मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थसंकल्प-२०१४

प्रसाद गोडबोले ·

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 14:29
नुकतेच काही मुद्दे वाचनात आले आहेत , त्यावरुन तरी हे बजेट अतिषय सुंदर वाटत आहे :) अपेक्षेप्रमाणे एफ डी आय आणि पी पी पी वर भर दिसतोय . सिगरेट वरील एक्साईज ड्युटी वाढवल्याने , तेही थोडीथोडकी नव्हेतर ११ टक्के वरुन तब्बल ७२ टक्के , सिगरेट व इरत तंबाखुजन्य पदार्थ महागतील... हे आपल्याला लय आवडलय :) इन्कम टॅक्स ची बकेट २.५ लाख , हाऊसिंग इन्टरेट वरील २ लाख ८० सी ची १.५ लाख केली आहे ! थोडक्यात पहिल्या सहा लाखांवर एक रुपायाही टॅक्स भरावा लागणार नाहीये .... हुर्रे :) ( ८० इ इ चे नक्की काय ते कळाले नाही पण तरीही) आता घर घ्यायला हव:)लवकरच !!:)

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 14:49
ट्याक्सेबल इन्कम कमी झाला ! १. ५०,००० - स्तन्दर्द दिद्क्शन मध्ये वाढले २. ५०,०००- हाऊसिंग लोन इन्त्रेस्ट सबसिडी ३. ५०,००० - ८० सी सी मध्ये वाढविले म्हणजे एकूण १,५०,००० ट्याक्सेबल इन्कम कमी झाला म्हणजे ३० % वाल्यांसाठी सरळ ४५,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला आणि २० % वाल्यांसाठी ३०,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला असेच म्हणता येईल ना ? जाणकारांकडून खात्री करुन घ्यायला हवी . पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है !

In reply to by विटेकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 15:02
येस्स !! पण
पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है
! >>> असे कन्क्लुजन लगेच काढता येणार नाएही ... मलातर वाटतय की पुढील कठोर निर्णयांसाठीची ही तयारी आहे ... पुढे डीझेल , फर्टीलायझएर्स आणि अन्न धान्यावरील सबसीडी काढुन घ्यायचा विचार दिसतोय ... शिवाय ग्रोथरेटही ६% च्या खाली राहणार आहे आणि भरीत भर म्हणुन ह्या उशीराने येणार्‍या मान्सुन मुळे सर्वच अन्न धान्यांचे भाव कडाडणार आहेत ... सो लेट्स बी प्रीपेअर्ड ! हा वाचवलेला टॅक्स योग्यरीतीने इन्व्हेस्ट करायला हवा :)

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 15:10
लै वेळा चालेल. कॉन्ग्रेसने काहीही न देता महागाई वाढविली होती !! वाचलेल्या ट्याक्स मध्ये महागाई ची भरपाई होईल असे म्हणु या !

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 15:11
आणि सब्सिडी काढली हे अतिशय उत्तम केले.. स्साला कुणाच्य खांद्यावर कुणाचे ओझे ? सिग्रेटी अजून महाग करायला हव्या होत्या !

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 15:45
त्यो कन्व्हेयन्स अलाऊन्स का काय म्हनत्यात तो वाढीवला का? मागच्या धा वरसापास्नं ८०० रु/महीना हाये. या बजेटात वाढनार म्हनत होते.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 16:04
सिगारेट न ओढणार्‍या माणसांना सिगारेट महाग झाल्याने इतका आनंद का होत असावा ? कोणत्याही वस्तूवरील करआकारणी भावूक होवून केली जावू नये तर तार्किकतेच्या कसोटीवर व्हावी असे मला वाटते. अर्थतज्ञांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल. Practically स्मोकिंग करणारी व्यक्ती सिगरेट महाग झाली म्हणुन स्मोकिंग कमी करेल असे वाटत नाही, उलट त्यामूळे घरखर्चाकरिता घरी देत असलेली रक्कमच कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

In reply to by प्रचेतस

ऋषिकेश गुरुवार, 07/10/2014 - 17:06
वर वर पाहता प्रत्येक बाबतीत काहितरी पैसा अलोकेटेड दिस्तोय. नुसती "टायटल्स" बघितली तर बजेट एखाद्याला बॅलन्स्डही वाटू शकेल. अजूनही मीही पूर्ण खोलात वाचले नाही, पण एक पापुद्रा उलगडताच रंग दिसू लागताहेतः देशासाठी अत्यंत गरजेच्या व अनेक महत्त्वाच्या योजनांना अलोकेटेड बजेट अगदीच तुटपुंजे आहे. उदा: एकट्या पश्चिमबंगालमध्ये मुलींच्या जन्म व शिक्षणासाठी हजार कोटी तरतूद राज्याच्या बजेटमध्ये असताना, अख्ख्या देशात (सगळी राज्ये व युनियन टेरीटरी मिळून) 'बेटी बचाव - बेटी बढाओ' ला फक्त १०० कोटी रुपये? नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! सरदार पटेलांच्या पुतळ्याला दोनशे कोटी!! नोकरदारांना टॅक्स वाचतोय असे वाटायला लावणे (व प्रत्यक्षात GST लागू करून त्याहून अधिक काढून घेणे) शिक्षण - सर्व शिक्षा अभियानासाठीचा आकडाही बहुदा घटलाय एकदा बघतो),आरोग्य (म्हणजे नुसते AIIMS उघडणे नव्हे :( ), कला, आर अ‍ॅण्ड डी वगैरे क्षेत्राच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. :(

In reply to by धन्या

ऋषिकेश गुरुवार, 07/10/2014 - 17:18
गुड्स अँड सर्विस टॅक्स सध्याच्या सर्विस टॅक्सला रिप्लेस करेल. अजून मंत्रीमंडळाची मंजूरी बाकी पण ती याच वर्षात घेणार असे जेटलीजी म्हणाले आहेत.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 17:38
खरंतर सगळे टॅक्सेस झोल आहेत , ज्याला चुकवायचे तो कसेही करुन चुकवतोच , आम्ही बिचारे सामान्य मध्यमवर्गीय नोकदार मात्र फुकट गप गुमान भरत रहातो ... सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्स !!

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा Fri, 07/11/2014 - 09:07
सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्सजी जी एस टी तसाच कर असणार आहे. हा कर राज्ये गोळा करणार व त्याचा वाटा केंद्राला देणार . माझ्या माहितीप्रमाणे एक्साईज व्हॅट. एल बी टी हे सर्व इतिहास जमा होतील. सर्व भारत देशात एकच समान अशी करपद्धती निर्माण होईल. पण काही राज्याना वाटते त्यात आपला तोटा आहे. म्हणून हे घोंगडे भिजत पडले आहे. आत अर्थ संकल्य - ते एम्स आय आय एम या सामाजिक- राजकीय सोयी आहेत. त्या अर्थ घटना नव्हेत. अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. त्यात ३५ टक्क्याची नवी स्लॅब, इनहेरिटन्स कर, संपत्ती कर ई ई असू शकतात. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. ते ईझम पेक्षाही भयंकर प्रकरण आहे. कर वाढवला की श्रीमंतांचा उद्योग पाण्यातील रस संपतो हा एक भंपक सिद्धांत आहे. कोणताही उद्योगपति हा पंचविसावा तास निर्माण करून कारखाना चालवीत नाही. शेकडो हात त्या पाठीमागे असतात. भांडवल हा त्यातील एक फक्त घटक असतो. बास ! आयकर विवरण भरणे हे करदात्याने काम न ठेवता सर्व ठिकाणी पॅनचे कडक नियंत्रण ठेवून आयकराचे बील तयार करणे ही आयकर विभागानेच करावे. व वजावटीसाठीचा भाग फक्त करदात्याकडे द्यावा .हे १०० टक्के झाल्यास कदाचित केटरर्स , मोठे शेतकारी , वडापाववाले सुद्धा कराच्या पंखाखाली खेचता येतील. अनेक पगारदार वाले फॉर्म १६ ची कॉपी म्हणजे रिटर्न असा समज करून घेतलेले असतात त्यांचे पितळ उघडे पडेल. ( यात मोठ मोठे अधिकारीही असतात असे निरिक्षण आहे. ) लोकाना सरळ करण्याचीही तितकीच गरज आहे. एक उदाहरण असे की १३ वा १४ वा १५ वा १६ वा सिलिंडर १००० रुपयाला घ्यावा लागला तर माझी आर्थिक क्षमता आहे. मग की तो २५० ने वाढला तर बोंब का मारायची? आठवड्याला शनिवारी हजार रूपये जेवणाला खर्च करणारेच अशी बोंब ठोकणारे असतात. रेल्वे पासाचे भाडे वाढले म्हणून मुंबईकरानी तक्रार करून नये तर जादा गाड्या सोडा यावर आंदोलन केले पाहिजे. किमान दहा वर्षे तरी लोकांची क्रयशक्ती कमी केली पाहिजे तर महागाईवर नियंत्रण येईल. श्रींमंताना ४० टक्के कर लावायचा व ते रेल्वे त गुंतवले तर भरघोस सूट आयकरात द्यायची असे करून रेलेवे चा वहातुकीतला वाटा वाढवता येईल, परिणामी तेलाची आयात कमी होईल. आज मालवहातुकीत रेलेवेचा वाटा फक्त १० टक्के आहे असे म्हणतात. असो लोकानीही आर्थिक शिस्ती साठी काही किमत दिली पाहिजे ती फक्त तंबाखू खाणार्‍यानीच का द्यायची ?

In reply to by चौकटराजा

विकास Sun, 07/13/2014 - 17:22
अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. +१. महाराष्ट्र निवडणूक त्यात प्रामुख्याने आहे असे वाटते. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. गोडबोल्यांचा लेख कुठे आला आहे का? वाचायला आवडेल.

In reply to by ऋषिकेश

प्रचेतस गुरुवार, 07/10/2014 - 17:50
धन्स रे. अजून बजेट पाहिलेच नाहीये. गंगा साफसफाई आवश्यक आहेच पण सरदार पटेलांचा पुतळा उभारणे हा विनाकारण खर्च आहे. किंबहुना पुतळ्यांचे राजकारण कुणीही करताच कामा नये. GST लागू झाल्यावरच त्याबाबतीत मत देता येऊ शकेल. पण इतर काही प्लस पॉइंट असतीलच.

In reply to by प्रचेतस

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 18:03
सरदार पटेलांच्या पुतळ्याने पर्यटन विकास होवू शकतो, पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा लाभ होवू शकतो. पण हा अर्थिक लाभ केंद्राला होईल की राज्याला याबद्दल मला फारशी माहिती नाही. बाकी गंगा सफाई करिता दोन हजार कोटी खूप जास्त वाटत आहेत आणि गंगाच फक्त का ? बाकी दूषित नद्याही स्वच्छ व्हायला हव्यात ना...

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस गुरुवार, 07/10/2014 - 18:27
गंगासफाई बहुतेक उत्तराखंड, युपी पासून थेट बिहार, पश्चिम बंगालपर्यंत अपेक्षित असावी. बाकी कुठल्या पुतळ्याच्या उभारणीमुळे पर्यटन विकास होऊ शकतो असे मला वाटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/10/2014 - 18:43
नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! गंगासफाईकडे (राजकारणाच्या चाललेल्या अतिरेकाने सहजपणे प्रथम मनात येणार्‍या विचारांमुळे) धार्मिक परिमाण लाऊन बधितले तरच तसे वाटेल. व्यापारी दृष्टीने पाहिल्यास या योजनेचे खालील फक्त काही फायदे लक्षात येऊन मतपरिवर्तन होईल असे वाटते... १. जलवाहतूक की जगातली सर्वात स्वस्त आणि पर्यावरणाचा कमीतकमी र्‍हास करणारी माणसे आणि मालाची वाहतूक करणारी व्यवस्था आहे. सर्व सुधारलेल्या आणि इतरही देशांत ही पद्धत यशस्वीपणे वापरात आणली गेली आहे. भारताने आतापर्यंत गंगेच्या रुपांत असलेल्या आपल्या याप्रकारच्या सर्वात मोठ्या संसाधनाकडे (अ‍ॅसेट) पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. २. वहातुकव्यवस्था सुधारण्याने एकंदर अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या वाहतुकीच्या सोईवर किती सखोल फायदेशीर परिणाम होतो हे सांगायलाच पाहिजे असे नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण समोर आहेच. ३. साधारण १००० किलोमीटर लांबीच्या गंगासफाईने भारताच्या काही कोटीच्या आसपास जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी आणि काही लाख एकर जमिनीला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गंगेच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते समुद्रात जाण्याऐवजी वळवून इतर नद्यांत सोडता आले तर फायदे जमेस धरले तर या प्रकल्पाच्या फायद्यांची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. फक्त वरच्याच फायद्यांची गोळाबेरीज केली तरी दोन हजार कोटीची गुंतवणूक मोठी वाटू नये... किंबहुना हे बजेट पुढे योग्य तर्‍हेने वाढवावे लागेलही आणि त्यापासून होणारे फायदे त्याचे समर्थन करू शकतील. अजूनही संशयाचे निराकरण झाले नसल्यास तुलनेसाठी ९३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी दशकभरापेक्षा जास्त पूर्वी ११,४६० कोटी खर्च केले होते हे ध्यानात घेण्याजोगे आणि पुरेसे आहे असे वाटते... (स्वगत : भारतात केवळ खर्चाच्या आधारे (expense-oriented) नसून फलनिष्पत्तीच्या आधारे (outcome-oriented) अर्थसंकल्प तयार करणे व त्याचे मूल्यमापन होणे सुरू होईल तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:20
माझा आक्षेप गंगेच्या सफाईला इतके बजेट का? असा नाहिये. मी अर्थसंकल्पाचे वर्णन "दिखाऊ" केले आहे. तसे का ते अधिक स्पष्ट करतो गंगेला दोन हजार कोटी देताना इतर अनेक योजनांना अगदीच पाने पुसली आहेत. शिक्षण, आरोग्य, कला, संशोधन वगैरे क्षेत्रात गुंतवणूक लगेच फळे देत नाही. काहि पिढ्या जाव्या लागतात हे आपण सारे जाणतो. सद्य सरकारने जी कामे हाती घेण्यास प्राथमिकता दिली आहे ती मात्र तुलनेने अल्पावधीत होणारी आहेत. मात्र ज्याचा देशाला अधिक फायदा आहे मात्र रिझल्ट्स यायला वेळ लागतो अश्या क्षेत्रातील गुंतवणूक अगदीच तुटपुंजी आहे. एखादे महत्त्वाचे काम करणे यापेक्षा काम करून "दाखवणे" याला प्राथमिकता आहे हे सहज लक्षात यावे. सद्य काळात हे भाजपाला (पाच वर्षांनी सत्ता टिकवण्यासाठी) गरजेचे आहे. मनमोहन सिंग सरकार हे करू न शकल्यानेच सत्ता टिकवू शकले नाही वगैरे संभाव्य प्रतिवाद आगाऊ मान्यच आहे. या गोष्टी करू नये असे नाही पण अ‍ॅट कॉस्ट ऑफ? आशा आहे मुद्दा अधिक स्पष्ट केला आहे.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:27
अधिक स्पष्ट करायला थोडे कॅल्क्युलेशन केले आहे. बेटीबढाओ, बेटी बचाओ ला १०० कोटी रुपये दिले आहेत. २०१२ला बर्थ रेट आहे २०.६ म्हणजे वर्षाला ~२.५ कोटी अपत्य जन्माला येतात पैकी अर्ध्या मुली आहेत असे समजू. तेव्हा १.२५ कोटी मुलींपैकी केवळ ३०% मुलींनाच सरकारने पाठबळ द्यायचे ठरवले (खरतंर आकडा बराच कमी आहे कारण इथे फक्त जन्माचे आकडे आहे, बेटी बचाव मध्ये गेल्या ५ वर्षात जन्मलेल्या मुली आहेत पण ते सोडून देऊ) आता त्या ~३८.६ लाख मुलींवर १०० कोटी खर्च करायचे तर पर मुलगी केवळ ~२६० रुपये येतात. इतके पुरेसे वाटते?

