मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'शांताराम' नावाचे गारूड !

ज्ञानेश... ·

In reply to by नगरीनिरंजन

किसन शिंदे 31/08/2011 - 14:14
'पुस्तक मिळवून वाचायचचं' या यादित या पुस्तकाचा क्रमांक खुप वरचा आहे, लायब्रर्‍यांमध्ये मिळतयं का पाहिलं पण आम्ही घेण्याच्या आधीच हे पुस्तक ऑलरेडी कोणीतरी पळवलेलं असायचं. आता नक्की घ्यायलाच हवं.

विनीत संखे 31/08/2011 - 14:28
शांतारामवर मीरा नायरने जॉनी डेप्पसोबत एक हॉलीवूड चित्रपट येऊ घातला आहे असे वाचण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले ठाऊक नाही. पण कादंबरी वाचावी अशीच. मीही मागच्या वर्षीच वाचली.

प्रचेतस 31/08/2011 - 14:56
उत्तम परीक्षण. हापिसच्या लायब्ररीतून नुकतेच मराठी अनुवादित शांताराम आणले आहे. आजपासूनच वाचायला सुरुवात केल्या जाईल.

परिक्षण आवडलेच, पण ह्या निमित्ताने ज्ञानेश पुन्हा लिहीता झाला हे जास्ती बरे वाटले. 'शांताराम' वाचली आहे. मोजक्या पुस्तकातले एक पुस्तक जे साले झोपून तंगड्या फासकटून हातात धरून वाचणे शक्य नाही. कथा म्हणून छानच आहे. मात्र
'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे.
ह्या बद्दल जरा शंकाच आहे. अर्थात माझी जाण समज देखील कमी पडत असण्याची शक्यता आहे.

प्रास 31/08/2011 - 15:05
सुंदर परिक्षण ज्ञानेश. ही कादंबरी आपल्या वाचन-लिस्ट मध्ये दाखल झालेली आहे.

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:24
परिचय आवडला. पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून चर्चेत आहे. http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=619

काही वर्षांपूर्वी पुस्तक वाचलं... ठीक वाटलं होतं. सुरुवात बरीच दमदार होती पण पुढे पुढे खूपच लांबण लावल्यासारखे काही प्रसंग वाट्ले. बाकी परा ह्यांच्याशी सहमत.. //कथा म्हणून छानच आहे. मात्र 'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. ह्या बद्दल जरा शंकाच आहे.// एक मात्र खरं मुंबईतले गल्ली-बोळातले प्रसंग अगदी अंगावर येतील इतके जीवंत लिहिले आहेत. --मयुरा

ढब्बू पैसा 31/08/2011 - 23:09
ही कादंबरी खरच आवर्जून वाचावी अशी आहे. विशेषत: धारावीचं चित्रण खूप वास्तवदर्शी असलं तरी ते खूपच नकारात्मक सूर लावत नाही किंबहूना एक वेगळं जग आपल्यासमोर उलगडत जातं. >>'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. हाबद्दल मलाही शंका आहे. शांताराम खूप अस्वस्थ करत नाही किंवा खूप दीर्घकालीन परिणाम करतं असंही नाही. ह्या पुस्तकाचं रंजनमूल्य जास्त आहे. काही ठिकाणी खरंच खूप ताणलं आहे! हो पण बरंच काही कळत जातं एका ग्रे एरियाबद्दल हे मात्र खरं

क्रेमर 01/09/2011 - 03:58
'शांताराम' ही एक साहसकथाच आहे. आधी 'पॅपिलॉन' वगैरे वाचले असल्यास तसाच काहीसा अनुभव येतो. फरक इतकाच आहे की लेखकाच्या तत्त्वज्ञान वगैरे चांगलेच लांबलचक परिच्छेद आहेत. मी मूळ पुस्तक वाचतांना पटकन वाचून टाकल्याचे आठवते. रंजक आहे पण वाचल्यानंतर तेवढेच वाटले.

In reply to by नगरीनिरंजन

किसन शिंदे 31/08/2011 - 14:14
'पुस्तक मिळवून वाचायचचं' या यादित या पुस्तकाचा क्रमांक खुप वरचा आहे, लायब्रर्‍यांमध्ये मिळतयं का पाहिलं पण आम्ही घेण्याच्या आधीच हे पुस्तक ऑलरेडी कोणीतरी पळवलेलं असायचं. आता नक्की घ्यायलाच हवं.

