ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.
लेखनप्रकार
ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!!
काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते.
www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm
वाचने
9153
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
खरंच
करंटे..
In reply to करंटे.. by विसोबा खेचर
तात्या,
अगदी पटलं
चाबकाचे फटके द्यायला हवेत..
In reply to चाबकाचे फटके द्यायला हवेत.. by प्राजु
प्राजू,
हो...
हम्म्म्म.....कोणाला काय भासवित होते हे लोक....
स्वातंत्र्यवीर
In reply to स्वातंत्र्यवीर by इनोबा म्हणे
सहमत
हरामखोर !!!
In reply to हरामखोर !!! by धमाल मुलगा
खरी आहे ही गोष्ट ... पण वाईट वातून घेऊ नका ...
गिधाडे
वाईट वाटले
सहमत..
सावरकरांचे हिंदुत्व