नियम आहेत आणि ते प्रांतानूसार बदलतात. तेव्हा आमचे तेच बरोबर असे कोणी म्हणु नये आनि समजू तर मुळीच नये पण ज्याने त्याने आपापले नियम पाळावेत असं वाटतं.. उद्या मराठीच्या शिक्षकांनी प्रमाणभाषा सोडून गावरान भाषा वापरली तर नक्कीच खटकेल आणि तात्यांच्या किसन माळी/साधना कोळीण यांनी प्रमाणभाषा वापरली तर मला तरी त्या व्यक्ती "त्या" वाटणार नाहित. तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 07:46
तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :) सहमत आहे! अहो हेच तर आम्हीही म्हणतोय! कुणी एक व्यक्ति, किंवा चार तथाकथित पंडितांचा एक गट ते नियम ठरवू शकत नाही! भाषेसंबंधी नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही हेच तर आम्हीही म्हणतोय! आणि त्यातूनही हे नियम कुणी ठरवलेच, किंवा आगाऊपणा करून मारे व्याकरणाफिकरणाची पुस्तके वगैरे ल्हिली तर त्या बापड्याला ती त्याची "हौस" म्हणून किंवा "पोटापाण्याचा व्यवसाय" म्हणून अवश्य लिहू द्यावीत परंतु त्या पुस्तकानुसार म्हणजेच काय ती प्रामाणभाषा अशी जर विषवल्ली उद्या फोफावू लागली तर आम्ही ती मुळासकट उपटून काढू! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 02/12/2008 - 08:04
आवो भाशेमधी काय शुद्ध-अशुद्ध नसतंय राव! आमच्या भाईकाकांनीच परमाण दिवून ठिवल्यालं हाय!! आता बघा, "आमच्या काळी असं नव्हतं" या वाक्यातला "नव्हतं" हा शब्द शुद्ध आहे का नाही? तो जर शुद्ध असेल तर त्यातला फक्त नकार काढल्यावर तयार होणारा "व्हतं" हा शब्द अशुद्ध कसा? द्या उत्तर!!!:)) बोलीभाषाप्रेमी, पिवळा डांबिस

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 08:17
एकमेकांच्या अंगावर तुम्ही धावून जावं, हा माझ्या लिखाणाचा हेतू नव्हता. किंबहुना, भाषा शुद्धी-अशुद्धीबद्दल सांगोपांग उहापोह (हाही एक भीषण शब्द!) व्हावा, अशीही अपेक्षा नव्हती. नाहीतर, `काथ्याकूट' मध्ये नसता का टाकला? भाषा प्रांतवार आणि काळवार बदलते, हे मान्य. पण म्हणून व्याकरणाचे नियम बदलू नयेत, एवढी किमान अपेक्षा. मराठीतही अनेक शब्द संस्क्रुत, (हा शब्द योग्य रीतीने कसा उमटवायचा, ते मला माहीत नाही.) फारसी, उर्दू, अरबी, हिंदी भाषेतून आलेले आहेत. पण ते सर्व नवीन शब्द होते, म्हणून रूढ झाले. `कंदील' हा शब्द फारसी आहे, हे कुणाला सांगून पटेल? असो. वैयक्तिक आरोप - प्रत्यारोप न करता, भाषेतल्या गमती-जमतीबद्दल चर्चा झाली, तर मजा येईल. आणि तात्या, भाषेतला विचार महत्त्वाचा असे म्हणता ना आपण, मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं? असो. आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का! मो. रा. वाळंबे. हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण? -अभिजित.

In reply to by आपला अभिजित

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 08:27
मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं? हम्म! भावनेच्या भरात लिहून गेलो! चुकलं खरं..! माफी असावी. मनापासून मागतो! आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का! मो. रा. वाळंबे. हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण? ठीक ठीक! :) आपला, (सुधारित) तात्या वाळंबे. :) असो, आता खुद्द मूळ लेखकाचा (आपल्या अभिजिताचा) प्रतिसाद आला आहे, त्यात त्याने त्याच्या लेखाचा उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. तेव्हा तूर्तास आम्ही या लेखाकडे चर्चा म्हणून न पाहता ललितलेखन म्हणून पाहतो आणि आमचे भाषेसंदर्भातले सर्व प्रतिसाद येथेच थांबवतो! पण....अजून लढाई संपलेली नाही! पुन्हा केव्हातरी.... ! :) आपला, तात्या ठाकरे! अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :) -- आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

आपला अभिजित Tue, 02/12/2008 - 10:32
मा. तात्याबा, तरीही `हम्म...' नाही बरं...! हे इंग्रजी शब्दाचं भाषांतर झालं.! मराठीत `हं' एवढंच म्हणतात. हा उगाचच चावा. स्वस्थ नाही बसवत! -अभिजित.

वडापाव Tue, 02/12/2008 - 11:05
श्री. अभिजित, आपण आत्तापर्यंत मांडलेल्या सर्व मुद्द्यांशी व तुम्हाला पाठिंबा देणारया सर्वांशी मी पूर्णपणे सहमत आहे. संस्कृत हा शब्द नीट लिहिण्यासाठी के दाबा. मग शिफ्ट + आर आणि नंतर यू दाबा तसेच शक्य असल्यास मिसळपाववर 'देणारया' शब्द नेमका कसा नीट लिहीता येईल तेदेखील कळवा आपला नम्र, पाणी पुरी

बन्ड्या Fri, 02/22/2008 - 09:39
मित्रहो .... अपल्या सगळ्यान्चे मराठी वरचे प्रेम पाहून खूप बरे वाटले.... तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! " या विचाराशी मी सहमत आहे. प्राजुताईनी सांगितल्या प्रमाने---- बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जातप्रांतवार आणि काळवार बदलणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन".भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. मराठीला ही वेगवेगळ्या बाजाची आहे.. कोल्हापूर भागात बोली भाषा बोलताना एक ३ अक्षरी शिवी सारखी असाते.. अगदि ए़खादा बाप आपल्या मूलाचे कवतूक(?) करताना सूद्दा .......तो 'ति' वापरण्यास हयगय करत नसतो ..... मुलावरील प्रेमाचाच तो एक भाग आहे. असो सांगयचा मुद्दा हा की प्रांतवार आणि काळवार बदलते. भाषेला व्याकरणाच्या बेडीत न अडकवता तिचा अधिक वापर कसा होईल ...त्यात अधिकाधिक नवे शब्द कसे येतिल याचा प्रयत्न व्हावा. नवे शब्द यावेत पण ते येताना जुन्या शब्दांना विसरता काम नये नाहितर पोटच्या पोरांना सोडुन दत्तक पोरांचे अधिक लाड होवुन ती डोक्यावर बसतील. ........ आपला बड्या

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 09:56
तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! " या विचाराशी मी सहमत आहे. बन्ड्या, जियो......!!! भाषा ही सगळ्यांची आहे, सगळ्यांकरता आहे! तिच्यावर कुणा एकाची मालकी नाही त्यामुळे तिचे शुद्धलेखनाचे वगैरे नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही! आम्ही तो अधिकार कुणालाही दिलेला नाही! प्रमाणभाषेचं तुणतुणं वाजवणार्‍या आणि शुद्धलेखनाच्या नावाखाली नाय ती शाणपत्ती करून भाषेचं सौंदर्य घालवू पाहणार्‍या आणि एखाद्या छानश्या नदीप्रमाणे कुठल्याही वळणाने बागडणार्‍या स्वच्छंद भाषेला जर कुणी संकुचित करू पहात असेल, प्रमाणभाषेच्या आणि शुद्धभाषेच्या स्वार्थी आणि एकाधिकारशाही अट्टाहासापायी तिला बेड्यात जखडू पाहात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही व त्यांना फाट्यावर मारू! तात्या.