विनीत संखे 31/08/2011 - 14:28
शांतारामवर मीरा नायरने जॉनी डेप्पसोबत एक हॉलीवूड चित्रपट येऊ घातला आहे असे वाचण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले ठाऊक नाही. पण कादंबरी वाचावी अशीच. मीही मागच्या वर्षीच वाचली.

प्रचेतस 31/08/2011 - 14:56
उत्तम परीक्षण. हापिसच्या लायब्ररीतून नुकतेच मराठी अनुवादित शांताराम आणले आहे. आजपासूनच वाचायला सुरुवात केल्या जाईल.

परिक्षण आवडलेच, पण ह्या निमित्ताने ज्ञानेश पुन्हा लिहीता झाला हे जास्ती बरे वाटले. 'शांताराम' वाचली आहे. मोजक्या पुस्तकातले एक पुस्तक जे साले झोपून तंगड्या फासकटून हातात धरून वाचणे शक्य नाही. कथा म्हणून छानच आहे. मात्र
'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे.
ह्या बद्दल जरा शंकाच आहे. अर्थात माझी जाण समज देखील कमी पडत असण्याची शक्यता आहे.

प्रास 31/08/2011 - 15:05
सुंदर परिक्षण ज्ञानेश. ही कादंबरी आपल्या वाचन-लिस्ट मध्ये दाखल झालेली आहे.

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:24
परिचय आवडला. पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून चर्चेत आहे. http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=619

काही वर्षांपूर्वी पुस्तक वाचलं... ठीक वाटलं होतं. सुरुवात बरीच दमदार होती पण पुढे पुढे खूपच लांबण लावल्यासारखे काही प्रसंग वाट्ले. बाकी परा ह्यांच्याशी सहमत.. //कथा म्हणून छानच आहे. मात्र 'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. ह्या बद्दल जरा शंकाच आहे.// एक मात्र खरं मुंबईतले गल्ली-बोळातले प्रसंग अगदी अंगावर येतील इतके जीवंत लिहिले आहेत. --मयुरा

ढब्बू पैसा 31/08/2011 - 23:09
ही कादंबरी खरच आवर्जून वाचावी अशी आहे. विशेषत: धारावीचं चित्रण खूप वास्तवदर्शी असलं तरी ते खूपच नकारात्मक सूर लावत नाही किंबहूना एक वेगळं जग आपल्यासमोर उलगडत जातं. >>'तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. हाबद्दल मलाही शंका आहे. शांताराम खूप अस्वस्थ करत नाही किंवा खूप दीर्घकालीन परिणाम करतं असंही नाही. ह्या पुस्तकाचं रंजनमूल्य जास्त आहे. काही ठिकाणी खरंच खूप ताणलं आहे! हो पण बरंच काही कळत जातं एका ग्रे एरियाबद्दल हे मात्र खरं

क्रेमर 01/09/2011 - 03:58
'शांताराम' ही एक साहसकथाच आहे. आधी 'पॅपिलॉन' वगैरे वाचले असल्यास तसाच काहीसा अनुभव येतो. फरक इतकाच आहे की लेखकाच्या तत्त्वज्ञान वगैरे चांगलेच लांबलचक परिच्छेद आहेत. मी मूळ पुस्तक वाचतांना पटकन वाचून टाकल्याचे आठवते. रंजक आहे पण वाचल्यानंतर तेवढेच वाटले.
"I was a revolutionary who lost his ideals in heroin, a philosopher who lost his integrity in crime, and a poet who lost his soul in a maximum security prison." -Lin. कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा एक असा निकष असतो की ते वाचून संपवल्यावर तुम्हाला कुठेतरी थकवा जाणवला पाहिजे. तुमच्यातून अचानक काहीतरी कमी झाल्याचे रितेपण जाणवले पाहिजे.

"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" आणि "चांदोबा"