भाते गुरुवार, 07/10/2014 - 20:49
आज वाचुन दाखवलेला अर्थसंकल्प हा सरकार राबवु इच्छित असलेल्या योजनांच्या घोषणा होत्या. अजुन हा अर्थसंकल्प दोन्हीकडे (लोकसभा आणि राज्यसभा) मान्य व्हायचा बाकी आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क ११% वरून ७२% इतके वाढवले आहे. साडेसहा पट! वेडयासारखी रेल्वे भाववाढ करून नंतर ती कमी करायला लागल्याच्या अनुभवावरून हे सरकार नक्कीच शहाणे झाले असेल. साडेसहापट वाढ हिदेखील अशीच धुळफेक आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क वाढवल्याने तंबाखु, तंबाखुमिश्रित पान, मावा, आणि सिगारेट या सगळ्यांचे भाव अचानक भरपुर वाढतील. या सगळ्या वस्तुंची विक्री बहुदा पानवाल्याकडे होते. हे बहुतांश पानवाले भैया युपीचे आहेत. इतकी भाववाढ झाल्यावर कोणीही या पदार्थांचे सेवन नक्कीच कमी करेल. कोणीही इतकी भयानक भाववाढ नक्कीच सहन करू शकणार नाही. मग सहाजिकच या भैयांच्या रोजगारावर परिणाम होईल. समस्त युपीची लॉबी याला नक्कीच विरोध करेल. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांकडुनदेखिल (मालाची कमी विक्री, कामगार कपात या कारणांमुळे) याचा विरोध होईल. अखेर सरकार यापुढे नमते घेऊन ही भाववाढ कमी करेल. खांगेस महाराष्ट्रात समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ऊभा करण्यात पैसे वाया घालवत आहे; तिच चुक सरदार पटेलांचा पुतळा ऊभारायला २०० कोटी देऊन केंद्र सरकार करत आहे.

विकास Fri, 07/11/2014 - 00:18
लोकसत्ता संपादक गिरीष कुबेर यांचे विश्लेषण बघण्यासारखे वाटले. महाराष्ट्रात पण आय आय एम चालू होणार आहे!

सुधीर Mon, 07/14/2014 - 11:22
बजेट वर भाष्य करणारे तज्ञांचे, लेखकांचे, बड्या व्यावसायिकांचे मत ऐकले-वाचले. प्रत्येकाचाच बजेटकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. परवाच्या दिवशी औद्योगिक उत्पादन वृद्धीचे आकडे प्रसिद्ध झाले, त्यावर विश्लेषणात्मक अधिक भाष्य करण्यासाठी नेहमीप्रमाणे बँक ऑफ बडोद्याच्या प्रमुख अर्थतज्ञ रुपा नितसुरे-रेगे यांना रेडिओवर बोलवले होते. त्यावेळी त्यांनी बजेटवर सुद्धा आपले मत मांडले जे मला आवडले. ते इथे ऐकता येईल ( ६ मिनटांपासून १८ मिनिटांपर्यंत). या बाईंचं विश्लेषण मला नेहमीच आवडते. त्यांना मागे एकदा लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात पाहून आनंद झाला होता. त्यांना लोकसत्ताने लिहिते करावे अस मनापासून वाटते.

एकूणच काही प्रतिसाद बघता मोदी पंतप्रधान झाल्याच्या धक्क्यातून विचारवंत मंडळी अजून सावरलेली दिसत नाहीत हे स्पष्टच दिसत आहे. असो. चालायचेच.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 20:22
कोणाला विचारवंत ही शिवी दिलीये / म्हटलेय माहिती नाही. पण मोदीवर जाऊ द्या त्या सरकारवर नुसती टिका करण्याऐवजी व्यवस्थित म्हणणे मांडत मुद्देसूद टिका करूनही असे टोमणे हे प्रतिवाद शक्य नसल्याचे लक्षण समजावे लागेल. असो. चालायचेच.

आयुर्हित Mon, 07/14/2014 - 23:34
बजेट नेमका असा का? असा प्रश्न प्रत्येक सूज्ञ भारतीयाला पडला असेल.वित्तमंत्री अरुण जेटली यांना विचारले गेलेले प्रश्न व त्यावरील त्यांचे समर्पक उत्तरे हवी असतील तर पहा : आपकी अदालत आपकी अदालत http://www.youtube.com/watch?v=QwPqImDOQgs

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 14:29
नुकतेच काही मुद्दे वाचनात आले आहेत , त्यावरुन तरी हे बजेट अतिषय सुंदर वाटत आहे :) अपेक्षेप्रमाणे एफ डी आय आणि पी पी पी वर भर दिसतोय . सिगरेट वरील एक्साईज ड्युटी वाढवल्याने , तेही थोडीथोडकी नव्हेतर ११ टक्के वरुन तब्बल ७२ टक्के , सिगरेट व इरत तंबाखुजन्य पदार्थ महागतील... हे आपल्याला लय आवडलय :) इन्कम टॅक्स ची बकेट २.५ लाख , हाऊसिंग इन्टरेट वरील २ लाख ८० सी ची १.५ लाख केली आहे ! थोडक्यात पहिल्या सहा लाखांवर एक रुपायाही टॅक्स भरावा लागणार नाहीये .... हुर्रे :) ( ८० इ इ चे नक्की काय ते कळाले नाही पण तरीही) आता घर घ्यायला हव:)लवकरच !!:)

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 14:49
ट्याक्सेबल इन्कम कमी झाला ! १. ५०,००० - स्तन्दर्द दिद्क्शन मध्ये वाढले २. ५०,०००- हाऊसिंग लोन इन्त्रेस्ट सबसिडी ३. ५०,००० - ८० सी सी मध्ये वाढविले म्हणजे एकूण १,५०,००० ट्याक्सेबल इन्कम कमी झाला म्हणजे ३० % वाल्यांसाठी सरळ ४५,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला आणि २० % वाल्यांसाठी ३०,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला असेच म्हणता येईल ना ? जाणकारांकडून खात्री करुन घ्यायला हवी . पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है !

In reply to by विटेकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 15:02
येस्स !! पण
पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है
! >>> असे कन्क्लुजन लगेच काढता येणार नाएही ... मलातर वाटतय की पुढील कठोर निर्णयांसाठीची ही तयारी आहे ... पुढे डीझेल , फर्टीलायझएर्स आणि अन्न धान्यावरील सबसीडी काढुन घ्यायचा विचार दिसतोय ... शिवाय ग्रोथरेटही ६% च्या खाली राहणार आहे आणि भरीत भर म्हणुन ह्या उशीराने येणार्‍या मान्सुन मुळे सर्वच अन्न धान्यांचे भाव कडाडणार आहेत ... सो लेट्स बी प्रीपेअर्ड ! हा वाचवलेला टॅक्स योग्यरीतीने इन्व्हेस्ट करायला हवा :)

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 15:10
लै वेळा चालेल. कॉन्ग्रेसने काहीही न देता महागाई वाढविली होती !! वाचलेल्या ट्याक्स मध्ये महागाई ची भरपाई होईल असे म्हणु या !

विटेकर गुरुवार, 07/10/2014 - 15:11
आणि सब्सिडी काढली हे अतिशय उत्तम केले.. स्साला कुणाच्य खांद्यावर कुणाचे ओझे ? सिग्रेटी अजून महाग करायला हव्या होत्या !

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 15:45
त्यो कन्व्हेयन्स अलाऊन्स का काय म्हनत्यात तो वाढीवला का? मागच्या धा वरसापास्नं ८०० रु/महीना हाये. या बजेटात वाढनार म्हनत होते.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 16:04
सिगारेट न ओढणार्‍या माणसांना सिगारेट महाग झाल्याने इतका आनंद का होत असावा ? कोणत्याही वस्तूवरील करआकारणी भावूक होवून केली जावू नये तर तार्किकतेच्या कसोटीवर व्हावी असे मला वाटते. अर्थतज्ञांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल. Practically स्मोकिंग करणारी व्यक्ती सिगरेट महाग झाली म्हणुन स्मोकिंग कमी करेल असे वाटत नाही, उलट त्यामूळे घरखर्चाकरिता घरी देत असलेली रक्कमच कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

In reply to by प्रचेतस

ऋषिकेश गुरुवार, 07/10/2014 - 17:06
वर वर पाहता प्रत्येक बाबतीत काहितरी पैसा अलोकेटेड दिस्तोय. नुसती "टायटल्स" बघितली तर बजेट एखाद्याला बॅलन्स्डही वाटू शकेल. अजूनही मीही पूर्ण खोलात वाचले नाही, पण एक पापुद्रा उलगडताच रंग दिसू लागताहेतः देशासाठी अत्यंत गरजेच्या व अनेक महत्त्वाच्या योजनांना अलोकेटेड बजेट अगदीच तुटपुंजे आहे. उदा: एकट्या पश्चिमबंगालमध्ये मुलींच्या जन्म व शिक्षणासाठी हजार कोटी तरतूद राज्याच्या बजेटमध्ये असताना, अख्ख्या देशात (सगळी राज्ये व युनियन टेरीटरी मिळून) 'बेटी बचाव - बेटी बढाओ' ला फक्त १०० कोटी रुपये? नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! सरदार पटेलांच्या पुतळ्याला दोनशे कोटी!! नोकरदारांना टॅक्स वाचतोय असे वाटायला लावणे (व प्रत्यक्षात GST लागू करून त्याहून अधिक काढून घेणे) शिक्षण - सर्व शिक्षा अभियानासाठीचा आकडाही बहुदा घटलाय एकदा बघतो),आरोग्य (म्हणजे नुसते AIIMS उघडणे नव्हे :( ), कला, आर अ‍ॅण्ड डी वगैरे क्षेत्राच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. :(

In reply to by धन्या

ऋषिकेश गुरुवार, 07/10/2014 - 17:18
गुड्स अँड सर्विस टॅक्स सध्याच्या सर्विस टॅक्सला रिप्लेस करेल. अजून मंत्रीमंडळाची मंजूरी बाकी पण ती याच वर्षात घेणार असे जेटलीजी म्हणाले आहेत.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 17:38
खरंतर सगळे टॅक्सेस झोल आहेत , ज्याला चुकवायचे तो कसेही करुन चुकवतोच , आम्ही बिचारे सामान्य मध्यमवर्गीय नोकदार मात्र फुकट गप गुमान भरत रहातो ... सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्स !!

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा Fri, 07/11/2014 - 09:07
सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्सजी जी एस टी तसाच कर असणार आहे. हा कर राज्ये गोळा करणार व त्याचा वाटा केंद्राला देणार . माझ्या माहितीप्रमाणे एक्साईज व्हॅट. एल बी टी हे सर्व इतिहास जमा होतील. सर्व भारत देशात एकच समान अशी करपद्धती निर्माण होईल. पण काही राज्याना वाटते त्यात आपला तोटा आहे. म्हणून हे घोंगडे भिजत पडले आहे. आत अर्थ संकल्य - ते एम्स आय आय एम या सामाजिक- राजकीय सोयी आहेत. त्या अर्थ घटना नव्हेत. अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. त्यात ३५ टक्क्याची नवी स्लॅब, इनहेरिटन्स कर, संपत्ती कर ई ई असू शकतात. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. ते ईझम पेक्षाही भयंकर प्रकरण आहे. कर वाढवला की श्रीमंतांचा उद्योग पाण्यातील रस संपतो हा एक भंपक सिद्धांत आहे. कोणताही उद्योगपति हा पंचविसावा तास निर्माण करून कारखाना चालवीत नाही. शेकडो हात त्या पाठीमागे असतात. भांडवल हा त्यातील एक फक्त घटक असतो. बास ! आयकर विवरण भरणे हे करदात्याने काम न ठेवता सर्व ठिकाणी पॅनचे कडक नियंत्रण ठेवून आयकराचे बील तयार करणे ही आयकर विभागानेच करावे. व वजावटीसाठीचा भाग फक्त करदात्याकडे द्यावा .हे १०० टक्के झाल्यास कदाचित केटरर्स , मोठे शेतकारी , वडापाववाले सुद्धा कराच्या पंखाखाली खेचता येतील. अनेक पगारदार वाले फॉर्म १६ ची कॉपी म्हणजे रिटर्न असा समज करून घेतलेले असतात त्यांचे पितळ उघडे पडेल. ( यात मोठ मोठे अधिकारीही असतात असे निरिक्षण आहे. ) लोकाना सरळ करण्याचीही तितकीच गरज आहे. एक उदाहरण असे की १३ वा १४ वा १५ वा १६ वा सिलिंडर १००० रुपयाला घ्यावा लागला तर माझी आर्थिक क्षमता आहे. मग की तो २५० ने वाढला तर बोंब का मारायची? आठवड्याला शनिवारी हजार रूपये जेवणाला खर्च करणारेच अशी बोंब ठोकणारे असतात. रेल्वे पासाचे भाडे वाढले म्हणून मुंबईकरानी तक्रार करून नये तर जादा गाड्या सोडा यावर आंदोलन केले पाहिजे. किमान दहा वर्षे तरी लोकांची क्रयशक्ती कमी केली पाहिजे तर महागाईवर नियंत्रण येईल. श्रींमंताना ४० टक्के कर लावायचा व ते रेल्वे त गुंतवले तर भरघोस सूट आयकरात द्यायची असे करून रेलेवे चा वहातुकीतला वाटा वाढवता येईल, परिणामी तेलाची आयात कमी होईल. आज मालवहातुकीत रेलेवेचा वाटा फक्त १० टक्के आहे असे म्हणतात. असो लोकानीही आर्थिक शिस्ती साठी काही किमत दिली पाहिजे ती फक्त तंबाखू खाणार्‍यानीच का द्यायची ?