धनंजय Fri, 02/22/2008 - 21:00
(पुणेरी व्याकरणकार सोडून सगळ्यांच्या खातर) हांव गोयांत ल्हानाचो व्हड जालो, तेन्ना जायती लोकां म्हणतली की कोंकणी ही मराठ्येची बोली, विंगड भास ना. गोंय राज्य जाले आणि कोंकणी गोंयची राजभास जाली तेन्ना मुजरतच हांव गोंयाभायेर गेल्लो. म्हजे धाकटेपणांत हांव "मराठ्येची बोली" म्हूण शिकिल्ली उतरां आता मिसळपावाचेर बरवून उपकरता हे आयकून हांव धादोस जालो. तात्या तुजे हे सामके खरे की भास म्हटल्याक न्हय, ती सोबीत वळणां घेत जाय तशी वतली. ही "प्रमाणभास" म्हणपी लोकां तिचेर धरणां बांधपाक सोदतात. तुजे हेंय खरे की अशे करप म्हणल्या मायेंक बेडियो घालप. पुणून माका हाजे वायट दिसता, की तू कोकणियेन बरयना, पुणून पुणेकरांच्या भाशेन बरयता. ते कित्याक? म्हजो तुका येवकार आसा की तू कोकणियेन बरवन या प्रमाणभाशेक नाचवपी लोकांक सायडी घालपाचो फुडाकार घे. पुणेरी बोलीतून तू म्हणता ते तुजे म्हणप म्हटल्याक फकत उतरां. तुज्या घरच्या बोलियेन तुएं तीच उतरां बरयल्यार ती बदल घडवपाखातरची खरी क्रिती. (पुणेरी व्याकरणवाल्यांसाठी [फक्त] सबटायटल्स. बाकीच्यांना नाहीतरी कळतेच.) मी गोव्यात लहानाचा मोठा झालो, तेव्हा खूप लोक म्हणत की कोकणी ही मराठीची बोली, वेगळी भाषा नाही. गोवा राज्य झाले, आणि कोकणी गोव्याची राज्यभाषा झाली तेव्हा लवकरच मी गोव्याबाहेर गेलेलो होतो. माझ्या लहानपणात "मराठीची बोली" म्हणून शिकलेले शब्द आता मिसळपावावर लिहून चालतात हे ऐकून मी आनंदित झालो. तात्या तुमचे हे अगदी खरे, की भाषा म्हणजे नदी, ती सुरेख वळणे घेत वाटेल तशी जाईल. ही "प्रमाणभाषा" म्हणणारे लोक तिच्यावर धरणे बांधायला बघत आहेत. तुमचे हेही खरे की असे करणे म्हणजे मायभाषेला बेड्या घालणे. पण मला एक वाईट वाटते, की तुम्ही कोकणीत न लिहिता पुणेकरांसारखे लिहिता. ते कशासाठी? माझे तुम्हाला आमंत्रण आहे, की तुम्ही कोकणीत लिहून या प्रमाणभाषेला नाचवणार्‍या लोकांना बाजूला पाडण्याचा पुढाकार घ्यावा. पुणेरी बोलीत तुमचे हे म्हणणे म्हणजे केवळ शब्द. तुमच्या घरच्या बोलीत तुम्ही तेच शब्द लिहिल्यास ती बदल घडवणारी खरी कृती होईल.

बॅटमॅन Wed, 02/27/2013 - 14:27
लेखात उल्लेखिलेली बोलीभाषेची वैशिष्ट्ये बव्हंशी जण्रल पच्चिम म्हाराष्ट्राची म्हनून सांगिटली जातात. पुनेरी म्हंजे पुन्यातली आसं असलं तरीबी ते बामनांशी जास्त निगडित का काय ते हाय. तेच्यामुळं पुन्यातली जण्रल भौजन जंता काय म्हंते तेच्याशी लोकास्नी काय देनंघेनं न्हवतं. जौद्या तेचायला तेच्या. आमच्या येळी आसं न्हवतं बगा. (सांगली-मिरज-कुपवाड म्हाणगरपालिकेतला प्रमुक उंदीरमार) ब्याटम्यान.

वेल्लाभट Wed, 02/27/2013 - 15:04
पुण्यात तारांगण सोसायटीच्या जवळ एका पोळी भाजी केंद्राबाहेर फलक होता. `दहि' मिळेल. मी जाऊन म्हटलं की एक चूक आढळली, `दही'तली ही दुसरी असते. त्याने मानलं नाही ते. उलट मला कुचकटपणे `हो का !?!' असं म्हणून मान फिरवली.

In reply to by वेल्लाभट

पिवळा डांबिस गुरुवार, 02/28/2013 - 00:09
कदाचित त्या विकेत्याकडे दही मागितल्यावर तो लोटकाभर दही देण्याऐवजी कवडीइतकंच दहि देत असेल!!!! पुण्यातल्या तारांगण सोसायटीबाहेर काय अशक्य आहे? :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
--------- व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा. मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर. पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह. किंबहुना, हट्टच. (त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.) पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली.

ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.

चतुरंग ·

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 23:05
बातमी वाचून वाईट नाही वाटलं, उलट संतापच आला.. आमच्यासारखे करंटे आम्हीच, ज्यांना कोलू पिसण्यातले जीवघेणे कष्ट माहीत नाहीत..! आपला, (सावरकरभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग गुरुवार, 02/07/2008 - 23:22
अहो संतापाचा अतिरेक होऊन शेवटी विषण्ण्ता आली. नुसताच कोलू पिसणे नाही, तर त्याच वेळी "कमला" हे खंडकाव्य निर्माण करुन तुरुंगाच्या भिंतीवर कोरणे, ते मुखोद्गत करणे - भयानक शारीरिक यातनांमधे हे सुचूच कसे शकते? केवळ योगीच हे करु जाणे!! त्या महात्म्याचे जोडेही न होण्याची लायकी असलेले त्याला तुरुंगात टाकतात?? अरेरे किती वाईट, माझं दु:ख कमीच होत नाहीये! चतुरंग

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 23:21
मला म्हणायचं होतं सावरकरांसाठी वाईट वाटलं आणि ह्या नालायक लोकांचा संताप आला..

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:39
त्या महात्म्याच्या पायाची धूळ होण्याची लायकी नाही यांची. खरंच, करंटेपणाच आहे हा... तुजसाठी जनन ते मरण, तुजवीण जनन ते मरण.... त्या स्वातंत्र्यवीराला शतशः प्रणाम..! - प्राजु.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 00:42
प्राजू, एक लहानशी सुधारणा.. तुजसाठी जनन ते मरण, असे नव्हे! तुजसाठी मरण ते जनन! असे हवे..! :) आपला, (काव्यातले फारसे न कळणारा!) तात्या.

गिरवीकर Fri, 02/08/2008 - 00:56
"पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली भारत दौऱ्यावर येणार होते. त्या वेळी भारतातील वातावरण "निधर्मी' असल्याचे भासविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. ".... "सावरकरांची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी त्यांचे चिरंजीव विश्‍वास यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला; पण आगामी निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन सावरकरांनी दिल्यानंतरच १३ जुलै रोजी त्यांची सुटका झाली. ".... आणि हे तर भारिच...निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन घेतल्यावर सुटका...हि लोकशाही म्हणे...धन्य आपण लोक अन् आपली लोकशाही... गिरवीकर

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 01:22
सावरकरच काय,खरेतर या देशातील प्रत्येक क्रांतीकार्‍याला काँग्रेसशी वैर घेणे महागात पडले आहे. आज सावरकर हयात नसतानाही त्यांना ह्याची किंमत मोजावी लागतेय. काही वर्षापुर्वी मनिशंकर अय्यर या काँग्रेसी नेत्याने अंदमानात सावरकरांच्या स्मृतीकरिता लावलेली सावरकरांची वचने 'गांधीच्या खुन्याला इथे जागा नाही' म्हणत काढून टाकली.ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे.

In reply to by इनोबा म्हणे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 01:27
ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे
सहमत

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 10:13
ह्या॑ना १० जोडे मारुन एक मोजला तरी कमीच पडेल. मुळात तात्याराव हि॑दुत्ववादी, त्यातून मोहनदास गा॑धी॑च्या विचारसरणीला निव्वळ "अस्पृश्य". अन् जन्मापासून कॉ॑ग्रेस गा॑धी॑ची पित्तु...सरळ साधा अर्थ आहे हो, जो "अल्पस॑ख्या॑का॑चा" (जे आता जवळजवळ ४०% आहेत..तरी अल्पस॑ख्या॑कच) विरोधी तो आमचा विरोधी! त्या प॑चेवाल्या "महात्म्याने" म॑दीरात कुराण वाचले, त्याच्या पित्तु॑नी हि॑दू चळवळी ष॑ढ करण्याचा प्रयत्न केला. त्या॑च॑ तरी काय चुकल॑? शेवटी गटारातले किडे गटारातच वळवळणार. तात्यारावा॑च॑ नशीबच फुटक॑, कार्याप्रमाणे मानाची वागणुक फार क्वचितच मिळाली त्या॑ना. अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत॑. म्हणजे तात्यारावा॑ची बदनामी किती अन् कुठवर केली गेली बघा. आपला - (जाज्वल्य हि॑दुत्ववादी, तात्याराव सावरकरा॑चा (त्या॑च्या जोड्याशीही बसायची लायकी नसली तरी) भक्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Fri, 02/08/2008 - 11:59
"अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत" खरी आहे ही गोष्ट. जास्त वाईट वाटून घेऊ नका, हे साले दाक्षिणात्य म्हणजे पक्के लाचार, पोटार्थी आणि वरून निर्लज्ज .... त्यांना काय माहिती आहे त्याग, संस्कॄती, जाज्वल्य देशप्रेम वगैरे ..... त्यांचा आदर्श म्हणजे "एल टी टी ई चा प्रभाकरन , तो महामूर्ख करूणानिधी , ईत्यादी , ईत्यादी ............." [ दक्षिण भारतात राहून त्यांना चांगलेच ओळखलेला ] छोटा डॉन .....

सर्वसाक्षी Fri, 02/08/2008 - 12:42
अशा किती गोष्टींनी मनस्ताप करून घ्यायचा? उलट मला तर हल्ली अशी प्रत्येक घटना म्हणजे क्रांतिकारकांना मिळालेला नवा मानसन्मान भासतो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्याची आणि घरादाराची राख रांगोळी केली ते आपल्या ध्येयाखातर आनंदाने हुतात्मे झाले. मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले. स्वातंत्र्य मिळाले - गोरे ईंग्रज गेले व काळे ईंग्रज राज्यकर्ते झाले. यापेक्षा पारतंत्र्य बरे होते असे वाटले तर नवल नाही कारण पारतंत्र्यात निदान स्वातंत्र्याच्या आशेची ज्योत आपल्या प्राणाचे ईंधन करून तेवत ठेवायला धगधगते क्रांतिकारक तरी होते. स्वातंत्र्यानंतर सगळे संपले. क्रांतिकारक अतिरेकी ठरले आणि पांढरे कावळे साधु संत ठरले. निधर्मीपणा बद्दल काय बोलावे? मला रामदास फुटाणे यांचे शब्द आठवतातः 'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो'

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 14:00
मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले. खर॑च गिधाड॑ ही ! रणभूमीवर लढणार्‍या जवाना॑च्या हत्यारा॑त पैसे काढून त्या॑च्या मरणावरच॑ लोणी खाणारी जात..देश विकायलासुद्धा कमी नाही करायचे हे दलाल. 'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो' कटू असल॑ तरी जळजळीत सत्य. आणखी काय? निधर्मी / धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाच॑ अस्तित्व दहशतवादाच्या चव्हाट्यावर लिलावात मा॑डणार्‍या॑च्या दाढ्या कुरवाळायच्या, त्या॑च्या पानाच्या पि॑का ओ॑जळीत झेलायच्या अन् देशाचे आपले असलेल्या॑ना सावत्रपणाची वागणुक द्यायची...ही एव्हढी दिव्यदृष्टी बिचार्‍या तात्यारावा॑कडे नव्हती, मग ते देशाचे शत्रू नव्हेत का? मग, शत्रूला योग्य अशी वागणूक देणे हे आमच॑ इतिकर्तव्य नाही का. हा॑ आता तात्याराव होते ते॑व्हा आमच्या हाते सत्ता नव्हती अन् ती मिळाल्यावर वा॑झोट्या तुष्टीकरणातून अन् दिसेल त्या टाळूवरच॑ लोणी खाण्यातून वेळ मिळेल ते॑व्हा त्या॑च्यावर "योग्य" ती कारवाई केलीच की आम्ही. पाकिस्तानी आमचे भाऊब॑द, त्या॑ना दुखावून चालणार नव्हत॑, सावरकर आमचे कोण? मग टाका तुरु॑गात. नाही का?

सावरकरांचे हिंदुत्व हे वेगळे होते. आता हिंदुत्वाची फेरमांडणी होत आहे. त्याविषयी http://abhinavnirmaan.com/ येथे पहाता येईल. सावरकर एक अभिनव दर्शन येथे पहाता येईल. प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 23:05
बातमी वाचून वाईट नाही वाटलं, उलट संतापच आला.. आमच्यासारखे करंटे आम्हीच, ज्यांना कोलू पिसण्यातले जीवघेणे कष्ट माहीत नाहीत..! आपला, (सावरकरभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग गुरुवार, 02/07/2008 - 23:22
अहो संतापाचा अतिरेक होऊन शेवटी विषण्ण्ता आली. नुसताच कोलू पिसणे नाही, तर त्याच वेळी "कमला" हे खंडकाव्य निर्माण करुन तुरुंगाच्या भिंतीवर कोरणे, ते मुखोद्गत करणे - भयानक शारीरिक यातनांमधे हे सुचूच कसे शकते? केवळ योगीच हे करु जाणे!! त्या महात्म्याचे जोडेही न होण्याची लायकी असलेले त्याला तुरुंगात टाकतात?? अरेरे किती वाईट, माझं दु:ख कमीच होत नाहीये! चतुरंग

वरदा गुरुवार, 02/07/2008 - 23:21
मला म्हणायचं होतं सावरकरांसाठी वाईट वाटलं आणि ह्या नालायक लोकांचा संताप आला..

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:39
त्या महात्म्याच्या पायाची धूळ होण्याची लायकी नाही यांची. खरंच, करंटेपणाच आहे हा... तुजसाठी जनन ते मरण, तुजवीण जनन ते मरण.... त्या स्वातंत्र्यवीराला शतशः प्रणाम..! - प्राजु.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 00:42
प्राजू, एक लहानशी सुधारणा.. तुजसाठी जनन ते मरण, असे नव्हे! तुजसाठी मरण ते जनन! असे हवे..! :) आपला, (काव्यातले फारसे न कळणारा!) तात्या.

गिरवीकर Fri, 02/08/2008 - 00:56
"पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली भारत दौऱ्यावर येणार होते. त्या वेळी भारतातील वातावरण "निधर्मी' असल्याचे भासविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. ".... "सावरकरांची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी त्यांचे चिरंजीव विश्‍वास यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला; पण आगामी निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन सावरकरांनी दिल्यानंतरच १३ जुलै रोजी त्यांची सुटका झाली. ".... आणि हे तर भारिच...निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन घेतल्यावर सुटका...हि लोकशाही म्हणे...धन्य आपण लोक अन् आपली लोकशाही... गिरवीकर

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 01:22
सावरकरच काय,खरेतर या देशातील प्रत्येक क्रांतीकार्‍याला काँग्रेसशी वैर घेणे महागात पडले आहे. आज सावरकर हयात नसतानाही त्यांना ह्याची किंमत मोजावी लागतेय. काही वर्षापुर्वी मनिशंकर अय्यर या काँग्रेसी नेत्याने अंदमानात सावरकरांच्या स्मृतीकरिता लावलेली सावरकरांची वचने 'गांधीच्या खुन्याला इथे जागा नाही' म्हणत काढून टाकली.ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे.

In reply to by इनोबा म्हणे

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 01:27
ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे
सहमत

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 10:13
ह्या॑ना १० जोडे मारुन एक मोजला तरी कमीच पडेल. मुळात तात्याराव हि॑दुत्ववादी, त्यातून मोहनदास गा॑धी॑च्या विचारसरणीला निव्वळ "अस्पृश्य". अन् जन्मापासून कॉ॑ग्रेस गा॑धी॑ची पित्तु...सरळ साधा अर्थ आहे हो, जो "अल्पस॑ख्या॑का॑चा" (जे आता जवळजवळ ४०% आहेत..तरी अल्पस॑ख्या॑कच) विरोधी तो आमचा विरोधी! त्या प॑चेवाल्या "महात्म्याने" म॑दीरात कुराण वाचले, त्याच्या पित्तु॑नी हि॑दू चळवळी ष॑ढ करण्याचा प्रयत्न केला. त्या॑च॑ तरी काय चुकल॑? शेवटी गटारातले किडे गटारातच वळवळणार. तात्यारावा॑च॑ नशीबच फुटक॑, कार्याप्रमाणे मानाची वागणुक फार क्वचितच मिळाली त्या॑ना. अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत॑. म्हणजे तात्यारावा॑ची बदनामी किती अन् कुठवर केली गेली बघा. आपला - (जाज्वल्य हि॑दुत्ववादी, तात्याराव सावरकरा॑चा (त्या॑च्या जोड्याशीही बसायची लायकी नसली तरी) भक्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Fri, 02/08/2008 - 11:59
"अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत" खरी आहे ही गोष्ट. जास्त वाईट वाटून घेऊ नका, हे साले दाक्षिणात्य म्हणजे पक्के लाचार, पोटार्थी आणि वरून निर्लज्ज .... त्यांना काय माहिती आहे त्याग, संस्कॄती, जाज्वल्य देशप्रेम वगैरे ..... त्यांचा आदर्श म्हणजे "एल टी टी ई चा प्रभाकरन , तो महामूर्ख करूणानिधी , ईत्यादी , ईत्यादी ............." [ दक्षिण भारतात राहून त्यांना चांगलेच ओळखलेला ] छोटा डॉन .....