In reply to by चौकटराजा

विकास Sun, 07/13/2014 - 17:22
अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. +१. महाराष्ट्र निवडणूक त्यात प्रामुख्याने आहे असे वाटते. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. गोडबोल्यांचा लेख कुठे आला आहे का? वाचायला आवडेल.

In reply to by ऋषिकेश

प्रचेतस गुरुवार, 07/10/2014 - 17:50
धन्स रे. अजून बजेट पाहिलेच नाहीये. गंगा साफसफाई आवश्यक आहेच पण सरदार पटेलांचा पुतळा उभारणे हा विनाकारण खर्च आहे. किंबहुना पुतळ्यांचे राजकारण कुणीही करताच कामा नये. GST लागू झाल्यावरच त्याबाबतीत मत देता येऊ शकेल. पण इतर काही प्लस पॉइंट असतीलच.

In reply to by प्रचेतस

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 18:03
सरदार पटेलांच्या पुतळ्याने पर्यटन विकास होवू शकतो, पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा लाभ होवू शकतो. पण हा अर्थिक लाभ केंद्राला होईल की राज्याला याबद्दल मला फारशी माहिती नाही. बाकी गंगा सफाई करिता दोन हजार कोटी खूप जास्त वाटत आहेत आणि गंगाच फक्त का ? बाकी दूषित नद्याही स्वच्छ व्हायला हव्यात ना...

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस गुरुवार, 07/10/2014 - 18:27
गंगासफाई बहुतेक उत्तराखंड, युपी पासून थेट बिहार, पश्चिम बंगालपर्यंत अपेक्षित असावी. बाकी कुठल्या पुतळ्याच्या उभारणीमुळे पर्यटन विकास होऊ शकतो असे मला वाटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/10/2014 - 18:43
नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! गंगासफाईकडे (राजकारणाच्या चाललेल्या अतिरेकाने सहजपणे प्रथम मनात येणार्‍या विचारांमुळे) धार्मिक परिमाण लाऊन बधितले तरच तसे वाटेल. व्यापारी दृष्टीने पाहिल्यास या योजनेचे खालील फक्त काही फायदे लक्षात येऊन मतपरिवर्तन होईल असे वाटते... १. जलवाहतूक की जगातली सर्वात स्वस्त आणि पर्यावरणाचा कमीतकमी र्‍हास करणारी माणसे आणि मालाची वाहतूक करणारी व्यवस्था आहे. सर्व सुधारलेल्या आणि इतरही देशांत ही पद्धत यशस्वीपणे वापरात आणली गेली आहे. भारताने आतापर्यंत गंगेच्या रुपांत असलेल्या आपल्या याप्रकारच्या सर्वात मोठ्या संसाधनाकडे (अ‍ॅसेट) पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. २. वहातुकव्यवस्था सुधारण्याने एकंदर अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या वाहतुकीच्या सोईवर किती सखोल फायदेशीर परिणाम होतो हे सांगायलाच पाहिजे असे नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण समोर आहेच. ३. साधारण १००० किलोमीटर लांबीच्या गंगासफाईने भारताच्या काही कोटीच्या आसपास जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी आणि काही लाख एकर जमिनीला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गंगेच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते समुद्रात जाण्याऐवजी वळवून इतर नद्यांत सोडता आले तर फायदे जमेस धरले तर या प्रकल्पाच्या फायद्यांची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. फक्त वरच्याच फायद्यांची गोळाबेरीज केली तरी दोन हजार कोटीची गुंतवणूक मोठी वाटू नये... किंबहुना हे बजेट पुढे योग्य तर्‍हेने वाढवावे लागेलही आणि त्यापासून होणारे फायदे त्याचे समर्थन करू शकतील. अजूनही संशयाचे निराकरण झाले नसल्यास तुलनेसाठी ९३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी दशकभरापेक्षा जास्त पूर्वी ११,४६० कोटी खर्च केले होते हे ध्यानात घेण्याजोगे आणि पुरेसे आहे असे वाटते... (स्वगत : भारतात केवळ खर्चाच्या आधारे (expense-oriented) नसून फलनिष्पत्तीच्या आधारे (outcome-oriented) अर्थसंकल्प तयार करणे व त्याचे मूल्यमापन होणे सुरू होईल तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:20
माझा आक्षेप गंगेच्या सफाईला इतके बजेट का? असा नाहिये. मी अर्थसंकल्पाचे वर्णन "दिखाऊ" केले आहे. तसे का ते अधिक स्पष्ट करतो गंगेला दोन हजार कोटी देताना इतर अनेक योजनांना अगदीच पाने पुसली आहेत. शिक्षण, आरोग्य, कला, संशोधन वगैरे क्षेत्रात गुंतवणूक लगेच फळे देत नाही. काहि पिढ्या जाव्या लागतात हे आपण सारे जाणतो. सद्य सरकारने जी कामे हाती घेण्यास प्राथमिकता दिली आहे ती मात्र तुलनेने अल्पावधीत होणारी आहेत. मात्र ज्याचा देशाला अधिक फायदा आहे मात्र रिझल्ट्स यायला वेळ लागतो अश्या क्षेत्रातील गुंतवणूक अगदीच तुटपुंजी आहे. एखादे महत्त्वाचे काम करणे यापेक्षा काम करून "दाखवणे" याला प्राथमिकता आहे हे सहज लक्षात यावे. सद्य काळात हे भाजपाला (पाच वर्षांनी सत्ता टिकवण्यासाठी) गरजेचे आहे. मनमोहन सिंग सरकार हे करू न शकल्यानेच सत्ता टिकवू शकले नाही वगैरे संभाव्य प्रतिवाद आगाऊ मान्यच आहे. या गोष्टी करू नये असे नाही पण अ‍ॅट कॉस्ट ऑफ? आशा आहे मुद्दा अधिक स्पष्ट केला आहे.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:27
अधिक स्पष्ट करायला थोडे कॅल्क्युलेशन केले आहे. बेटीबढाओ, बेटी बचाओ ला १०० कोटी रुपये दिले आहेत. २०१२ला बर्थ रेट आहे २०.६ म्हणजे वर्षाला ~२.५ कोटी अपत्य जन्माला येतात पैकी अर्ध्या मुली आहेत असे समजू. तेव्हा १.२५ कोटी मुलींपैकी केवळ ३०% मुलींनाच सरकारने पाठबळ द्यायचे ठरवले (खरतंर आकडा बराच कमी आहे कारण इथे फक्त जन्माचे आकडे आहे, बेटी बचाव मध्ये गेल्या ५ वर्षात जन्मलेल्या मुली आहेत पण ते सोडून देऊ) आता त्या ~३८.६ लाख मुलींवर १०० कोटी खर्च करायचे तर पर मुलगी केवळ ~२६० रुपये येतात. इतके पुरेसे वाटते?

भाते गुरुवार, 07/10/2014 - 20:49
आज वाचुन दाखवलेला अर्थसंकल्प हा सरकार राबवु इच्छित असलेल्या योजनांच्या घोषणा होत्या. अजुन हा अर्थसंकल्प दोन्हीकडे (लोकसभा आणि राज्यसभा) मान्य व्हायचा बाकी आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क ११% वरून ७२% इतके वाढवले आहे. साडेसहा पट! वेडयासारखी रेल्वे भाववाढ करून नंतर ती कमी करायला लागल्याच्या अनुभवावरून हे सरकार नक्कीच शहाणे झाले असेल. साडेसहापट वाढ हिदेखील अशीच धुळफेक आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क वाढवल्याने तंबाखु, तंबाखुमिश्रित पान, मावा, आणि सिगारेट या सगळ्यांचे भाव अचानक भरपुर वाढतील. या सगळ्या वस्तुंची विक्री बहुदा पानवाल्याकडे होते. हे बहुतांश पानवाले भैया युपीचे आहेत. इतकी भाववाढ झाल्यावर कोणीही या पदार्थांचे सेवन नक्कीच कमी करेल. कोणीही इतकी भयानक भाववाढ नक्कीच सहन करू शकणार नाही. मग सहाजिकच या भैयांच्या रोजगारावर परिणाम होईल. समस्त युपीची लॉबी याला नक्कीच विरोध करेल. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांकडुनदेखिल (मालाची कमी विक्री, कामगार कपात या कारणांमुळे) याचा विरोध होईल. अखेर सरकार यापुढे नमते घेऊन ही भाववाढ कमी करेल. खांगेस महाराष्ट्रात समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ऊभा करण्यात पैसे वाया घालवत आहे; तिच चुक सरदार पटेलांचा पुतळा ऊभारायला २०० कोटी देऊन केंद्र सरकार करत आहे.

विकास Fri, 07/11/2014 - 00:18
लोकसत्ता संपादक गिरीष कुबेर यांचे विश्लेषण बघण्यासारखे वाटले. महाराष्ट्रात पण आय आय एम चालू होणार आहे!

सुधीर Mon, 07/14/2014 - 11:22
बजेट वर भाष्य करणारे तज्ञांचे, लेखकांचे, बड्या व्यावसायिकांचे मत ऐकले-वाचले. प्रत्येकाचाच बजेटकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. परवाच्या दिवशी औद्योगिक उत्पादन वृद्धीचे आकडे प्रसिद्ध झाले, त्यावर विश्लेषणात्मक अधिक भाष्य करण्यासाठी नेहमीप्रमाणे बँक ऑफ बडोद्याच्या प्रमुख अर्थतज्ञ रुपा नितसुरे-रेगे यांना रेडिओवर बोलवले होते. त्यावेळी त्यांनी बजेटवर सुद्धा आपले मत मांडले जे मला आवडले. ते इथे ऐकता येईल ( ६ मिनटांपासून १८ मिनिटांपर्यंत). या बाईंचं विश्लेषण मला नेहमीच आवडते. त्यांना मागे एकदा लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात पाहून आनंद झाला होता. त्यांना लोकसत्ताने लिहिते करावे अस मनापासून वाटते.

एकूणच काही प्रतिसाद बघता मोदी पंतप्रधान झाल्याच्या धक्क्यातून विचारवंत मंडळी अजून सावरलेली दिसत नाहीत हे स्पष्टच दिसत आहे. असो. चालायचेच.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 20:22
कोणाला विचारवंत ही शिवी दिलीये / म्हटलेय माहिती नाही. पण मोदीवर जाऊ द्या त्या सरकारवर नुसती टिका करण्याऐवजी व्यवस्थित म्हणणे मांडत मुद्देसूद टिका करूनही असे टोमणे हे प्रतिवाद शक्य नसल्याचे लक्षण समजावे लागेल. असो. चालायचेच.

आयुर्हित Mon, 07/14/2014 - 23:34
बजेट नेमका असा का? असा प्रश्न प्रत्येक सूज्ञ भारतीयाला पडला असेल.वित्तमंत्री अरुण जेटली यांना विचारले गेलेले प्रश्न व त्यावरील त्यांचे समर्पक उत्तरे हवी असतील तर पहा : आपकी अदालत आपकी अदालत http://www.youtube.com/watch?v=QwPqImDOQgs
आज श्री.अरुण जेटली संसदेत बजेट सादर करत आहे . अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !!

चित्रवीणा

मितान ·

सुबोध खरे गुरुवार, 07/10/2014 - 10:26
लेख उत्तम बाकीबाब बोरकरांची कविता अनुभवण्यासाठी गोव्यात असताना एक दिवस मी मुद्दाम त्यांच्या गावी बोरीला गेलो होतो.(नौदलात असताना मी साडेचार वर्षे गोव्यात होतो) पावसाळा संपत असताना (ओगस्ट महिना अखेर). त्यांच्या निवडक कविता असलेले एक पुस्तक मला आमच्या स्नेह्यांनी वाचायला दिले होते ते पुस्तक तिथल्याच एका शेताच्या बांधावर उभे राहून मी चालत असताना त्याची खरी अनुभूती झाली. त्यांचे गाव पाहिल्यावर त्यांच्या प्रतिभेला इतका बहर कसा आला असेल याची प्रचीती येते. अर्थात हे वर्णन शब्दात करणे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला शक्य नाही. परत त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एस गुरुवार, 07/10/2014 - 10:26
निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते. एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
मला निळा रंग अजिबात आवडत नाही, पण या रंगाचे कौतुक मात्र वाटते. आणि बाकिबाबनी काय सुंदर लिहिलंय निळ्याबद्द्ल... तितकंच अनवटपणे तुमची ले़खणीही उतरलीय. मस्त लेख. खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं.

माधुरी विनायक गुरुवार, 07/10/2014 - 11:52
चित्रविणा हे शीर्षक वाचताच लंपन आठवला... ती चित्रविणा दिडदा दिडदा वाजू लागली मनात... बाकीबाब माझेही आवडते कवी. खूप सुरेख रसग्रहण केलंय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तीन वेळा वाचला हा लेख. प्रत्येक वेळी अधाशासारखा. लेखाची एक विंडो सुरूच ठेवलीय... मला राहवणारच नाही. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...

स्वाती दिनेश गुरुवार, 07/10/2014 - 12:01
फार सुंदर, तरल! खूप आवडला लेख.. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण... सहमत! स्वाती

सखी गुरुवार, 07/10/2014 - 14:09
सुरेख लेख मितान! अगदी परवाच परत निळा रंग अनुभवला आणि बाकीबाब आठवले. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले - या गाण्याला श्रीधर फडक्यांनी सुरेख संगीत दिले आहे आणि पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात आहे, मला वाटते २ कविता एकत्र केल्या आहेत. किती वेळा ऐकले तरी परत, परत ऐकावेसे वाटते, ह्यात अर्थातच कविच्या मुळ शब्दांचीही ताकद आहे पण सगळ्याच गोष्टी छान जुळुन आल्यात.

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 14:29
निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !
.... सुंदर. लेख आवडला, आणि बर्‍याच काळानंतर बोरकरांच्या कविता वाचायला मिळाल्या.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/10/2014 - 14:33
लेख सुंदरच अवांतर-बोरकरांचे "कशी तुज समजावु सांग" जितेंद्र अभिषेकीबुवांच्या आवाजात तूनळीवर ऐकले आणि मग त्यांच्या कविता वाचल्या.

नंदन गुरुवार, 07/10/2014 - 14:44
लेख आवडला. नेहमीच्या रहाटगाडग्यात बोरकरांच्या कविता म्हणजे - त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर - 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले; माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले' सारख्या आनंदयात्रेत सामील करून घेणार्‍या.

In reply to by नंदन

प्रदीप गुरुवार, 07/10/2014 - 18:36
ह्याउप्पर अजून काय म्हणणार? इतकेच लिहीतो: लेखिकेने लिहीले आहे "....तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच". ह्या तुमच्या मोह न आवरण्यामुळे आमचे भाग्य मात्र फळाला आले. धन्यवाद.

राही Fri, 07/11/2014 - 12:16
मधुराधिपते: अखिलं मधुरम् | तद्वतच, बोरकरांची कविता अतिसुंदर, त्याचे रसग्रहणही तितकेच सुंदर. लेख आवडला, मितान.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 12:00
आपल्याकडे ज्या तीन कविना शब्द वश होते असे माडगूळकर, बोरकर व शिरवाडकर ! मलाही स्वॅप यांच्या प्रमाणेच निळा रंग आवडत नाही तरीही बोरकरांच्या प्रतिभेतून त्याचे वर्णन आले की वाटते का बरे आपल्याला पिवळा रंग सर्वात जास्त आवडावा ? निळ्याने काय पाप केलेय ? आपण एक मेजवानी चे ताटच समोर ठेवलेय हो !

मितान Sun, 07/13/2014 - 16:42
मिपाच्या लपंडावामुळे आभार मानायला उशीर झाला मंडळी ! येथे मिळालेले कौतुक माझे नसून कवितांचे आहे याची नम्र जाणीव मला आहेच. कारण लेख म्हणावा असं काहीही या लेखात नाही. मला भावलेल्या बोरकरांच्या कविता तुमच्यासोबत शेअर करताना आनंद वाटला. मनःपूर्वक आभार !

सुनील Mon, 07/14/2014 - 10:45
लेख आवडला. गेयता हे त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य. तलम त्वचेसाठी "सटीनकांती" असा शब्द अगदी सहजपणे घडवणारे बोरकर शब्दप्रभूही होतेच. उभे आयुष्य भरभरून जगणार्‍या ह्या कवीच्या आयुष्यातील तीन गोष्टींची मात्र खंत वाटते. उतार वयात त्यांना डॉक्टरांनी दिलेली "पेयान्त प्रायश्चित्ताची" शिक्षा! गांधीच्या जीवनावर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेले परंतु अपूर्ण राहिलेले "महात्मायन"!! आणि क्षूद्र भाषिक राजकारणामुळे त्यांना कधिच न मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद!!!

संदीप चित्रे Mon, 07/14/2014 - 23:48
जुलै महिन्याच्या, भर दुपारी बाहेर रणरणते ऊन असताना, हा लेख वाचला. बोरकरांच्या कविता पुन्हा वाचताना पुन्हा एकदा गोव्याच्या समुद्रात डुंबून आलो आणि हिरवाईचा थंडावा अनुभवला!

सुबोध खरे गुरुवार, 07/10/2014 - 10:26
लेख उत्तम बाकीबाब बोरकरांची कविता अनुभवण्यासाठी गोव्यात असताना एक दिवस मी मुद्दाम त्यांच्या गावी बोरीला गेलो होतो.(नौदलात असताना मी साडेचार वर्षे गोव्यात होतो) पावसाळा संपत असताना (ओगस्ट महिना अखेर). त्यांच्या निवडक कविता असलेले एक पुस्तक मला आमच्या स्नेह्यांनी वाचायला दिले होते ते पुस्तक तिथल्याच एका शेताच्या बांधावर उभे राहून मी चालत असताना त्याची खरी अनुभूती झाली. त्यांचे गाव पाहिल्यावर त्यांच्या प्रतिभेला इतका बहर कसा आला असेल याची प्रचीती येते. अर्थात हे वर्णन शब्दात करणे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला शक्य नाही. परत त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एस गुरुवार, 07/10/2014 - 10:26
निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते. एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
मला निळा रंग अजिबात आवडत नाही, पण या रंगाचे कौतुक मात्र वाटते. आणि बाकिबाबनी काय सुंदर लिहिलंय निळ्याबद्द्ल... तितकंच अनवटपणे तुमची ले़खणीही उतरलीय. मस्त लेख. खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं.

माधुरी विनायक गुरुवार, 07/10/2014 - 11:52
चित्रविणा हे शीर्षक वाचताच लंपन आठवला... ती चित्रविणा दिडदा दिडदा वाजू लागली मनात... बाकीबाब माझेही आवडते कवी. खूप सुरेख रसग्रहण केलंय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तीन वेळा वाचला हा लेख. प्रत्येक वेळी अधाशासारखा. लेखाची एक विंडो सुरूच ठेवलीय... मला राहवणारच नाही. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...

स्वाती दिनेश गुरुवार, 07/10/2014 - 12:01
फार सुंदर, तरल! खूप आवडला लेख.. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण... सहमत! स्वाती

सखी गुरुवार, 07/10/2014 - 14:09
सुरेख लेख मितान! अगदी परवाच परत निळा रंग अनुभवला आणि बाकीबाब आठवले. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले - या गाण्याला श्रीधर फडक्यांनी सुरेख संगीत दिले आहे आणि पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात आहे, मला वाटते २ कविता एकत्र केल्या आहेत. किती वेळा ऐकले तरी परत, परत ऐकावेसे वाटते, ह्यात अर्थातच कविच्या मुळ शब्दांचीही ताकद आहे पण सगळ्याच गोष्टी छान जुळुन आल्यात.

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 14:29
निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !
.... सुंदर. लेख आवडला, आणि बर्‍याच काळानंतर बोरकरांच्या कविता वाचायला मिळाल्या.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/10/2014 - 14:33
लेख सुंदरच अवांतर-बोरकरांचे "कशी तुज समजावु सांग" जितेंद्र अभिषेकीबुवांच्या आवाजात तूनळीवर ऐकले आणि मग त्यांच्या कविता वाचल्या.

नंदन गुरुवार, 07/10/2014 - 14:44
लेख आवडला. नेहमीच्या रहाटगाडग्यात बोरकरांच्या कविता म्हणजे - त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर - 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले; माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले' सारख्या आनंदयात्रेत सामील करून घेणार्‍या.

In reply to by नंदन

प्रदीप गुरुवार, 07/10/2014 - 18:36
ह्याउप्पर अजून काय म्हणणार? इतकेच लिहीतो: लेखिकेने लिहीले आहे "....तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच". ह्या तुमच्या मोह न आवरण्यामुळे आमचे भाग्य मात्र फळाला आले. धन्यवाद.

राही Fri, 07/11/2014 - 12:16
मधुराधिपते: अखिलं मधुरम् | तद्वतच, बोरकरांची कविता अतिसुंदर, त्याचे रसग्रहणही तितकेच सुंदर. लेख आवडला, मितान.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 12:00
आपल्याकडे ज्या तीन कविना शब्द वश होते असे माडगूळकर, बोरकर व शिरवाडकर ! मलाही स्वॅप यांच्या प्रमाणेच निळा रंग आवडत नाही तरीही बोरकरांच्या प्रतिभेतून त्याचे वर्णन आले की वाटते का बरे आपल्याला पिवळा रंग सर्वात जास्त आवडावा ? निळ्याने काय पाप केलेय ? आपण एक मेजवानी चे ताटच समोर ठेवलेय हो !

मितान Sun, 07/13/2014 - 16:42
मिपाच्या लपंडावामुळे आभार मानायला उशीर झाला मंडळी ! येथे मिळालेले कौतुक माझे नसून कवितांचे आहे याची नम्र जाणीव मला आहेच. कारण लेख म्हणावा असं काहीही या लेखात नाही. मला भावलेल्या बोरकरांच्या कविता तुमच्यासोबत शेअर करताना आनंद वाटला. मनःपूर्वक आभार !

सुनील Mon, 07/14/2014 - 10:45
लेख आवडला. गेयता हे त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य. तलम त्वचेसाठी "सटीनकांती" असा शब्द अगदी सहजपणे घडवणारे बोरकर शब्दप्रभूही होतेच. उभे आयुष्य भरभरून जगणार्‍या ह्या कवीच्या आयुष्यातील तीन गोष्टींची मात्र खंत वाटते. उतार वयात त्यांना डॉक्टरांनी दिलेली "पेयान्त प्रायश्चित्ताची" शिक्षा! गांधीच्या जीवनावर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेले परंतु अपूर्ण राहिलेले "महात्मायन"!! आणि क्षूद्र भाषिक राजकारणामुळे त्यांना कधिच न मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद!!!

संदीप चित्रे Mon, 07/14/2014 - 23:48
जुलै महिन्याच्या, भर दुपारी बाहेर रणरणते ऊन असताना, हा लेख वाचला. बोरकरांच्या कविता पुन्हा वाचताना पुन्हा एकदा गोव्याच्या समुद्रात डुंबून आलो आणि हिरवाईचा थंडावा अनुभवला!
लेखनप्रकार
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.

निवांत

भृशुंडी ·

In reply to by आतिवास

भृशुंडी Wed, 07/16/2014 - 01:22
बरेचदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक निवांत असतात (मुंबईच्या जीवघेण्या गरदीसाठी रिकामटेकडे) तर अशाच एखाद्या रिकामटेकड्याने एखाद्या आळसावलेल्या दुपारी, कट्टासदृश सेटिंगमध्ये एखादी भलतीच कहाणी सांगायला सुरूवात केली तर (ऐकणार्याचं) काय होईल? बहुतेक सगळ्यांना असलं काही- बहुतांशी निरर्थक- ऐकलेलं विचित्रच वाटेल. अस्लं काहीसं सांगायचं होतं, मुद्द्लात contentwise लेखात काहीच नाहीये.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 19:26
निवांतपणाचा फील छान पकडलाय. निवांत वेळ असाच जात असतो. लगे रहो :)

In reply to by आतिवास

भृशुंडी Wed, 07/16/2014 - 01:22
बरेचदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक निवांत असतात (मुंबईच्या जीवघेण्या गरदीसाठी रिकामटेकडे) तर अशाच एखाद्या रिकामटेकड्याने एखाद्या आळसावलेल्या दुपारी, कट्टासदृश सेटिंगमध्ये एखादी भलतीच कहाणी सांगायला सुरूवात केली तर (ऐकणार्याचं) काय होईल? बहुतेक सगळ्यांना असलं काही- बहुतांशी निरर्थक- ऐकलेलं विचित्रच वाटेल. अस्लं काहीसं सांगायचं होतं, मुद्द्लात contentwise लेखात काहीच नाहीये.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 19:26
निवांतपणाचा फील छान पकडलाय. निवांत वेळ असाच जात असतो. लगे रहो :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
खच्चून भरलेल्या लोकलमागे रिकाम्या लोकलची वाट न बघणार्या लोकांसाठी ही गोष्ट नाहीये. बागेत जाउन उगाच तास दीडतास बसणं ज्यांना शि़क्षा वाटते त्या लोकांसाठीपण ही गोष्ट नाहीये. तासन्तास चहाच्या कपाच्या कडेवर एकच माशी घोंघावताना बघण्याची कल्पनाच ज्यांना भयानक वाटते अशा लोकांसाठीसुद्धा ही गोष्ट नाहिये. ==== तर १९९० सालची गोष्ट. खरं तर असलं काही सांगायची गरज नाही, पण एक गोष्टीचा फील येतो. तर डिसेंबर महिन्याची सकाळ होती. नाही, दुपार. बहुतेक ३ वाजले होते. म्हणजे संध्याकाळच म्हणा ना. अस्सल चहाबाजांची ३रा चहा घ्यायची वेळ. दुकानावर गरदी नव्हती.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

शशिकांत ओक ·

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 00:49
प्रयोग आवडला. ज्या भाज्या गॅलरीत कुंड्या ठेवून तयार करता येतील त्या करण्याची हौस आणि इच्छा मलाही आहे. अजून प्रयत्न नाही केला पण जरूर करणार आहे. लवंगी मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पाती कांदा, पाती चहा, वांगी, फरसबी इ.इ.इ. भाज्या पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 17:58
[सदर धाग्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न विचारयचा मोह होत आहे. काहीसे विषयांतर असल्याने क्षमस्व] मी मध्यंतरी ebay वरुन चंदनाच्या बिया विकत घेतल्या, काही बिया पेरुन रोपटे बनविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मग काही बिया शेती करणार्‍या एका नातेवाईकास दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या मात्र ते म्हणाले की "चंदनाची रोपे अशी येत नाहीत, या बिया पक्षांनी खावून नंतर त्यांच्या विष्ठेवाटे जमिनीत मिसळल्या गेल्या तरच त्यांची रोपे येतात" हे खरे आहे काय ? असल्यास याला काही पर्याय देखील आहे का ? म्हणजे पक्ष्यांच्या पोटात जावून विष्ठेतून बाहेर येताना त्या बियांवर जी काही रासायनिक/जैविक प्रक्रिया होत असेल ती कृत्रिमरीत्या घडवून आणणे शक्य आहे काय ?