सर्वसाक्षी Fri, 02/08/2008 - 12:42
अशा किती गोष्टींनी मनस्ताप करून घ्यायचा? उलट मला तर हल्ली अशी प्रत्येक घटना म्हणजे क्रांतिकारकांना मिळालेला नवा मानसन्मान भासतो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्याची आणि घरादाराची राख रांगोळी केली ते आपल्या ध्येयाखातर आनंदाने हुतात्मे झाले. मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले. स्वातंत्र्य मिळाले - गोरे ईंग्रज गेले व काळे ईंग्रज राज्यकर्ते झाले. यापेक्षा पारतंत्र्य बरे होते असे वाटले तर नवल नाही कारण पारतंत्र्यात निदान स्वातंत्र्याच्या आशेची ज्योत आपल्या प्राणाचे ईंधन करून तेवत ठेवायला धगधगते क्रांतिकारक तरी होते. स्वातंत्र्यानंतर सगळे संपले. क्रांतिकारक अतिरेकी ठरले आणि पांढरे कावळे साधु संत ठरले. निधर्मीपणा बद्दल काय बोलावे? मला रामदास फुटाणे यांचे शब्द आठवतातः 'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो'

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 14:00
मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले. खर॑च गिधाड॑ ही ! रणभूमीवर लढणार्‍या जवाना॑च्या हत्यारा॑त पैसे काढून त्या॑च्या मरणावरच॑ लोणी खाणारी जात..देश विकायलासुद्धा कमी नाही करायचे हे दलाल. 'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो' कटू असल॑ तरी जळजळीत सत्य. आणखी काय? निधर्मी / धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाच॑ अस्तित्व दहशतवादाच्या चव्हाट्यावर लिलावात मा॑डणार्‍या॑च्या दाढ्या कुरवाळायच्या, त्या॑च्या पानाच्या पि॑का ओ॑जळीत झेलायच्या अन् देशाचे आपले असलेल्या॑ना सावत्रपणाची वागणुक द्यायची...ही एव्हढी दिव्यदृष्टी बिचार्‍या तात्यारावा॑कडे नव्हती, मग ते देशाचे शत्रू नव्हेत का? मग, शत्रूला योग्य अशी वागणूक देणे हे आमच॑ इतिकर्तव्य नाही का. हा॑ आता तात्याराव होते ते॑व्हा आमच्या हाते सत्ता नव्हती अन् ती मिळाल्यावर वा॑झोट्या तुष्टीकरणातून अन् दिसेल त्या टाळूवरच॑ लोणी खाण्यातून वेळ मिळेल ते॑व्हा त्या॑च्यावर "योग्य" ती कारवाई केलीच की आम्ही. पाकिस्तानी आमचे भाऊब॑द, त्या॑ना दुखावून चालणार नव्हत॑, सावरकर आमचे कोण? मग टाका तुरु॑गात. नाही का?

सावरकरांचे हिंदुत्व हे वेगळे होते. आता हिंदुत्वाची फेरमांडणी होत आहे. त्याविषयी http://abhinavnirmaan.com/ येथे पहाता येईल. सावरकर एक अभिनव दर्शन येथे पहाता येईल. प्रकाश घाटपांडे
लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!! काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते. www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm

सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

सागर ·

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 21:01
नुकतेच मि.पा. चे सदस्यत्व पत्कर्लेल्या आर्यांचा या विशयावर हातखंडा आहे. तुम्हि आर्य यांना संदेश लिहा... :) हेल्पफुल (सख्याहरी)

In reply to by सख्याहरि

सागर गुरुवार, 02/07/2008 - 21:27
सख्याहरी, तुम्ही खरेच हेल्पफुल आणि तत्पर आहात. आर्य यांना व्यक्तिगत निरोप पाठवलाच आहे. पण त्यांनी जाहीर माहिती दिली तर माझ्याबरोबर सगळ्यांनाच उपयोग होईल यासाठी पुन्हा एकदा आर्य यांना विनंती की त्यांनी सेझवर जास्तीत जास्त माहिती द्यावी सागर

नीलकांत गुरुवार, 02/07/2008 - 21:12
चीन देशाच्या पावलावर पाऊल टाकून हे स्पेशल इकॉनॉमिक झोन भारतात तयार करण्याचे सरकारने ठरवले आहे. याला मराठीत विशेष आर्थीक क्षेत्र असे म्हणतात. उत्पादन क्षेत्रात अनेक कर लावल्या जात असतात. त्या करांमुळे उत्पादनाची किंमत वाढते. मुळ उत्पादन किंमत जरी कमी असली तरी ह्या वेगवेगळ्या करांना मिळून ही उत्पादन ( सी.ओ.पी.) खुप वाढते. अश्या वाढीव किंमतीच्या वस्तुंना परदेशात इतर देशांच्या वस्तुंना स्पर्धा देता येत नाही. परिणामी आपला परकिय व्यापार कमी होतो. आणि निर्यात घटते. देशाच्या आर्थीक स्वास्थ्यासाठी आपली निर्यात वाढती असली पाहिजे. ती तशीच वाढत रहावी म्हणून एका विशेष क्षेत्राची निर्मीती करण्याचे ठरविण्यात आले. या क्षेत्राला 'विशेष आर्थीक क्षेत्र ' असे संबोधण्यात येते. या क्षेत्रातील कारखाण्यांना करातून सूट असते. जवळपास सर्वच करांतून यांना सूट असते. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. मात्र या कारखाण्यांना ३ वर्षात १००% निर्यात उत्पादक बनण्याचे बंधन आहे. हे क्षेत्र संकल्पनेच्या पातळीवर परकिय भूमी माणल्या जाते. म्हणजे या क्षेत्राला भारतीय कर पध्दती लागू नसेल. हे मुक्त आर्थीक क्षेत्र असेल. बंधण एवढंच की यांनी १००% निर्यातीभिमुख उत्पादन करावं व परकिय चलण मिळवावं. जर या कारखाण्यांनी उत्पादित माल भारतात विकायचं ठरवलं तर मग मात्र त्यांना परकिय माला सारखी सिमा कर आदी करांचा भरणा करूनच तो माल भारतात विकता येईल. १९९१ पासूनच्या भारताच्या उदारीकरण, जागतीकीकरण आणि खाजगीकरण च्या धोरणानुसार खाजगी कंपनी असा सेझ निर्माण करू शकते. दिसायला सोपा आणि आश्वासक असणारा हा प्रकार भारतीय मातीत सहज रुजायला तयार नाही असे दिसते. मुळात या सेझ साठी हजारो एकर जमीन लागते. भारतातील जमीन सुपीक आहे. आणि शेतकरी जमीनीशी भावनीक नाते ठेऊन असतो. एका सलग पट्ट्यात हजारो एकर जमीनी संपादन करणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि याच टप्प्यात अनेक अडचणी आहेत. भारतीय पार्श्वभूमीवर त्या समस्या अनैसर्गीक आहेत असं मुळीच नाही. ह्या बाबतीत सिंगूर तसेच मान आदी गावकर्‍यांची आंदोलने लक्षात घ्यावी लागतील. ह्या हजारो एकराच्या क्षेत्राला भारतीय कायदा लागू नसणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे भवितव्य अंधारात आहे. विरोधक म्हणताहेत की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य धोक्यात आहेत तर समर्थक तसं काहीही नाहीये असं म्हणताहेत. या सेझसाठी संपादित केलेल्या जमीनी पैकी बराच मोठा भाग इतर कामांसाठी वापरण्याची परवाणगी आहे. रिलायन्स आदी कंपण्या मुंबई जवळचा भाग सेझ च्या नावावर स्वस्तात घेऊन त्यावर मनोरंजन पार्क उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा आरोप होतोच आहे. अश्या एकनाअनेक घडामोडी या क्षेत्रात घडत आहेत. नवनवीन सुधारणा होत आहेत. नीलकांत

In reply to by नीलकांत

सागर गुरुवार, 02/07/2008 - 21:22
नीलकांत , खूप दिवसांनी तुम्हाला येथे पाहून खूप आनंद वाटला... या विस्तृत माहितीबद्दल मनापासून अनेक धन्यवाद सागर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:27
नीलकांतराव आपण याच्याशी संबंधीत क्षेत्रात कार्यरत आहात का? आपण दिलेली माहिती ही तज्ञ विश्लेषकाने दिलेल्या माहितीप्रमाणे आहे. पुण्याचे पेशवे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/07/2008 - 22:53
मुंबईतील 'सिप्झ' हा १९७३-७४ ला निर्माण केलेला पहिला 'सेझ' असावा. ह्या अंधेरीतील एरियातील कंपन्यांना कुठला माल विकल्यास 'एक्स्पोर्ट' इन्व्हॉइस बनवायला लागायचे. त्यावर 'ड्यूटी ड्रॉ बॅक' मिळायचा. दुबईतही 'जेबल अली' येथे असा झोन आहे.

भडकमकर मास्तर Fri, 02/08/2008 - 10:15
सेझ संदर्भात पुण्याजवळील माण च्या शेतकर्यांनी केलेले आंदोलन आठवते............ __________माझ्या एका इंजिनियर मित्राशी तेव्हा झालेले भरपूर वाद आठवतात, तो म्हणायचा," व्यापार आणि निर्यात वाढवायची तर वि.आ.क्शे. आवश्यक आहे, हे सगळे विरोध वगैरे राजकारण आहे..."...पण माझे म्हणणे," मी माझी जमीन विकावी की नाही, आणि किती किमतीला विकावी हे सरकार किंवा कोणी दुसरा कसा ठरवू शकतो? उद्या तुझं घर सरकारजमा होईल, आणि तुला पैसे ते म्हणतील तेवढेच मिळतील...शेतकर्यांचे म्हणणे न ऐकून घेता लगेच जमिनीची मोजदाद करायला सरकारी लोक आले तेव्हा त्यांच्यावर दगडे मारण्यात आली, पोलीस सुद्धा आत जाऊ शकले नाहीत...जिल्हाधिकारी सुद्धा सन्ध्याकाळी आत जाऊ शकले नाहीत..त्यांना गावाबाहेरूनच निघून जावे लागले."..मला हे आंदोलन योग्य वाटते... मला त्यातले राजकारण फ़ारसे कळत नाही...याचीही दुसरी बाजू असेलच..... अधिक माहिती घ्ययला अवडेल..... ( शेतकर्यांचे बरोबर आहे असे वाटणारा...) स. भडकमकर

मनिष Fri, 02/08/2008 - 10:29
आत्ता संदर्भ आठवत नाही, पण मधे मुंबईजवळ एक जमीन सेझ साठई घेत होते, त्यांना दुसरी दसपट जमीन मुंबईजवळ अर्ध्या किंमतीत मिळत होती तर नाकारली. ह्यांचा खरा अजेंडा काय आहे ते कळत नाही. एरवी प्रत्येक परवानगी साठी महिनों महिने वाट पाहणारी यंत्रणा ही सेझ काही तासातच मंजूर करते?? पाणी मुरते आहे कुठेतरी.

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 21:01
नुकतेच मि.पा. चे सदस्यत्व पत्कर्लेल्या आर्यांचा या विशयावर हातखंडा आहे. तुम्हि आर्य यांना संदेश लिहा... :) हेल्पफुल (सख्याहरी)

In reply to by सख्याहरि

सागर गुरुवार, 02/07/2008 - 21:27
सख्याहरी, तुम्ही खरेच हेल्पफुल आणि तत्पर आहात. आर्य यांना व्यक्तिगत निरोप पाठवलाच आहे. पण त्यांनी जाहीर माहिती दिली तर माझ्याबरोबर सगळ्यांनाच उपयोग होईल यासाठी पुन्हा एकदा आर्य यांना विनंती की त्यांनी सेझवर जास्तीत जास्त माहिती द्यावी सागर

नीलकांत गुरुवार, 02/07/2008 - 21:12
चीन देशाच्या पावलावर पाऊल टाकून हे स्पेशल इकॉनॉमिक झोन भारतात तयार करण्याचे सरकारने ठरवले आहे. याला मराठीत विशेष आर्थीक क्षेत्र असे म्हणतात. उत्पादन क्षेत्रात अनेक कर लावल्या जात असतात. त्या करांमुळे उत्पादनाची किंमत वाढते. मुळ उत्पादन किंमत जरी कमी असली तरी ह्या वेगवेगळ्या करांना मिळून ही उत्पादन ( सी.ओ.पी.) खुप वाढते. अश्या वाढीव किंमतीच्या वस्तुंना परदेशात इतर देशांच्या वस्तुंना स्पर्धा देता येत नाही. परिणामी आपला परकिय व्यापार कमी होतो. आणि निर्यात घटते. देशाच्या आर्थीक स्वास्थ्यासाठी आपली निर्यात वाढती असली पाहिजे. ती तशीच वाढत रहावी म्हणून एका विशेष क्षेत्राची निर्मीती करण्याचे ठरविण्यात आले. या क्षेत्राला 'विशेष आर्थीक क्षेत्र ' असे संबोधण्यात येते. या क्षेत्रातील कारखाण्यांना करातून सूट असते. जवळपास सर्वच करांतून यांना सूट असते. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. मात्र या कारखाण्यांना ३ वर्षात १००% निर्यात उत्पादक बनण्याचे बंधन आहे. हे क्षेत्र संकल्पनेच्या पातळीवर परकिय भूमी माणल्या जाते. म्हणजे या क्षेत्राला भारतीय कर पध्दती लागू नसेल. हे मुक्त आर्थीक क्षेत्र असेल. बंधण एवढंच की यांनी १००% निर्यातीभिमुख उत्पादन करावं व परकिय चलण मिळवावं. जर या कारखाण्यांनी उत्पादित माल भारतात विकायचं ठरवलं तर मग मात्र त्यांना परकिय माला सारखी सिमा कर आदी करांचा भरणा करूनच तो माल भारतात विकता येईल. १९९१ पासूनच्या भारताच्या उदारीकरण, जागतीकीकरण आणि खाजगीकरण च्या धोरणानुसार खाजगी कंपनी असा सेझ निर्माण करू शकते. दिसायला सोपा आणि आश्वासक असणारा हा प्रकार भारतीय मातीत सहज रुजायला तयार नाही असे दिसते. मुळात या सेझ साठी हजारो एकर जमीन लागते. भारतातील जमीन सुपीक आहे. आणि शेतकरी जमीनीशी भावनीक नाते ठेऊन असतो. एका सलग पट्ट्यात हजारो एकर जमीनी संपादन करणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि याच टप्प्यात अनेक अडचणी आहेत. भारतीय पार्श्वभूमीवर त्या समस्या अनैसर्गीक आहेत असं मुळीच नाही. ह्या बाबतीत सिंगूर तसेच मान आदी गावकर्‍यांची आंदोलने लक्षात घ्यावी लागतील. ह्या हजारो एकराच्या क्षेत्राला भारतीय कायदा लागू नसणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे भवितव्य अंधारात आहे. विरोधक म्हणताहेत की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य धोक्यात आहेत तर समर्थक तसं काहीही नाहीये असं म्हणताहेत. या सेझसाठी संपादित केलेल्या जमीनी पैकी बराच मोठा भाग इतर कामांसाठी वापरण्याची परवाणगी आहे. रिलायन्स आदी कंपण्या मुंबई जवळचा भाग सेझ च्या नावावर स्वस्तात घेऊन त्यावर मनोरंजन पार्क उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा आरोप होतोच आहे. अश्या एकनाअनेक घडामोडी या क्षेत्रात घडत आहेत. नवनवीन सुधारणा होत आहेत. नीलकांत

In reply to by नीलकांत

सागर गुरुवार, 02/07/2008 - 21:22
नीलकांत , खूप दिवसांनी तुम्हाला येथे पाहून खूप आनंद वाटला... या विस्तृत माहितीबद्दल मनापासून अनेक धन्यवाद सागर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:27
नीलकांतराव आपण याच्याशी संबंधीत क्षेत्रात कार्यरत आहात का? आपण दिलेली माहिती ही तज्ञ विश्लेषकाने दिलेल्या माहितीप्रमाणे आहे. पुण्याचे पेशवे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/07/2008 - 22:53
मुंबईतील 'सिप्झ' हा १९७३-७४ ला निर्माण केलेला पहिला 'सेझ' असावा. ह्या अंधेरीतील एरियातील कंपन्यांना कुठला माल विकल्यास 'एक्स्पोर्ट' इन्व्हॉइस बनवायला लागायचे. त्यावर 'ड्यूटी ड्रॉ बॅक' मिळायचा. दुबईतही 'जेबल अली' येथे असा झोन आहे.