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 18:04
तुम्हाला एवढा उत्साह आहे तर मग बाकी पण अनेक लहान लहान रोपं लावता येतील.. कोथिंबिर, गवती चहा, कढीपत्ता वगैरे.. फुलझाडं तर किती तरी लावता येतील.. नक्की करा आणि आम्हाला सांगा माहिती...

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/10/2014 - 20:18
प्रशंसनिय उपक्रम. यात मुलांना खूप मजा आली असणारच पण त्या बरोबर त्यांचे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण पण झाले ! अशीच खिडकीत ठेवलेल्या वाळूच्या ट्रेमध्ये मेथी उगवून छोट्या कुटुंबासाठी ताजी भाजी पिकवता येते. आमची खिडकीतली भाजीपाला शेती... आणि हे अंतिम उत्पादन ...

In reply to by प्रभाकर पेठकर

१. सुपरमार्केटमध्ये मिळणार्‍या फळांचे (किंवा इतर प्रकारचे) छिद्रे नसणारे प्लास्टीकचे ट्रे वापरावे. २. बारीक रेती थोडीशी घुवून स्वच्छ करून त्यात भरा. ३. मेथीचे दाणे वाळूत पसरून त्यांना वाळूने वरवर झाकून टाका. ४. वाळू नीट ओली होईल पण ट्रेच्या तळाशी पाणी साचणार नाही इतपत पाणी टाका. ५. वरच्या इतकेच पाणी सतत राहील असे पाणी देत रहा. उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात (किंवा एसी असल्यास) दोन दिवसातून एकदा पाणी घालावे लागेल. मात्र तळाशी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, नाहीतर दाणे / रुजलेल्या दाण्यांची मुळे कुजतात. ६. हवामानाप्रमाणे ७ ते १० दिवसात फोटोत दाखविल्याइतकी मोठी मेथी वाढते... मला अश्या कोवळ्या मेथीची भाजी जास्त आवडते. मेथी पाण्यात साफ घुवून कोरडी करून प्लास्टीकच्या पिशवीत अर्ध-हवाबंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस छान राहते. स्वतंत्र भाजी तर करता येतेच पण थोडीशी ताजी मेथी इतर भाज्यांत कुस्करून टाकल्यास मस्त युम्म स्वाद येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Fri, 07/11/2014 - 12:23
असेच म्हणतो. मेथी मस्तच दिसतेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पिलीयन रायडर Fri, 07/11/2014 - 13:17
अहाहाहा...!!! नक्की करुन पाहीन आणि तुम्हाला कळवेन.. गुरुदक्षिणा म्हणुन हवं तर पहिली मेथीची जुडी तुम्हाला कुरिअर करेन!!!

अर्धवटराव Fri, 07/11/2014 - 06:56
शुण्याचा भागाकर करत बसण्यापेक्षा एखादी छानशी फुलबाग लावावी... काय सहज पण अफाट तत्वज्ञान होतं पु.लं.च त्याचीच आठवण आली.

रमताराम Mon, 07/14/2014 - 18:01
ते सगळं ठीक आहे हो, पण त्या लाल मिरचीच्या बिया रुजवून आलेल्या झाडांना हिरव्या मिरच्या लागल्या की लाल ते नाही सांगितलंत.

In reply to by रमताराम

रमताराम Mon, 07/14/2014 - 18:02
मिरच्यांच्या पण 'पट्ट्या' असतात का? असल्यास त्यात पाहून बिया किती हे सांगता आलं नसतं का.

शशिकांत ओक Tue, 07/15/2014 - 01:34
मृगनयनी जी, काहींना नाडीच्या मिरचीचा झटका बसला आहे. ते फोटो बद्दल नाव काढत नाहीत. काहींना नाडीच्या विषयाचा खाट नाकाच जाऊन सारखा उबळ आणतो असे दिसते आहे. काही हरकत नाही. निदान पुर्व लेखनाचा प्रभाव किती प्रखर आहे याची अशी सहज प्रचिती येते

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 00:49
प्रयोग आवडला. ज्या भाज्या गॅलरीत कुंड्या ठेवून तयार करता येतील त्या करण्याची हौस आणि इच्छा मलाही आहे. अजून प्रयत्न नाही केला पण जरूर करणार आहे. लवंगी मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पाती कांदा, पाती चहा, वांगी, फरसबी इ.इ.इ. भाज्या पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/10/2014 - 17:58
[सदर धाग्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न विचारयचा मोह होत आहे. काहीसे विषयांतर असल्याने क्षमस्व] मी मध्यंतरी ebay वरुन चंदनाच्या बिया विकत घेतल्या, काही बिया पेरुन रोपटे बनविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मग काही बिया शेती करणार्‍या एका नातेवाईकास दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या मात्र ते म्हणाले की "चंदनाची रोपे अशी येत नाहीत, या बिया पक्षांनी खावून नंतर त्यांच्या विष्ठेवाटे जमिनीत मिसळल्या गेल्या तरच त्यांची रोपे येतात" हे खरे आहे काय ? असल्यास याला काही पर्याय देखील आहे का ? म्हणजे पक्ष्यांच्या पोटात जावून विष्ठेतून बाहेर येताना त्या बियांवर जी काही रासायनिक/जैविक प्रक्रिया होत असेल ती कृत्रिमरीत्या घडवून आणणे शक्य आहे काय ?

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 18:04
तुम्हाला एवढा उत्साह आहे तर मग बाकी पण अनेक लहान लहान रोपं लावता येतील.. कोथिंबिर, गवती चहा, कढीपत्ता वगैरे.. फुलझाडं तर किती तरी लावता येतील.. नक्की करा आणि आम्हाला सांगा माहिती...

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/10/2014 - 20:18
प्रशंसनिय उपक्रम. यात मुलांना खूप मजा आली असणारच पण त्या बरोबर त्यांचे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण पण झाले ! अशीच खिडकीत ठेवलेल्या वाळूच्या ट्रेमध्ये मेथी उगवून छोट्या कुटुंबासाठी ताजी भाजी पिकवता येते. आमची खिडकीतली भाजीपाला शेती... आणि हे अंतिम उत्पादन ...

In reply to by प्रभाकर पेठकर

१. सुपरमार्केटमध्ये मिळणार्‍या फळांचे (किंवा इतर प्रकारचे) छिद्रे नसणारे प्लास्टीकचे ट्रे वापरावे. २. बारीक रेती थोडीशी घुवून स्वच्छ करून त्यात भरा. ३. मेथीचे दाणे वाळूत पसरून त्यांना वाळूने वरवर झाकून टाका. ४. वाळू नीट ओली होईल पण ट्रेच्या तळाशी पाणी साचणार नाही इतपत पाणी टाका. ५. वरच्या इतकेच पाणी सतत राहील असे पाणी देत रहा. उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात (किंवा एसी असल्यास) दोन दिवसातून एकदा पाणी घालावे लागेल. मात्र तळाशी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, नाहीतर दाणे / रुजलेल्या दाण्यांची मुळे कुजतात. ६. हवामानाप्रमाणे ७ ते १० दिवसात फोटोत दाखविल्याइतकी मोठी मेथी वाढते... मला अश्या कोवळ्या मेथीची भाजी जास्त आवडते. मेथी पाण्यात साफ घुवून कोरडी करून प्लास्टीकच्या पिशवीत अर्ध-हवाबंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस छान राहते. स्वतंत्र भाजी तर करता येतेच पण थोडीशी ताजी मेथी इतर भाज्यांत कुस्करून टाकल्यास मस्त युम्म स्वाद येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Fri, 07/11/2014 - 12:23
असेच म्हणतो. मेथी मस्तच दिसतेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पिलीयन रायडर Fri, 07/11/2014 - 13:17
अहाहाहा...!!! नक्की करुन पाहीन आणि तुम्हाला कळवेन.. गुरुदक्षिणा म्हणुन हवं तर पहिली मेथीची जुडी तुम्हाला कुरिअर करेन!!!

अर्धवटराव Fri, 07/11/2014 - 06:56
शुण्याचा भागाकर करत बसण्यापेक्षा एखादी छानशी फुलबाग लावावी... काय सहज पण अफाट तत्वज्ञान होतं पु.लं.च त्याचीच आठवण आली.

रमताराम Mon, 07/14/2014 - 18:01
ते सगळं ठीक आहे हो, पण त्या लाल मिरचीच्या बिया रुजवून आलेल्या झाडांना हिरव्या मिरच्या लागल्या की लाल ते नाही सांगितलंत.

In reply to by रमताराम

रमताराम Mon, 07/14/2014 - 18:02
मिरच्यांच्या पण 'पट्ट्या' असतात का? असल्यास त्यात पाहून बिया किती हे सांगता आलं नसतं का.

शशिकांत ओक Tue, 07/15/2014 - 01:34
मृगनयनी जी, काहींना नाडीच्या मिरचीचा झटका बसला आहे. ते फोटो बद्दल नाव काढत नाहीत. काहींना नाडीच्या विषयाचा खाट नाकाच जाऊन सारखा उबळ आणतो असे दिसते आहे. काही हरकत नाही. निदान पुर्व लेखनाचा प्रभाव किती प्रखर आहे याची अशी सहज प्रचिती येते
लेखनविषय:
लेखनप्रकार

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

जडण-घडण...5

माधुरी विनायक ·

एस Wed, 07/09/2014 - 18:39
इतकं प्रांजळपणे लिहिलेलं वाचून खरंच छान वाटलं. तुमच्यासोबत या जडणघडणीचा चलत्चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहतोय इतकं सुरेख, प्रवाही, अभिनिवेशरहीत, साधं लिहिता आपण. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

माधुरी विनायक Wed, 07/30/2014 - 12:23
थोडा उशीरा प्रतिसाद देतेय, पण तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार. हो, चांगली माणसं भेटण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे खरी आणि प्रांजळपणाबद्दल बोलायचं तर हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझा स्वत:शीही संवाद सुरूच आहे. हे सारे क्षण पुन्हा अनुभवतेय. आणि तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मला या प्रवासात पुरेपूर साथ देताहेत. पुन्हा एकदा आभार...

एस Wed, 07/09/2014 - 18:39
इतकं प्रांजळपणे लिहिलेलं वाचून खरंच छान वाटलं. तुमच्यासोबत या जडणघडणीचा चलत्चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहतोय इतकं सुरेख, प्रवाही, अभिनिवेशरहीत, साधं लिहिता आपण. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

माधुरी विनायक Wed, 07/30/2014 - 12:23
थोडा उशीरा प्रतिसाद देतेय, पण तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार. हो, चांगली माणसं भेटण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे खरी आणि प्रांजळपणाबद्दल बोलायचं तर हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझा स्वत:शीही संवाद सुरूच आहे. हे सारे क्षण पुन्हा अनुभवतेय. आणि तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मला या प्रवासात पुरेपूर साथ देताहेत. पुन्हा एकदा आभार...
लेखनविषय:
लेखनप्रकार
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.

अच्छे बिन आने वाले है, लेकिन अच्छे बिन, महंगे होते है !

पगला गजोधर ·

आयुर्हित गुरुवार, 07/10/2014 - 00:19
कदाचित ग्राहकांना, वस्तू अथवा सेवेबद्दल सर्वांग संपूर्ण माहिती, कधीच नसते, (असूही शकत नाही, कारण ते कोणालाही, ह्युमनली शक्यही नाही )
आय ऑब्जेक्ट!

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/10/2014 - 10:23
६० वर्ष नेमानी रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं ई.ई. ढापणार्‍या लोकांच्या समर्थकांकडुन आलेला लेख सुरळी करुन चुलीत घालण्यात आलेला आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पगला गजोधर गुरुवार, 07/10/2014 - 14:08
म्हणजेच ६० वर्ष ढापनारे आणि आत्ताचे बेपारी, यांच्यात जास्त काय फरक नाही, ते लुबाडतच होते, हेही तसेच 'मागील पानावरून पुढे' स्टाइल ने चालू ठेवतील, असं तुमच्या कॉम्मेंट पाहून वाटतंय ! 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले' असा धडा आजच्या काही लोकांच्या बाबतीत परत येईल का हो ? आणी ६० वर्षेच मागे का जाता ? त्याही मागची काही दशके/शतके पण लक्षात घ्या, त्यावेळी सुद्धा रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं, श्रम, dignity ई.ई. ढापणारे लोक व त्याचे समर्थक होतेच की, नाही का ?

गब्रिएल गुरुवार, 07/10/2014 - 11:10
हाहाहा.. चलने दो ! नायत्री आता 'कॉन'ग्रेसी भाट त्यांच्या मालकांची नोक्री ग्येल्याने बेकार झाल्याले हैत... तेवा ते ईवाळले तर आच्चर्य नाय आजाबात ! तुमी तशी कता लिवा आशी कता लिवा आम्च मणोरंजण करा बास ! =)) (जोकरको दुस्रा काय जमेगा ? नाय्का?) ;)

आयुर्हित गुरुवार, 07/10/2014 - 00:19
कदाचित ग्राहकांना, वस्तू अथवा सेवेबद्दल सर्वांग संपूर्ण माहिती, कधीच नसते, (असूही शकत नाही, कारण ते कोणालाही, ह्युमनली शक्यही नाही )
आय ऑब्जेक्ट!

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/10/2014 - 10:23
६० वर्ष नेमानी रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं ई.ई. ढापणार्‍या लोकांच्या समर्थकांकडुन आलेला लेख सुरळी करुन चुलीत घालण्यात आलेला आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पगला गजोधर गुरुवार, 07/10/2014 - 14:08
म्हणजेच ६० वर्ष ढापनारे आणि आत्ताचे बेपारी, यांच्यात जास्त काय फरक नाही, ते लुबाडतच होते, हेही तसेच 'मागील पानावरून पुढे' स्टाइल ने चालू ठेवतील, असं तुमच्या कॉम्मेंट पाहून वाटतंय ! 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले' असा धडा आजच्या काही लोकांच्या बाबतीत परत येईल का हो ? आणी ६० वर्षेच मागे का जाता ? त्याही मागची काही दशके/शतके पण लक्षात घ्या, त्यावेळी सुद्धा रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं, श्रम, dignity ई.ई. ढापणारे लोक व त्याचे समर्थक होतेच की, नाही का ?