भडकमकर मास्तर Fri, 02/08/2008 - 10:15
सेझ संदर्भात पुण्याजवळील माण च्या शेतकर्यांनी केलेले आंदोलन आठवते............ __________माझ्या एका इंजिनियर मित्राशी तेव्हा झालेले भरपूर वाद आठवतात, तो म्हणायचा," व्यापार आणि निर्यात वाढवायची तर वि.आ.क्शे. आवश्यक आहे, हे सगळे विरोध वगैरे राजकारण आहे..."...पण माझे म्हणणे," मी माझी जमीन विकावी की नाही, आणि किती किमतीला विकावी हे सरकार किंवा कोणी दुसरा कसा ठरवू शकतो? उद्या तुझं घर सरकारजमा होईल, आणि तुला पैसे ते म्हणतील तेवढेच मिळतील...शेतकर्यांचे म्हणणे न ऐकून घेता लगेच जमिनीची मोजदाद करायला सरकारी लोक आले तेव्हा त्यांच्यावर दगडे मारण्यात आली, पोलीस सुद्धा आत जाऊ शकले नाहीत...जिल्हाधिकारी सुद्धा सन्ध्याकाळी आत जाऊ शकले नाहीत..त्यांना गावाबाहेरूनच निघून जावे लागले."..मला हे आंदोलन योग्य वाटते... मला त्यातले राजकारण फ़ारसे कळत नाही...याचीही दुसरी बाजू असेलच..... अधिक माहिती घ्ययला अवडेल..... ( शेतकर्यांचे बरोबर आहे असे वाटणारा...) स. भडकमकर

मनिष Fri, 02/08/2008 - 10:29
आत्ता संदर्भ आठवत नाही, पण मधे मुंबईजवळ एक जमीन सेझ साठई घेत होते, त्यांना दुसरी दसपट जमीन मुंबईजवळ अर्ध्या किंमतीत मिळत होती तर नाकारली. ह्यांचा खरा अजेंडा काय आहे ते कळत नाही. एरवी प्रत्येक परवानगी साठी महिनों महिने वाट पाहणारी यंत्रणा ही सेझ काही तासातच मंजूर करते?? पाणी मुरते आहे कुठेतरी.
सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय? सेझ बद्दल अलिकडेच काहिसे वाचले होते. पण कळाले नव्हते...म्हणून उत्सुकता चाळवली गेली आणि वाटले की सेझ म्हणजे काय हे माहित करुन घ्यावे..... माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी एकत्र येऊन टाऊनशिप बांधली की त्याला सेझ असे म्हणतात का? सेझ म्हणजे नक्की काय? त्याचा नक्की फायदा कोणाला होतो? याची आवश्यकता किती आणि का? इ. अनेक प्रश्न उभे रहात होते... मनात विचार आला.... मिसळपावव्यतिरिक्त चांगले ठिकाण दुसरे नाही.... तेव्हा येथील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की सेझबद्दल माहीती द्यावी.... धन्यवाद सागर

फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

ॐकार ·

धमाल मुलगा गुरुवार, 02/07/2008 - 17:19
ॐकार.... काळजाला हात घातलास रेssss गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!! जुने दिवस आठवले. अगदी खूप खूप जवळची मैत्रीण होती, माझ्या "तीच्या" पेक्षा सुद्धा जवळची... फक्त कोणा हलकटामुळे आम्ही दूर झालो. ते॑व्हा तिला ऐकवली होती ही गजल. त्यान॑तर मी परत ही गजल ऐकलीच नाही... शक्यच होत नाही पूर्ण ऐकण॑. साला डोळे हे हरामी..परत ओलावले. आपला, - (गुलाम अली प्रेमी) मुफलीस ध मा ल.

मनिष गुरुवार, 02/07/2008 - 17:41
ख़ुद चढ़ा रखे थे तन पर अजनबीयत के गिलाफ़ वर्ना कब एक दूसरे को हमने पहचाना न था।

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 19:54
ॐकार.... काळजाला हात घातलास रेssss गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!! आमच्याच भावना चपखल व्यक्त केल्या आहेत धमाल मुलाने!! वाह वाह... त्या बद्दल एक शेर- अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं रुक्सार म्हंजे गाल :) कृपया याचा भावानुवाद कुणी तरी करावा.. (आमच्या पद्य अंगची जरा बोंबच आहे :) ) आपला, - (गुलाम अली प्रेमी) सख्याहरि

In reply to by सख्याहरि

धनंजय गुरुवार, 02/07/2008 - 21:34
ॐकारांचे वृत्त, रदिफ मला साधले नाही तरी हा यत्न बघावा : तीळ जो गालावरी तव काय करितो समजलो तो पाहारा देत बसला, रूप-दौलत राखतो (खाली लिहिल्याप्रमाणे दौलते हुस्न आहे, असे आठवते. म्हणून बदल केला.)

In reply to by सख्याहरि

अविनाश ओगले गुरुवार, 02/07/2008 - 21:30
सख्याहरी, मूळ शेर असा असावा... अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -हुस्न पे दरबान बिठा रक्खा हैं चूकभूल देणे घेणे

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 20:54
अनुवाद मस्त जमलाय. भाव पण आहे. पण.... मजा नही आली. पण या सगळ्या कविता गझली वाचुन आम्हास वाटते- अशीच अमुची वाणी असती.. सुंदर कव्यभरी.. आम्ही ही कवी झालो असतो वदले सख्याहरी..... काय म्हणता? (काव्यभस्म)सख्याहरी

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 22:59
अरे पण भल्या गृहस्थांनो, मला एक कळत नाही की, अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं इतक्या सुंदर शेराचे मराठीकरण करून तुम्ही त्यातील ऊर्दूच्या लहेज्याची मजा का घालवताय?? आपला, (उर्दूप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हे तुमचे उर्दू आमच्यासारख्या ढुढ्ढाचार्यांना कसेहो कळायचे? कोणी सांगितला मराठी अर्थ तर बिघडले कुठे ? तेवढिच आमच्या ज्ञानात भर पडेल ... कसे? पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:14
ॐकार.. इतकी छान गझल.. आणि त्याचा भावानुवदही सुंदर... - प्राजु.

धमाल मुलगा गुरुवार, 02/07/2008 - 17:19
ॐकार.... काळजाला हात घातलास रेssss गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!! जुने दिवस आठवले. अगदी खूप खूप जवळची मैत्रीण होती, माझ्या "तीच्या" पेक्षा सुद्धा जवळची... फक्त कोणा हलकटामुळे आम्ही दूर झालो. ते॑व्हा तिला ऐकवली होती ही गजल. त्यान॑तर मी परत ही गजल ऐकलीच नाही... शक्यच होत नाही पूर्ण ऐकण॑. साला डोळे हे हरामी..परत ओलावले. आपला, - (गुलाम अली प्रेमी) मुफलीस ध मा ल.

मनिष गुरुवार, 02/07/2008 - 17:41
ख़ुद चढ़ा रखे थे तन पर अजनबीयत के गिलाफ़ वर्ना कब एक दूसरे को हमने पहचाना न था।

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 19:54
ॐकार.... काळजाला हात घातलास रेssss गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!! आमच्याच भावना चपखल व्यक्त केल्या आहेत धमाल मुलाने!! वाह वाह... त्या बद्दल एक शेर- अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं रुक्सार म्हंजे गाल :) कृपया याचा भावानुवाद कुणी तरी करावा.. (आमच्या पद्य अंगची जरा बोंबच आहे :) ) आपला, - (गुलाम अली प्रेमी) सख्याहरि

In reply to by सख्याहरि

धनंजय गुरुवार, 02/07/2008 - 21:34
ॐकारांचे वृत्त, रदिफ मला साधले नाही तरी हा यत्न बघावा : तीळ जो गालावरी तव काय करितो समजलो तो पाहारा देत बसला, रूप-दौलत राखतो (खाली लिहिल्याप्रमाणे दौलते हुस्न आहे, असे आठवते. म्हणून बदल केला.)