गब्रिएल गुरुवार, 07/10/2014 - 11:10
हाहाहा.. चलने दो ! नायत्री आता 'कॉन'ग्रेसी भाट त्यांच्या मालकांची नोक्री ग्येल्याने बेकार झाल्याले हैत... तेवा ते ईवाळले तर आच्चर्य नाय आजाबात ! तुमी तशी कता लिवा आशी कता लिवा आम्च मणोरंजण करा बास ! =)) (जोकरको दुस्रा काय जमेगा ? नाय्का?) ;)
वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा रेशमाच्या बागेकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.. ओसाडवाडीच्या पंचवार्षिक जत्रेत, सकाळी सकाळी अंबादास बाळाजी मानव (अं.बा.मानव) , सर्व दुकानात, त्याला हवे असलेलं डस्टबिन शोधात होता, साध्याच डस्टबिन दिवसेंदिवस खराब होत चालले होत. खिशात फक्त ऐक रुपयाच होता. तोच ऐका दुकानदाराने त्याला हटकल्यावर थांबला. दुकानदार: केम भाया, सु आपु तमे ? काय देऊ तुला ? अं.बा.मानव: चांगले बिन शोधत व्हतो हो, हल्लीच खराब झालं आहे माझं बिन. ऐकुलता ऐक रुपया हाय माझ्याकड.

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

गंगाधर मुटे ·

आयुर्हित गुरुवार, 07/10/2014 - 00:33
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार गुरुवार, 07/10/2014 - 10:25
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 11:21
ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))

In reply to by भृशुंडी

माहितगार Fri, 07/11/2014 - 08:19
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:22
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

In reply to by मराठे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:06
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

In reply to by माहितगार

पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Fri, 07/11/2014 - 11:10
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:19
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:35
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Sun, 07/13/2014 - 20:29
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

In reply to by माहितगार

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:40
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:01
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:45
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:52
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!

In reply to by प्यारे१

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 15:13
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 11:26
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:07
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 16:03
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

In reply to by सूड

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 20:27
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे Mon, 07/14/2014 - 20:37
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Tue, 07/15/2014 - 08:30
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 19:29
@ सूड, धन्यवाद. परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :) कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत. आनंद आहे. :)

In reply to by यशोधरा

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ? मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :) (पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा Tue, 07/15/2014 - 22:30
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 21:57
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :) पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

In reply to by गंगाधर मुटे

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Wed, 07/16/2014 - 13:26
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:05
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब???? नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा? -(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:07
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:10
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व. चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:22
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे. तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

In reply to by प्यारे१

आयुर्हित Wed, 07/16/2014 - 01:19
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते. त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना. फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ Wed, 07/16/2014 - 01:50
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!! 'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी? अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा Wed, 07/16/2014 - 11:18
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का? अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?

आयुर्हित गुरुवार, 07/10/2014 - 00:33
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार गुरुवार, 07/10/2014 - 10:25
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 11:21
ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))

In reply to by भृशुंडी

माहितगार Fri, 07/11/2014 - 08:19
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:22
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

In reply to by मराठे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:06
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

In reply to by माहितगार

पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Fri, 07/11/2014 - 11:10
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:19
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:35
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Sun, 07/13/2014 - 20:29
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

In reply to by माहितगार

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:40
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:01
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:45
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:52
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!

In reply to by प्यारे१

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 15:13
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 11:26
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:07
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 16:03
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

In reply to by सूड

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 20:27
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे Mon, 07/14/2014 - 20:37
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Tue, 07/15/2014 - 08:30
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 19:29
@ सूड, धन्यवाद. परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :) कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत. आनंद आहे. :)

In reply to by यशोधरा

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ? मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :) (पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा Tue, 07/15/2014 - 22:30
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 21:57
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :) पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

In reply to by गंगाधर मुटे

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Wed, 07/16/2014 - 13:26
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:05
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब???? नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा? -(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:07
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:10
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व. चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:22
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे. तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

In reply to by प्यारे१

आयुर्हित Wed, 07/16/2014 - 01:19
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते. त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना. फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ Wed, 07/16/2014 - 01:50
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!! 'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी? अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा Wed, 07/16/2014 - 11:18
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का? अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?
लेखनविषय:
काव्यरस
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! Pandharpur बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

सेलिब्रेटी येती घरा

अम्रुता आफले ·

आदूबाळ Wed, 07/09/2014 - 15:12
कमाल. चुकून घडलेला विनोद असेल, पण
आताच आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते बघितला
या वाक्यावर पाचेक मिन्टं हसत होतो. बादवे तुमची नेमकी तक्रार काय आहे हे नीटसं कळलं नाही.

उदय के'सागर Wed, 07/09/2014 - 15:57
माफ करा, राहवत नाही म्हणून बोलतो - मराठी खूपच अशुद्ध लिहीलं आहे. तुमच्या लिखाणातल्या भावना समजल्या, लिखाणात थोड्याफार चुका असत्या तर त्याही समजून घेतल्या असत्या पण एकही वाक्य शुद्ध नाही हो तुमच्या लिखाणातलं - वाक्यागणिक चुका :( वाचकाला किती गृहीत धरायचं ह्याला काही मर्यादा!

In reply to by उदय के'सागर

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:06
खरच हे मि शेवटि लिहिनरच होते कि मराठी typing अजिबात चान्ग्ला नहि आनि त्यात हा text editor खुपच लिहय्चि इच्चा झलि म्हनिन लिहिल हो ... very sorry

In reply to by अम्रुता आफले

सखी गुरुवार, 07/10/2014 - 03:22
सोर्रि - हा प्रतिसाद वाचुनसुद्धा हसुन हसुन डोळ्यात पाणी आले, मोकलाया दाही दिशाला कांप्मिटिशन आहे वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची. असो. अनुभवाबद्द्ल बोलायचं झालं तर ते तुमच्या घरी आले होते एखादी दुसरी कविता म्हणुन दाखविली असती तर चालले असते असे वाटते, तेही तुम्ही आग्रह केला असताना. तुम्ही त्यांच्या घरी गेला नव्हतात किंवा बाहेर रस्त्यात वगैरे भेटलात तरी लोक अपेक्षा करतात (हे पुलंच्या बाबतीत अनेकदा घडायचे), हे बरोबर नाही. ७-८ लोकं जमवण्याचाही उद्देश कळला नाही, समजा केले ७-८ लोकं जमा आणि त्यांना कवितेत अजिबात रस नसेल किंवा ओ का ठो कळत नसेल तर काय उपयोग माणसं गोळा करण्याचा त्याउलट कोणी आग्रहाने स्वत:च्या घरीच विचारत असेल तर तो मान राखायला पाहीजे असे वाटते.

प्रभाकर पेठकर Wed, 07/09/2014 - 16:05
स्वतःच्याच चेहर्‍याभोवती आरती ओवाळणार्‍यांपासून अपेक्षा ठेवू नये. दु:खंच वाट्याला येतं. नार्सिसिझमचे बळी असे म्हणून बोळवण करावी. ७-८ माणसं का लागावीत? ज्यांनी आपल्याला घरी जेवायला बोलावले आहे त्या यजमानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, 'येत्या पौर्णिमेला मुहूर्त आहे त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो' असे म्हणण्यासारखे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नित्य नुतन गुरुवार, 07/10/2014 - 17:36
पेठकर काका, अहो हे नार्सिसिझमचे बळी फारच त्रास देतात हो .. जवळच्या नात्यात असतील तर टाळताही येत नाहीत... काही तरी जालीम उपाय सुचवा ...

समीरसूर Wed, 07/09/2014 - 16:16
अशोक नायगांवकर होते का ते? तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्‍याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्‍याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-) चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.

समीरसूर Wed, 07/09/2014 - 16:16
अशोक नायगांवकर होते का ते? तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्‍याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्‍याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-) चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:49
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते. आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :) फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात . धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .

In reply to by अम्रुता आफले

केदार-मिसळपाव Wed, 07/09/2014 - 18:11
धागा नष्ट करु नका. तुमची लिहिण्याची जागा आज्जीबात चुकलेली नाही. इथे जास्तीत जास्त प्रतिक्रीया देत रहा. आपोआप मराठी लिहिण्याची सवय होइल. थोड्याफार व्याकरणाच्या चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची. हाय काय अन नाय काय.

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:49
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते. आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :) फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात . धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 00:01
यावरून तीन-चार गोष्टी सुचल्या, त्या लिहितो: १. समजा परदेशात आपल्या घरी जेवायला भारतातला एकादा प्रसिद्ध डेंटिस्ट, वकील, शेफ, नकलाकार, बासरीवादक, चित्रकार, वगैरे कुणी आला, तर त्याने अनुक्रमे यजमानाचे दात तपासणे, वकिली सल्ला देणे, एकादा खाद्यपदार्थ बनवणे, नकला करून दाखवणे, बासरी वाजवणे, चित्र काढणे, वगैरे करून दाखवायलाच हवे काय? मग कवीनेच काय घोडे मारले आहे ? २. कलावंत मंडळी आपणहून आपल्या कलेचे प्रदर्शन कुणाकडे गेले असता सहसा करत नाहीत. यजमानाने त्यांना तशी विनंती केली, तर करतील कदाचित, मूड असेल तर. ३. कविता, गाणे यांची बैठक रंगायला थोड्याश्या दर्दी लोकांची उपस्थिती हवी. उठसूट कुणाकडे गेले की म्हण गाणे, वाच कविता, असे होत नाही. ४. परदेशातील काही भारतीय लोक भारतातून येणार्‍या (तथाकथित) सेलेब्रिटींचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवतात, त्याचे ते प्रेक्षकांकडून प्रत्येकी तीस वा कमिजास्त डॉलर वसूल करतात. जेवणखाण व अन्य खर्च वजा करून जमलेले पैसे त्या शेलेबहाद्दरास देतात. तुम्ही असे काहीतरी करून मग पुन्हा त्यांना बोलवावे, असेही कदाचित त्यांना वाटत असेल. असो. पुढील लेख लिहिल्यावर पुन्हा पुन्हा तपासून, पूर्वपरिक्षण करून सावकाशीने प्रकाशित करावा, ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

कानडाऊ योगेशु Fri, 07/11/2014 - 00:18
चित्रगुप्तांशी सहमत. लेखावरुन तर असे जाणवते आहे कि यजमानांना जर कवीबद्दलच ओ कि ठो माहीती नव्हते तर त्यांच्या कवितांबद्दल काही माहीती असणेही शक्य नाही. अश्या वेळी समजा त्या कविराजांनी आपली एखादी प्रसिध्द अशी रचना सादर केली असती ( टु बी ऑन सेफर साईड कारण अश्या कवितांतल्या हशा/दाद देण्याजोग्या जागा साधारण रसिकांना माहीती असतात) आणि अश्या एखाद्या दाद मिळवण्याजोग्या जागेवर जर यजमानीणबाईंनी सखाराम गटणेंसारखा पेपर चाळायचा प्रकार केला असता तर कविराजांशी किती फजिती झाली असती बरे!.एकुण कविराजांशी झालेल्या चर्चेतुन त्यांना बहुदा तुमच्यातील श्रोतृत्वाचा अंदाज आला असावा व त्यामुळे कविता सादर करायला नो म्हणुन त्यांनी स्वतःची व पर्यायाने तुमची ही सुटका केली असावी. अजुन एक म्हणजे सहा सात जणांसमोरच सादर करेन अश्या म्हणण्यामागे ही ही भूमिका असु शकते कि त्या सहा सात जणांत एकतरी थोडाफार श्रोता असु शकतो व त्यामुळे एरवी झाली असती ती फजिती टळु शकते.(रटाळ लेक्चर देणार्या प्रोफेसरांच्या क्लासमध्येही केवळ प्रोफेसरांचा मान ठेवावा म्हणुन चार पाच हलणारी टाळकी असतात तश्या कॅटेगरीतला श्रोता.!)

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 04:16
माझा इंग्रजी माध्यमात शिकलेला मामे भाऊ तुमच्या सारखा बोलतो.
"तुमच्या सारखा" म्हणजे कुणासारखा ??

पियू परी Mon, 07/14/2014 - 19:21
हे म्हणजे कोणीही ओळख पाळख नसलेली मंडळी मी सीएस (कंपनी सेक्रेटरी) आहे हे कळल्यावर माझी फाईल बनवुन देणार का? (माझा आयटी रिटर्न बनवुन देणार का?) असे विचारतात तसे झाले. आधीच सीएस ला सीए समजल्याने चीडचीड झालेली असते. वर लगेच कामं सांगायला/ सल्ले विचारायला सुरुवात. एका लग्नात तर दुसर्‍या पार्टीकडील एका बाईने मला असेच फुकट सल्ले विचारायला सुरुवात केली. मी २-३ वेळा नम्रपणे त्यांना मी सीएस आहे सीए नाही असे सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचनात. शेवटी काय वाट्टेल ते वेडेवाकडे सल्ले देऊन पळ काढला. ;)

In reply to by पियू परी

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 19:41
"कंपनी सेक्रेटरी नक्की काय काम करतो" आणि "साध्या (पर्सनल) सेक्रेटरीचा आणि कंपनी सेक्रेटरीचा काहीही संबंध नाही" या दोन गोष्टी समोरच्याच्या गळी उतरवणे ही सीएसच्या सोशल लाईफमधली सर्वात कठीण गोष्ट असावी.

In reply to by आदूबाळ

हाडक्या Mon, 07/14/2014 - 20:04
हा हा हा ..!! पण खरे सांगायचे तर, (माध्यमांचा दोष असेल कदाचित) कुठलाही सेक्रेटरी म्हणाले की बॉस समोर नोटपॅड घेवून उभी असलेली एखादी ललनाच डोळ्यासमोर येते.. ;)

In reply to by प्यारे१

हाडक्या Tue, 07/15/2014 - 14:37
नंतर आलं हो लक्षात प्यारे'काका' ;) पण प्रतिसाद संपादीत करता येत नाहीत ना. म्हणून म्हनलं जौ देत. (व्यनि चे काय कळाले नाही.)

In reply to by हाडक्या

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 15:05
@ व्यनि: एक फिरस्तीचा लेख आल्यावर ६-७ मिन्टात प्रतिसाद टाकला होता मी! लेखक सज्जन माणूस. त्यांनी मला विचारलं बाबा रे, सहा सेकंदात प्रतिसाद? प्रतिसाद दिलास ठीके पण लेख वाचलास काय? मी म्हटलं सरजी सम मिस्टेक हॅप्पन्ड फ्रॉम योर साईड. सहा मिनिट आहे ते. आणि लेख वाचला, आवडला, प्रतिसाद दिला. असो!

In reply to by आदूबाळ

बेकार तरुण Tue, 07/15/2014 - 07:38
बर्याच वेळा कंपनी सेक्रेटरि आहे वा करत आहे हे सांगितल्यावर टायपिंगचा स्पीडहि विचारला जायचा !!!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियू परी Tue, 07/15/2014 - 12:26
कंपनी सेक्रेटरी हे कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांची कायदेशीर बाजु सांभाळतो. अकाऊंटिंग आणि टॅक्स संबधित मॅटर्स सीए सांभाळतो. या सगळ्यातुन वेळ मिळाला कि कंपनी सेक्रेटरी "कंपनी सेक्रेटरी नेमके काय करतात ??" या प्रश्नाचे उत्तर देत कळफलक बडवत बसतात. ;)

In reply to by पियू परी

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 15:31
@पियू परी अहो ताई, अशा लोकांना शांतपणे सांगायचे कि मागच्या तीन वर्षाच्या आय टी रिटर्न्स च्या फाईल्स आणून द्या म्हणजे अभ्यास करून सांगता येईल.चिकट माणसे असतील त्यांना तुम्हाला पगार किती मिळतो. "वरचे" उत्पन्न किती असे विचारा म्हणजे तेच पळ काढतील. मला लोक रस्त्यावर विचारतात वजन कमी कसे करायचे तेंव्हा मी चिडचिड न करता त्यांना सांगतो कि येत्या १५ दिवसात तुम्ही जे काय खाल ते एका डायरीत नीटपणे लिहून आणा म्हणजे मला तुमच्या आहाराचा प्याटर्न कळेल म्हणजे मग मी तुम्हाला डाएट काय ते सांगू शकेन. माझी मुलगी पण सी एस करीत आहे. तिला मी सांगितले आहे अनभिज्ञ लोकांना शांतपणे सांग कि मी टी वाय बी कॉम करीत आहे.पुढे काय करणार असे विचारल्यावर बी कॉम झाल्यावर बघू असे ती सांगते. त्यांना सगळे रामायण सांगून काय उपयोग? आणि त्यांना कळले तरी काय क्रांती होणार आहे?

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 16:27
गुड. मला मी एस ए पी कन्सल्टिंग करतो ही सांगितल्यावर पुढचे कोणतेही प्रश्न येत नाहीत. समोरचा एकदम औट होतो. त्यावरही कधीतरी कोणी एखादा प्रश्न विचारतो. तुम्ही प्रोग्रमिंग करता का? त्यावर विचारणाराचा प्रश्न कसा एकदम अती प्राथमीक पातळीवराचा आहे असा चेहेरा करून त्याला जाम पिडता येते. एकदम मस्त गिर्‍हाईक मिळते.

In reply to by विजुभाऊ

एस Tue, 07/15/2014 - 17:21
मी छायाचित्रण करतो हे सांगितल्यावर पुढचेमागचे बरेच अविचारी प्रश्न येतात. समोरचा एकदम 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून तुमच्याकडे आशेने पाहू लागतो. आधी फारसे ओळख न देणारेही उगाच भाव द्यायला लागले की समजायचे ह्यांचा प्रश्न काय असणार ते. त्यावरही नेहमीच कोणीही ठरलेला प्रश्न विचारतोच. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे? त्यावर विचारणार्‍याचा प्रश्न कसा एकदम अतिस्वस्त पॉइन्ट-अ‍ॅण्ड-शूटसारखा आहे असा दृष्टिक्षेप टाकूनही त्याला कटवता येत नाही. मग 'कोणता क्यामेरा घेऊ', 'चानचान फोटू कसे काढू' इ. इ. ससेमिरा चालू झाला की समजायचे आपणच गिर्‍हाईक बनलोय. (प्रतिसादविषय: विनोद). ;-)

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 17:53
बरे आहे हो. एखाद्याने " मी खरजेचा किंवा गुप्तरोगांचा डॉक्टर आहे " असे सांगितल्यावर लोक नक्की काय शम्का विचारतील हो?

चलत मुसाफिर Sun, 07/20/2014 - 00:40
घरी नारायणमूर्ती आले तर त्यांना तुम्ही पीसीमध्ये अँटीव्हायरस टाकून द्या असं सांगाल बहुतेक! किंवा पॉवरपॉईंटचे कीबोर्ड शॉर्टकट्स शिकवा वगैरे!

लंडन मध्ये आम्हा हॉटेल व्यवस्थापनाच्या मुलांच्या कंपू कडे पुष्कर , भारती ताई, श्रेयस ,क्रांती आले होते , आमची मस्त धमाल मैफील जमली होती. ह्या सर्वांनी आपल्या क्षेत्रातील किस्से आम्हाला स्वतःहून सांगितले आम्हीसुद्धा पंचतारांकित किस्से सांगून परतफेड केली. पुढे अजून दोन तीन वेळा आमची भेट झाली , विजू खोटे , किशोर प्रधान ह्यांच्याशी छान गट्टी जमली , इतर अनिवासी भारतीयांच्या अवघडून जाणारे हे सेलेब्रिटी आमच्याकडे मस्त खुलले होते कारण रात्रभर चालणाऱ्या मेजवान्या ह्या आम्हा दोन वेगवेगळ्या शेत्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय तेव्हा एकदा मी भारती आचरेकर ह्यांना त्यांच्या आईचे गाणे म्हणण्यास सांगितले , त्यांनी घन निळा म्हटले ते झाल्यावर माझ्या मित्रांनी विचारले , हे कोणाचे गाणे होते. नशीब हे भारती ताईने ऐकले नाही. पुढे भारतात आल्यावर ह्या लोकांशी भेटीगाठी होतच राहिल्या.

मागच्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात सलिल कुलकर्णी ला काही चाहत्यांनी इतर कलाकारांची गाणी गाणी चक्क तुमचे हे गाणे मला आवडते एकदा म्हणून दाखवा असे सांगून वात आणला ह्यावर सलिल ह्यांनी पुणेरी खाक्या दाखवत त्यांना आई शप्पथ हे गाणे माझे नाही आणि ते मी म्हणून शकत नाही कारण त्यांच्या ओळी माझ्या लक्षात नाही राहिल्या. असे सांगितले , मैफल म्हणावी तशी रंगली नाही , एकदा कलाकार बरा, वाईट कसाही गात असला तरी आता आलाच आहे समोर तर गा काहीबाही अशी फर्माईश करणारे श्रोते वात आणतात तसेच अनेक कलावंत हे आपण जागतिक कीर्तीचे असल्याचा आव आणत प्रत्येक माणसाने त्यांच्या कलेचा आस्वाद घेतलाच आहे असा एक दुराग्रह धरतात व अपेक्षाभंगाचे दुक्ख नाहक पदरी पाडून घेतात.

आदूबाळ Wed, 07/09/2014 - 15:12
कमाल. चुकून घडलेला विनोद असेल, पण
आताच आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते बघितला
या वाक्यावर पाचेक मिन्टं हसत होतो. बादवे तुमची नेमकी तक्रार काय आहे हे नीटसं कळलं नाही.

उदय के'सागर Wed, 07/09/2014 - 15:57
माफ करा, राहवत नाही म्हणून बोलतो - मराठी खूपच अशुद्ध लिहीलं आहे. तुमच्या लिखाणातल्या भावना समजल्या, लिखाणात थोड्याफार चुका असत्या तर त्याही समजून घेतल्या असत्या पण एकही वाक्य शुद्ध नाही हो तुमच्या लिखाणातलं - वाक्यागणिक चुका :( वाचकाला किती गृहीत धरायचं ह्याला काही मर्यादा!

In reply to by उदय के'सागर

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:06
खरच हे मि शेवटि लिहिनरच होते कि मराठी typing अजिबात चान्ग्ला नहि आनि त्यात हा text editor खुपच लिहय्चि इच्चा झलि म्हनिन लिहिल हो ... very sorry

In reply to by अम्रुता आफले

सखी गुरुवार, 07/10/2014 - 03:22
सोर्रि - हा प्रतिसाद वाचुनसुद्धा हसुन हसुन डोळ्यात पाणी आले, मोकलाया दाही दिशाला कांप्मिटिशन आहे वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची. असो. अनुभवाबद्द्ल बोलायचं झालं तर ते तुमच्या घरी आले होते एखादी दुसरी कविता म्हणुन दाखविली असती तर चालले असते असे वाटते, तेही तुम्ही आग्रह केला असताना. तुम्ही त्यांच्या घरी गेला नव्हतात किंवा बाहेर रस्त्यात वगैरे भेटलात तरी लोक अपेक्षा करतात (हे पुलंच्या बाबतीत अनेकदा घडायचे), हे बरोबर नाही. ७-८ लोकं जमवण्याचाही उद्देश कळला नाही, समजा केले ७-८ लोकं जमा आणि त्यांना कवितेत अजिबात रस नसेल किंवा ओ का ठो कळत नसेल तर काय उपयोग माणसं गोळा करण्याचा त्याउलट कोणी आग्रहाने स्वत:च्या घरीच विचारत असेल तर तो मान राखायला पाहीजे असे वाटते.

प्रभाकर पेठकर Wed, 07/09/2014 - 16:05
स्वतःच्याच चेहर्‍याभोवती आरती ओवाळणार्‍यांपासून अपेक्षा ठेवू नये. दु:खंच वाट्याला येतं. नार्सिसिझमचे बळी असे म्हणून बोळवण करावी. ७-८ माणसं का लागावीत? ज्यांनी आपल्याला घरी जेवायला बोलावले आहे त्या यजमानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, 'येत्या पौर्णिमेला मुहूर्त आहे त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो' असे म्हणण्यासारखे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नित्य नुतन गुरुवार, 07/10/2014 - 17:36
पेठकर काका, अहो हे नार्सिसिझमचे बळी फारच त्रास देतात हो .. जवळच्या नात्यात असतील तर टाळताही येत नाहीत... काही तरी जालीम उपाय सुचवा ...

समीरसूर Wed, 07/09/2014 - 16:16
अशोक नायगांवकर होते का ते? तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्‍याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्‍याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-) चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.

समीरसूर Wed, 07/09/2014 - 16:16
अशोक नायगांवकर होते का ते? तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्‍याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्‍याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-) चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:49
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते. आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :) फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात . धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .

In reply to by अम्रुता आफले

केदार-मिसळपाव Wed, 07/09/2014 - 18:11
धागा नष्ट करु नका. तुमची लिहिण्याची जागा आज्जीबात चुकलेली नाही. इथे जास्तीत जास्त प्रतिक्रीया देत रहा. आपोआप मराठी लिहिण्याची सवय होइल. थोड्याफार व्याकरणाच्या चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची. हाय काय अन नाय काय.

अम्रुता आफले Wed, 07/09/2014 - 16:49
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते. आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :) फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात . धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 00:01
यावरून तीन-चार गोष्टी सुचल्या, त्या लिहितो: १. समजा परदेशात आपल्या घरी जेवायला भारतातला एकादा प्रसिद्ध डेंटिस्ट, वकील, शेफ, नकलाकार, बासरीवादक, चित्रकार, वगैरे कुणी आला, तर त्याने अनुक्रमे यजमानाचे दात तपासणे, वकिली सल्ला देणे, एकादा खाद्यपदार्थ बनवणे, नकला करून दाखवणे, बासरी वाजवणे, चित्र काढणे, वगैरे करून दाखवायलाच हवे काय? मग कवीनेच काय घोडे मारले आहे ? २. कलावंत मंडळी आपणहून आपल्या कलेचे प्रदर्शन कुणाकडे गेले असता सहसा करत नाहीत. यजमानाने त्यांना तशी विनंती केली, तर करतील कदाचित, मूड असेल तर. ३. कविता, गाणे यांची बैठक रंगायला थोड्याश्या दर्दी लोकांची उपस्थिती हवी. उठसूट कुणाकडे गेले की म्हण गाणे, वाच कविता, असे होत नाही. ४. परदेशातील काही भारतीय लोक भारतातून येणार्‍या (तथाकथित) सेलेब्रिटींचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवतात, त्याचे ते प्रेक्षकांकडून प्रत्येकी तीस वा कमिजास्त डॉलर वसूल करतात. जेवणखाण व अन्य खर्च वजा करून जमलेले पैसे त्या शेलेबहाद्दरास देतात. तुम्ही असे काहीतरी करून मग पुन्हा त्यांना बोलवावे, असेही कदाचित त्यांना वाटत असेल. असो. पुढील लेख लिहिल्यावर पुन्हा पुन्हा तपासून, पूर्वपरिक्षण करून सावकाशीने प्रकाशित करावा, ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

कानडाऊ योगेशु Fri, 07/11/2014 - 00:18
चित्रगुप्तांशी सहमत. लेखावरुन तर असे जाणवते आहे कि यजमानांना जर कवीबद्दलच ओ कि ठो माहीती नव्हते तर त्यांच्या कवितांबद्दल काही माहीती असणेही शक्य नाही. अश्या वेळी समजा त्या कविराजांनी आपली एखादी प्रसिध्द अशी रचना सादर केली असती ( टु बी ऑन सेफर साईड कारण अश्या कवितांतल्या हशा/दाद देण्याजोग्या जागा साधारण रसिकांना माहीती असतात) आणि अश्या एखाद्या दाद मिळवण्याजोग्या जागेवर जर यजमानीणबाईंनी सखाराम गटणेंसारखा पेपर चाळायचा प्रकार केला असता तर कविराजांशी किती फजिती झाली असती बरे!.एकुण कविराजांशी झालेल्या चर्चेतुन त्यांना बहुदा तुमच्यातील श्रोतृत्वाचा अंदाज आला असावा व त्यामुळे कविता सादर करायला नो म्हणुन त्यांनी स्वतःची व पर्यायाने तुमची ही सुटका केली असावी. अजुन एक म्हणजे सहा सात जणांसमोरच सादर करेन अश्या म्हणण्यामागे ही ही भूमिका असु शकते कि त्या सहा सात जणांत एकतरी थोडाफार श्रोता असु शकतो व त्यामुळे एरवी झाली असती ती फजिती टळु शकते.(रटाळ लेक्चर देणार्या प्रोफेसरांच्या क्लासमध्येही केवळ प्रोफेसरांचा मान ठेवावा म्हणुन चार पाच हलणारी टाळकी असतात तश्या कॅटेगरीतला श्रोता.!)