In reply to by सख्याहरि

अविनाश ओगले गुरुवार, 02/07/2008 - 21:30
सख्याहरी, मूळ शेर असा असावा... अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -हुस्न पे दरबान बिठा रक्खा हैं चूकभूल देणे घेणे

सख्याहरि गुरुवार, 02/07/2008 - 20:54
अनुवाद मस्त जमलाय. भाव पण आहे. पण.... मजा नही आली. पण या सगळ्या कविता गझली वाचुन आम्हास वाटते- अशीच अमुची वाणी असती.. सुंदर कव्यभरी.. आम्ही ही कवी झालो असतो वदले सख्याहरी..... काय म्हणता? (काव्यभस्म)सख्याहरी

विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 22:59
अरे पण भल्या गृहस्थांनो, मला एक कळत नाही की, अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब .....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं इतक्या सुंदर शेराचे मराठीकरण करून तुम्ही त्यातील ऊर्दूच्या लहेज्याची मजा का घालवताय?? आपला, (उर्दूप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हे तुमचे उर्दू आमच्यासारख्या ढुढ्ढाचार्यांना कसेहो कळायचे? कोणी सांगितला मराठी अर्थ तर बिघडले कुठे ? तेवढिच आमच्या ज्ञानात भर पडेल ... कसे? पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:14
ॐकार.. इतकी छान गझल.. आणि त्याचा भावानुवदही सुंदर... - प्राजु.
मूळ गझल फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था ..... सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!! वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू...... मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था..... रात भर उस ही की आहट कान में आती रही...... ....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था...... अक्स तो मौजूद थे पर .....

तुझ्या भावनांची शपथ आहे (कविता) - सागर

सागर ·

In reply to by स्वाती राजेश

सागर गुरुवार, 02/07/2008 - 19:45
प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती, खरेतर कविता खूप छोटी आहे. आज सहजच हे शब्द हृदयांत उमटले आणि लिहिले गेले. ..एवढेच... अजून वेळ देऊन ही कविता केली असती तर अजून मोठी झाली असती... पण हृदयांत उमटलेल्या शब्दांना मग किंमत राहीली नसती. म्हणून जशीच्या तशी टंकीत केली.... तुम्हाला मनापासून धन्यवाद सागर

धनंजय Fri, 02/08/2008 - 01:36
पण एक कडवे बाकीच्यांच्या संदर्भात कळले नाही : > आज तू मला रोखले आहे > नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही कवीची सखी भावनांची शपथ देणारी, आधार देणारी, संग देणारी आहे. तिचा "रोखले नाही तर" न पटण्यासारखा काय दुरावा आहे?

In reply to by धनंजय

सागर Fri, 02/08/2008 - 10:58
ही कविता लिहिताना प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे. प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे..... अशी पार्श्वभूमि आहे या ओळींची.... मला वाटते... आता पुढच्या काव्यपंक्तींशी या ओळी वेगळ्या न वाटता सुसंगत वाटतील.... धन्यवाद सागर

प्रिय मित्र सागर, दुदैवाने आपल्याच एका कवितेवर काथ्याकूट करायची ही दुसरी वेळ त्याबद्दल क्षमस्व. खरे तर दिसली कविता, आंणि ज्यावर लिहावे वाटले की त्यावर आम्ही ब-याचदा, मस्त, लै भारी, आवडली, असा सहज प्रतिसाद देऊन मोकळे होतो. पण वरील कवितेवरील प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट आम्हाला समजली ती ही की, कवितेचा अर्थ निघतोय आणि तो आम्हाला का समजत नाही. तसे आपण एका प्रतिसादात धनंजय यांच्या प्रश्नाच्या उत्तरात---- प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे. प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे..... असे म्हटले आहे. आमच्या एका मित्राने आम्हाला अर्थ विचारल्यावर आम्ही त्यांना सांगितले की आवडत्या व्यक्तिने आयुष्यात मार्गदर्शन केले, तर जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यासाठी भरकटलेल्या प्रियकराला किंवा भरकटण्यापासून ती अडवते आहे. खरे तर प्रत्येक ओळीनंतर येणा-या दुस-या ओळीचा संदर्भ निटसा लागत नाही. जसे, नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही, नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही,नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!! ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ? सागरला प्रश्न, ती का रोखतेय ? एक तर काहीतरी अनपेक्षीत घडेल म्हणुनच ना ? बरे असे काय करायला निघालाय नायक की, ती त्याला थांबवतेय . एक मग्रुर व्यक्ती ,तिच्या रोखण्याला तु तरी काय नाव घेशील म्हणुन तिचे ऐकतोय. कवीला काय अभिप्रेत होते ? अवांतर :- आपली कविता आम्हाला आवडते म्हणुन अधिक खूलासा होईल म्हणुन आम्ही आपणास हक्काने विचारतो. आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत असेही काही नाही. स्नेहांकित दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 02/11/2008 - 10:17
दिलिपराव, एवढ्या हक्काने आणि प्रेमाने माझ्या कवितेबद्दल लिहिलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. डॉक्टरसाहेब, तुमचा हक्कच आहे तो.... आणि जवळचे आणि आपले माणूसच असा हक्क वापरते...उलट मला आनंदच आहे की माझ्या कविता आवडीने वाचून मला तुम्ही त्यामागची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात.. खरेतर मी कवितेची पार्श्वभूमि अजून स्पष्ट करायला हवी होती.... तर प्रियकर प्रेयसीपासून नुसता दूरच नाही तर कर्तव्यांनीदेखील बांधला गेला आहे. प्रियकराला त्याच्या प्रियेला भेटायला यायचे आहे. पण प्रेयसी त्याला स्वत:ची शपथ देऊन थांबवत आहे. कारण प्रेयसी फक्त स्वतःचा आणि प्रियकराच्या अधीरतेचा विचार नाही करत. प्रेयसी खूप विचारी आहे. समजूतदार आहे. प्रेयसीला माहीत आहे की प्रियकराची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या अधिक आहेत. आणि तिच्यामुळे प्रियकराचे जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ती प्रसंगी कठोर होऊन प्रियकराला शपथ देत आहे आणि प्रियेवर अतिशय प्रेम असल्यामुळे प्रियकर प्रियेची शपथ मोडू शकत नाही . पण प्रियेला भेटण्याची व्याकुळता प्रियकराच्या शब्दांतून व्यक्त होत आहे. नाहीतरी प्रियकर कुठे भावना व्यक्त करणार? अशी या कवितेची पार्श्वभूमि आहे मला वाटते आता कविता समजण्यास अवघड पडू नये... दिलीपराव आज मला तुमच्यामुळे एक गोष्ट शिकायला मिळाली...त्याबद्दल आपला खूप आभारी आहे... नुसती कविता लिहून देण्यापेक्षा प्रत्येक कवीने त्या कवितेमागची पार्श्वभूमि थोडक्यात स्पष्ट केली तर कवितेची गोडी अधिक वाढेल असे मला वाटते... तेव्हा सर्व मिसळपावी कवी/कवयित्रींना हीच विनंती करतो की त्यांनीही असे करावे.... आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!! ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ? तुमच्या मित्राचा प्रश्न आजकालच्या प्रत्येक आई - वडीलांच्या (आणि माझ्याही )मनातला प्रश्न आहे. हा खरे तर संस्कारांचा प्रश्न नाहीये... पण प्रेम हे प्रेम असते... एवढेच म्हणू शकतो.... त्यामुळेच तर सगळ्या जगाचा विरोध पत्करुनही प्रियकर आणि प्रेयसी एक होतात ना? प्रेमाला कशाचीच तमा नसते... कारण प्रेमात ध्येय एकदम स्पष्ट असते... एकत्र होणे.... पण माझ्या कवितेतली प्रेयसी खूप समजूतदार आहे... त्यामुळेच असे शब्द प्रियकराच्या हृदयांत उमटले... मनापासून खूप खूप धन्यवाद (हर्षोल्ल्हासित) सागर

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:59
पण डॉ. बिरुटे साहेबांची प्रतिक्रिया वाचून वाटले की गुगली होता. आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे दुरावा व संग एकाच वेळी कसे काय? खरे तर मला कविता कळत नाही. सुरुवातीला छन वाटली. परंतु प्रतिक्रिया वाचून जिज्ञासा जागृत झाली. पण कविता खरोखर छान आहे हो. माझ्या पामराच्या शंकेला भिऊ नका. अजून येऊंद्यात.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Mon, 02/11/2008 - 10:16
सुधीरकाका, माझी कविता आवडीने वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नुकताच मी दिलिपरावांच्या प्रश्नाला प्रतिसाद देताना कवितेमागची पार्श्वभूमि स्पष्ट केली आहे. कृपया ती वाचून पुन्हा एकदा कवितेचे अवलोकन करावे ही विनंती. संग आणि दुरावा या परस्परविरोधी गोष्टी वाटतात खर्‍या... पण संग आहे म्हणूनच दुरावा आहे.. संग जो आहे तो मनाचा आणि कायमचा अभिप्रेत आहे. आणि दुरावा आहे तो तात्पुरता आहे... पण प्रियकराच्या भावना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी या विरोधाभासाचा वापर केला आहे. काका, माझ्या कविता आवडीने वाचून तुम्ही नेहमी प्रोत्साहन देत असता. तुम्ही, दिलीपराव आणि तुमच्यासारख्या अनेक हितचिंतकांमुळेच मलाही हुरुप वाढून अधिकाधिक कविता करण्यासाठी स्फुरण येते पुनश्च धन्यवाद सागर

In reply to by स्वाती राजेश

सागर गुरुवार, 02/07/2008 - 19:45
प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती, खरेतर कविता खूप छोटी आहे. आज सहजच हे शब्द हृदयांत उमटले आणि लिहिले गेले. ..एवढेच... अजून वेळ देऊन ही कविता केली असती तर अजून मोठी झाली असती... पण हृदयांत उमटलेल्या शब्दांना मग किंमत राहीली नसती. म्हणून जशीच्या तशी टंकीत केली.... तुम्हाला मनापासून धन्यवाद सागर

धनंजय Fri, 02/08/2008 - 01:36
पण एक कडवे बाकीच्यांच्या संदर्भात कळले नाही : > आज तू मला रोखले आहे > नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही कवीची सखी भावनांची शपथ देणारी, आधार देणारी, संग देणारी आहे. तिचा "रोखले नाही तर" न पटण्यासारखा काय दुरावा आहे?

In reply to by धनंजय

सागर Fri, 02/08/2008 - 10:58
ही कविता लिहिताना प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे. प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे..... अशी पार्श्वभूमि आहे या ओळींची.... मला वाटते... आता पुढच्या काव्यपंक्तींशी या ओळी वेगळ्या न वाटता सुसंगत वाटतील.... धन्यवाद सागर

प्रिय मित्र सागर, दुदैवाने आपल्याच एका कवितेवर काथ्याकूट करायची ही दुसरी वेळ त्याबद्दल क्षमस्व. खरे तर दिसली कविता, आंणि ज्यावर लिहावे वाटले की त्यावर आम्ही ब-याचदा, मस्त, लै भारी, आवडली, असा सहज प्रतिसाद देऊन मोकळे होतो. पण वरील कवितेवरील प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट आम्हाला समजली ती ही की, कवितेचा अर्थ निघतोय आणि तो आम्हाला का समजत नाही. तसे आपण एका प्रतिसादात धनंजय यांच्या प्रश्नाच्या उत्तरात---- प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे. प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे..... असे म्हटले आहे. आमच्या एका मित्राने आम्हाला अर्थ विचारल्यावर आम्ही त्यांना सांगितले की आवडत्या व्यक्तिने आयुष्यात मार्गदर्शन केले, तर जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यासाठी भरकटलेल्या प्रियकराला किंवा भरकटण्यापासून ती अडवते आहे. खरे तर प्रत्येक ओळीनंतर येणा-या दुस-या ओळीचा संदर्भ निटसा लागत नाही. जसे, नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही, नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही,नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!! ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ? सागरला प्रश्न, ती का रोखतेय ? एक तर काहीतरी अनपेक्षीत घडेल म्हणुनच ना ? बरे असे काय करायला निघालाय नायक की, ती त्याला थांबवतेय . एक मग्रुर व्यक्ती ,तिच्या रोखण्याला तु तरी काय नाव घेशील म्हणुन तिचे ऐकतोय. कवीला काय अभिप्रेत होते ? अवांतर :- आपली कविता आम्हाला आवडते म्हणुन अधिक खूलासा होईल म्हणुन आम्ही आपणास हक्काने विचारतो. आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत असेही काही नाही. स्नेहांकित दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 02/11/2008 - 10:17
दिलिपराव, एवढ्या हक्काने आणि प्रेमाने माझ्या कवितेबद्दल लिहिलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. डॉक्टरसाहेब, तुमचा हक्कच आहे तो.... आणि जवळचे आणि आपले माणूसच असा हक्क वापरते...उलट मला आनंदच आहे की माझ्या कविता आवडीने वाचून मला तुम्ही त्यामागची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात.. खरेतर मी कवितेची पार्श्वभूमि अजून स्पष्ट करायला हवी होती.... तर प्रियकर प्रेयसीपासून नुसता दूरच नाही तर कर्तव्यांनीदेखील बांधला गेला आहे. प्रियकराला त्याच्या प्रियेला भेटायला यायचे आहे. पण प्रेयसी त्याला स्वत:ची शपथ देऊन थांबवत आहे. कारण प्रेयसी फक्त स्वतःचा आणि प्रियकराच्या अधीरतेचा विचार नाही करत. प्रेयसी खूप विचारी आहे. समजूतदार आहे. प्रेयसीला माहीत आहे की प्रियकराची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या अधिक आहेत. आणि तिच्यामुळे प्रियकराचे जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ती प्रसंगी कठोर होऊन प्रियकराला शपथ देत आहे आणि प्रियेवर अतिशय प्रेम असल्यामुळे प्रियकर प्रियेची शपथ मोडू शकत नाही . पण प्रियेला भेटण्याची व्याकुळता प्रियकराच्या शब्दांतून व्यक्त होत आहे. नाहीतरी प्रियकर कुठे भावना व्यक्त करणार? अशी या कवितेची पार्श्वभूमि आहे मला वाटते आता कविता समजण्यास अवघड पडू नये... दिलीपराव आज मला तुमच्यामुळे एक गोष्ट शिकायला मिळाली...त्याबद्दल आपला खूप आभारी आहे... नुसती कविता लिहून देण्यापेक्षा प्रत्येक कवीने त्या कवितेमागची पार्श्वभूमि थोडक्यात स्पष्ट केली तर कवितेची गोडी अधिक वाढेल असे मला वाटते... तेव्हा सर्व मिसळपावी कवी/कवयित्रींना हीच विनंती करतो की त्यांनीही असे करावे.... आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!! ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ? तुमच्या मित्राचा प्रश्न आजकालच्या प्रत्येक आई - वडीलांच्या (आणि माझ्याही )मनातला प्रश्न आहे. हा खरे तर संस्कारांचा प्रश्न नाहीये... पण प्रेम हे प्रेम असते... एवढेच म्हणू शकतो.... त्यामुळेच तर सगळ्या जगाचा विरोध पत्करुनही प्रियकर आणि प्रेयसी एक होतात ना? प्रेमाला कशाचीच तमा नसते... कारण प्रेमात ध्येय एकदम स्पष्ट असते... एकत्र होणे.... पण माझ्या कवितेतली प्रेयसी खूप समजूतदार आहे... त्यामुळेच असे शब्द प्रियकराच्या हृदयांत उमटले... मनापासून खूप खूप धन्यवाद (हर्षोल्ल्हासित) सागर

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:59
पण डॉ. बिरुटे साहेबांची प्रतिक्रिया वाचून वाटले की गुगली होता. आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे दुरावा व संग एकाच वेळी कसे काय? खरे तर मला कविता कळत नाही. सुरुवातीला छन वाटली. परंतु प्रतिक्रिया वाचून जिज्ञासा जागृत झाली. पण कविता खरोखर छान आहे हो. माझ्या पामराच्या शंकेला भिऊ नका. अजून येऊंद्यात.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Mon, 02/11/2008 - 10:16
सुधीरकाका, माझी कविता आवडीने वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नुकताच मी दिलिपरावांच्या प्रश्नाला प्रतिसाद देताना कवितेमागची पार्श्वभूमि स्पष्ट केली आहे. कृपया ती वाचून पुन्हा एकदा कवितेचे अवलोकन करावे ही विनंती. संग आणि दुरावा या परस्परविरोधी गोष्टी वाटतात खर्‍या... पण संग आहे म्हणूनच दुरावा आहे.. संग जो आहे तो मनाचा आणि कायमचा अभिप्रेत आहे. आणि दुरावा आहे तो तात्पुरता आहे... पण प्रियकराच्या भावना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी या विरोधाभासाचा वापर केला आहे. काका, माझ्या कविता आवडीने वाचून तुम्ही नेहमी प्रोत्साहन देत असता. तुम्ही, दिलीपराव आणि तुमच्यासारख्या अनेक हितचिंतकांमुळेच मलाही हुरुप वाढून अधिकाधिक कविता करण्यासाठी स्फुरण येते पुनश्च धन्यवाद सागर
लेखनविषय:
तुझ्या भावनांची शपथ आहे नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही आज तुझा आधार आहे नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे तुझ्या असण्याची मला किंमत आहे नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... - सागर ०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.