चित्रगुप्त गुरुवार, 07/10/2014 - 04:16
माझा इंग्रजी माध्यमात शिकलेला मामे भाऊ तुमच्या सारखा बोलतो.
"तुमच्या सारखा" म्हणजे कुणासारखा ??

पियू परी Mon, 07/14/2014 - 19:21
हे म्हणजे कोणीही ओळख पाळख नसलेली मंडळी मी सीएस (कंपनी सेक्रेटरी) आहे हे कळल्यावर माझी फाईल बनवुन देणार का? (माझा आयटी रिटर्न बनवुन देणार का?) असे विचारतात तसे झाले. आधीच सीएस ला सीए समजल्याने चीडचीड झालेली असते. वर लगेच कामं सांगायला/ सल्ले विचारायला सुरुवात. एका लग्नात तर दुसर्‍या पार्टीकडील एका बाईने मला असेच फुकट सल्ले विचारायला सुरुवात केली. मी २-३ वेळा नम्रपणे त्यांना मी सीएस आहे सीए नाही असे सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचनात. शेवटी काय वाट्टेल ते वेडेवाकडे सल्ले देऊन पळ काढला. ;)

In reply to by पियू परी

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 19:41
"कंपनी सेक्रेटरी नक्की काय काम करतो" आणि "साध्या (पर्सनल) सेक्रेटरीचा आणि कंपनी सेक्रेटरीचा काहीही संबंध नाही" या दोन गोष्टी समोरच्याच्या गळी उतरवणे ही सीएसच्या सोशल लाईफमधली सर्वात कठीण गोष्ट असावी.

In reply to by आदूबाळ

हाडक्या Mon, 07/14/2014 - 20:04
हा हा हा ..!! पण खरे सांगायचे तर, (माध्यमांचा दोष असेल कदाचित) कुठलाही सेक्रेटरी म्हणाले की बॉस समोर नोटपॅड घेवून उभी असलेली एखादी ललनाच डोळ्यासमोर येते.. ;)

In reply to by प्यारे१

हाडक्या Tue, 07/15/2014 - 14:37
नंतर आलं हो लक्षात प्यारे'काका' ;) पण प्रतिसाद संपादीत करता येत नाहीत ना. म्हणून म्हनलं जौ देत. (व्यनि चे काय कळाले नाही.)

In reply to by हाडक्या

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 15:05
@ व्यनि: एक फिरस्तीचा लेख आल्यावर ६-७ मिन्टात प्रतिसाद टाकला होता मी! लेखक सज्जन माणूस. त्यांनी मला विचारलं बाबा रे, सहा सेकंदात प्रतिसाद? प्रतिसाद दिलास ठीके पण लेख वाचलास काय? मी म्हटलं सरजी सम मिस्टेक हॅप्पन्ड फ्रॉम योर साईड. सहा मिनिट आहे ते. आणि लेख वाचला, आवडला, प्रतिसाद दिला. असो!

In reply to by आदूबाळ

बेकार तरुण Tue, 07/15/2014 - 07:38
बर्याच वेळा कंपनी सेक्रेटरि आहे वा करत आहे हे सांगितल्यावर टायपिंगचा स्पीडहि विचारला जायचा !!!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियू परी Tue, 07/15/2014 - 12:26
कंपनी सेक्रेटरी हे कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांची कायदेशीर बाजु सांभाळतो. अकाऊंटिंग आणि टॅक्स संबधित मॅटर्स सीए सांभाळतो. या सगळ्यातुन वेळ मिळाला कि कंपनी सेक्रेटरी "कंपनी सेक्रेटरी नेमके काय करतात ??" या प्रश्नाचे उत्तर देत कळफलक बडवत बसतात. ;)

In reply to by पियू परी

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 15:31
@पियू परी अहो ताई, अशा लोकांना शांतपणे सांगायचे कि मागच्या तीन वर्षाच्या आय टी रिटर्न्स च्या फाईल्स आणून द्या म्हणजे अभ्यास करून सांगता येईल.चिकट माणसे असतील त्यांना तुम्हाला पगार किती मिळतो. "वरचे" उत्पन्न किती असे विचारा म्हणजे तेच पळ काढतील. मला लोक रस्त्यावर विचारतात वजन कमी कसे करायचे तेंव्हा मी चिडचिड न करता त्यांना सांगतो कि येत्या १५ दिवसात तुम्ही जे काय खाल ते एका डायरीत नीटपणे लिहून आणा म्हणजे मला तुमच्या आहाराचा प्याटर्न कळेल म्हणजे मग मी तुम्हाला डाएट काय ते सांगू शकेन. माझी मुलगी पण सी एस करीत आहे. तिला मी सांगितले आहे अनभिज्ञ लोकांना शांतपणे सांग कि मी टी वाय बी कॉम करीत आहे.पुढे काय करणार असे विचारल्यावर बी कॉम झाल्यावर बघू असे ती सांगते. त्यांना सगळे रामायण सांगून काय उपयोग? आणि त्यांना कळले तरी काय क्रांती होणार आहे?

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 16:27
गुड. मला मी एस ए पी कन्सल्टिंग करतो ही सांगितल्यावर पुढचे कोणतेही प्रश्न येत नाहीत. समोरचा एकदम औट होतो. त्यावरही कधीतरी कोणी एखादा प्रश्न विचारतो. तुम्ही प्रोग्रमिंग करता का? त्यावर विचारणाराचा प्रश्न कसा एकदम अती प्राथमीक पातळीवराचा आहे असा चेहेरा करून त्याला जाम पिडता येते. एकदम मस्त गिर्‍हाईक मिळते.

In reply to by विजुभाऊ

एस Tue, 07/15/2014 - 17:21
मी छायाचित्रण करतो हे सांगितल्यावर पुढचेमागचे बरेच अविचारी प्रश्न येतात. समोरचा एकदम 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून तुमच्याकडे आशेने पाहू लागतो. आधी फारसे ओळख न देणारेही उगाच भाव द्यायला लागले की समजायचे ह्यांचा प्रश्न काय असणार ते. त्यावरही नेहमीच कोणीही ठरलेला प्रश्न विचारतोच. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे? त्यावर विचारणार्‍याचा प्रश्न कसा एकदम अतिस्वस्त पॉइन्ट-अ‍ॅण्ड-शूटसारखा आहे असा दृष्टिक्षेप टाकूनही त्याला कटवता येत नाही. मग 'कोणता क्यामेरा घेऊ', 'चानचान फोटू कसे काढू' इ. इ. ससेमिरा चालू झाला की समजायचे आपणच गिर्‍हाईक बनलोय. (प्रतिसादविषय: विनोद). ;-)

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 17:53
बरे आहे हो. एखाद्याने " मी खरजेचा किंवा गुप्तरोगांचा डॉक्टर आहे " असे सांगितल्यावर लोक नक्की काय शम्का विचारतील हो?

चलत मुसाफिर Sun, 07/20/2014 - 00:40
घरी नारायणमूर्ती आले तर त्यांना तुम्ही पीसीमध्ये अँटीव्हायरस टाकून द्या असं सांगाल बहुतेक! किंवा पॉवरपॉईंटचे कीबोर्ड शॉर्टकट्स शिकवा वगैरे!

लंडन मध्ये आम्हा हॉटेल व्यवस्थापनाच्या मुलांच्या कंपू कडे पुष्कर , भारती ताई, श्रेयस ,क्रांती आले होते , आमची मस्त धमाल मैफील जमली होती. ह्या सर्वांनी आपल्या क्षेत्रातील किस्से आम्हाला स्वतःहून सांगितले आम्हीसुद्धा पंचतारांकित किस्से सांगून परतफेड केली. पुढे अजून दोन तीन वेळा आमची भेट झाली , विजू खोटे , किशोर प्रधान ह्यांच्याशी छान गट्टी जमली , इतर अनिवासी भारतीयांच्या अवघडून जाणारे हे सेलेब्रिटी आमच्याकडे मस्त खुलले होते कारण रात्रभर चालणाऱ्या मेजवान्या ह्या आम्हा दोन वेगवेगळ्या शेत्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय तेव्हा एकदा मी भारती आचरेकर ह्यांना त्यांच्या आईचे गाणे म्हणण्यास सांगितले , त्यांनी घन निळा म्हटले ते झाल्यावर माझ्या मित्रांनी विचारले , हे कोणाचे गाणे होते. नशीब हे भारती ताईने ऐकले नाही. पुढे भारतात आल्यावर ह्या लोकांशी भेटीगाठी होतच राहिल्या.

मागच्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात सलिल कुलकर्णी ला काही चाहत्यांनी इतर कलाकारांची गाणी गाणी चक्क तुमचे हे गाणे मला आवडते एकदा म्हणून दाखवा असे सांगून वात आणला ह्यावर सलिल ह्यांनी पुणेरी खाक्या दाखवत त्यांना आई शप्पथ हे गाणे माझे नाही आणि ते मी म्हणून शकत नाही कारण त्यांच्या ओळी माझ्या लक्षात नाही राहिल्या. असे सांगितले , मैफल म्हणावी तशी रंगली नाही , एकदा कलाकार बरा, वाईट कसाही गात असला तरी आता आलाच आहे समोर तर गा काहीबाही अशी फर्माईश करणारे श्रोते वात आणतात तसेच अनेक कलावंत हे आपण जागतिक कीर्तीचे असल्याचा आव आणत प्रत्येक माणसाने त्यांच्या कलेचा आस्वाद घेतलाच आहे असा एक दुराग्रह धरतात व अपेक्षाभंगाचे दुक्ख नाहक पदरी पाडून घेतात.
नमस्कार मंडळी , हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला . माझ्या नवऱ्याच्या मित्राचे सासरे येणार एवढाच मला निरोप होता .ते घरी यायच्या आधी ५ मिनिट अहोंनी सांगितला कवी आहेत त्यांचे बरेच ब्लोग्स वगेरे आहेत . एक तर मला त्यांचा नाव माहित नव्हता आणि माझा नवरा गूगल कर त्यांना म्हणाला. मी त्याला नाव विचारला तर त्याचं नाव शोधण्यात त्याचा १ मिनिट गेला गूगल करून त्यांचा एक एपिसोड बघावा इतक्यात त्यांची गाडी पार्किंग मध्ये आली . माझा नवरा त्यांच्या स्वागतासाठी गेला. त्यांना घरी घेऊन आला .

मला पडलेले काही प्रश्न -

रविसुर्यकान्त ·
मला पडलेले काही प्रश्न - १) जर शेतजमिनीचे तुकडे करून (गुंठा) विकणे अनधिकृत आहे तर मग रजिस्ट्रेशन करताना सर्वे नंबर वरून समजत नाही का? २) ग्रामपंचायत हद्दीमधील घरांचे रजिस्ट्रेशन करताना काहीच check नाही का ? ३) अश्या अनधिकृत शेतजमीन आणि घराचे सगळ्या दैनिकांमध्ये भरपूर जाहिराती असतात तरी त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही ? ४) हीच परिस्तिथी अनधिकृत मसाज पार्लरची आहे? त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही? माझ्या मते या सगळ्यावर निर्बंध आणणे शक्य आहे. आपले काय मत आहे?

माझ्या काही शंका

भिंगरी ·

योगी९०० Mon, 07/07/2014 - 17:10
तुमच्या शंका वाचून माझ्याही भरलेल्या डोक्यात काही शंका निर्माण झाल्यात...!!! राहूदे विचारत नाही नाहीतर आणखी शंका तुम्हाला यायच्या...

श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न-वरी आणि शंकरास सुमनाने पुजिले, शंकरास सु मनाने पुजिले, शंकरास सूमनाने पुजिले आणि कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने हे आठवले

बाळ सप्रे Mon, 07/07/2014 - 17:54
अहो या शंका सोडा.. तुमच्या दहिवड्यावरच्या तुमच्याच प्रतिसादाने भलत्यासलत्या शंका सगळ्यांच्या मनात येतायत.. तिकडे जाउन सगळ्यांच शंकानिरसन करा आधी..

In reply to by बाळ सप्रे

भिंगरी Wed, 07/09/2014 - 14:52
ओह शिट !!!! ते किनई माझा नेम चुकला. भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली. आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.

योगी९०० Mon, 07/07/2014 - 17:10
तुमच्या शंका वाचून माझ्याही भरलेल्या डोक्यात काही शंका निर्माण झाल्यात...!!! राहूदे विचारत नाही नाहीतर आणखी शंका तुम्हाला यायच्या...

श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न-वरी आणि शंकरास सुमनाने पुजिले, शंकरास सु मनाने पुजिले, शंकरास सूमनाने पुजिले आणि कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने हे आठवले

बाळ सप्रे Mon, 07/07/2014 - 17:54
अहो या शंका सोडा.. तुमच्या दहिवड्यावरच्या तुमच्याच प्रतिसादाने भलत्यासलत्या शंका सगळ्यांच्या मनात येतायत.. तिकडे जाउन सगळ्यांच शंकानिरसन करा आधी..

In reply to by बाळ सप्रे

भिंगरी Wed, 07/09/2014 - 14:52
ओह शिट !!!! ते किनई माझा नेम चुकला. भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली. आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.
माझ्या रिकाम्या डोक्यात(म्हणजे रिंगणात) कधीकधी काही शब्दांची,अक्षरांची झटापट,मारामारी (आणि मरामरी सुद्धा)चालू असते. नवरा आणि नवरी हे शब्द इतके मारामारी करतात की त्यांची घटस्पोट घेण्यापर्यंत मजल जाते. आता पहा ना, नवरा म्हणजे न-वरा म्हणजेच ज्याला न वरावा असा. नवरी म्हणजे न-वरी म्हणजेच त्याला न वरणारी. पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांना वरतात नंतर मात्र या वरण्यावरून (आणि वरणावरून सुद्धा) भांडत बसतात. काही अक्षरे आपल्या मृत्युमधून लिंग भेद दाखवतात. जसे च_मेली (स्त्री लिंग)------------चमेली घ _मेलं (नपुसंक लिंग)--------घमेलं झ_मेला (पुल्लिंग)-------------झमेला अगदी