चित्रगुप्त ·

असच बेचव करून ठेवण्याची आपल्या कडे आजही परंपरा आहे,,,मग ते साहित्य कोणतंही असो...५/७ वर्षा पूर्वीचं कार्टून नेटवर्क आठवून पहा...फेनटेस्टीक ४,जस्टीस लीग,सुपर घोस्ट, डेक्सटर्स लेबोरेटरी, अशी कित्येक चांगली/चांगली कार्टुन्स उडवून,,,त्या जागी सगळा (सर्वाथानी) एकाच आकाराच्या चायनीज बाहुल्यांचा आशयहीन ''शो'' गेले काही वर्ष सूरू आहे,याची या निमित्तानी अठवण झाली... :-( चांदोबा- आहाहा... अठवणींचं कीती मोठ्ठं द्वार उघडल,आणी नुसतं उघडलं नाही तर,तुंम्ही दीलेल्या लिंकींग रोडवरून तिकडे जाताही आलं...त्याबद्दल मनापासुन धन्यवाद... अवांतरः-चंपक,ठकठक वगैरे कुठे मिळेल हो..या मायाजालात...? :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 28/08/2011 - 00:07
चंपक मधील "डिंकू" हे पात्र तुम्हाला आठवते का? मला आठवते.... ....कारण ती माझीच निर्मिती होती. बरेच वर्ष मी चंपक मधे "डिंकु" चित्रकथा बनवत होतो, मग ते बंद झाले. "चांदोबा" चा जालावर मला लागलेला शोध हा माझ्यासाठी 'या शतकातील सर्वात जास्त महत्वाची व आनंददायक बातमी' आहे.

स्मिता. 27/08/2011 - 15:09
चांदोबाची लिंक येथे देवून काकांनी एक खजिनाच उघडून दिलाय. लग्गेच वाचायला सुरुवात केली आहे.

पुढे मराठीत 'ओवळी' आवृत्ती पण (बहुधा गौरी देशपांडे लिखित) प्रसिद्ध झाली होती....
हाय रे कर्मा !! पार नोस्ताल्जिक करून टाकल तुम्ही !!! भाषांतर करताना अगदी योग्य शब्द वापरलेले आहेत (ते कितीही अश्लील / अश्लाघ्य वाटले तरी) . राहून राहून वाटत कि गौरी देशपांडे यांच्या सारख्या अवलिया लेखिकेला कधीच यथा-योग्य मान मिळाला नाही !

पक्या 29/08/2011 - 23:45
http://www.onlinemagazineshub.com/champak.html इथे क्लिक केल्यास ती एक आवृत्ती वाचता येतेय. (http://champakmag.delhipress.in/index.aspx) पण चांदोबा सारखे चंपक से संस्थळ नाहिये बहुतेक.

आदिजोशी 30/08/2011 - 12:05
मुळात ह्या कथा लहान मुलांसाठी आणत असल्याने त्यांचा अनुवाद करताना चिपळूणकरांनी त्या सोवळ्या केल्या ह्यात काही नवल नाही. नको त्या वयात नको ती वर्णनं वाचायची काही गरज नाही. त्याला कथेची वाट लावणं म्हणत नाहीत. उलट त्या तशा सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत. मोठी झाल्यावर मुलं स्वतंत्रपणे हवं तितकं ओवळं साहित्य वाचू शकतातच की.

In reply to by आदिजोशी

चित्रगुप्त 31/08/2011 - 16:59
...... सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत..... ....शंभर टक्के सहमत. एरव्ही एकाही मराठी वाचकाला या कथा वाचता आल्या नसत्या. आणि ती चिपळूणकरी शैली, एकसमयावच्छेकरून, खचितच, राक्षसाला उद्देशून 'अगे लंडी'... वगैरे शब्दप्रयोग ... सर्वच अद्भुत. 'चांदोबा' आणि 'अरबी भाषेतील' ने बालपण जितके समृद्ध केले, तसे आणखी कशानेच नाही. चांदोबा च्या १९५२ पासून च्या निवडक मुखपृष्ठांचा संग्रह करत आहे; पुरेशी जमल्यावर मिपावर दाखवण्याचा विचार आहे.

निनाद 31/08/2011 - 12:03
अरेबियन नाईटस १ ते १६ रसिकच्या स्थळावर उपलब्ध आहेत! ही घ्या अधिक माहिती अरेबियन नाईटस १ ते १६ अनुवाद देशपांडे गौरी प्रकाशक श्री गजानन बुक डेपो दुवा http://erasik.com/books/MARATHI/information/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B8%20%E0%A5%A7%20%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A5%A7%E0%A5%AC/47644/

आत्मशून्य 31/08/2011 - 17:05
वा.... खतरनाक गोश्टी. त्यातल्या एका माणसाला कोणतरी जादूने त्याच्या ३ इच्छा पूर्ण होतील असा वर(?) देतो व ते तो कसे त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून वाया घालवतो, परीणामी स्त्रिया कशा मूर्ख असतात त्यांच्यावर का विसंबू नये असे तात्पर्य सागणारी धमाल(व अश्लील) कथा तर अजूनही स्मरणात आहे.

असच बेचव करून ठेवण्याची आपल्या कडे आजही परंपरा आहे,,,मग ते साहित्य कोणतंही असो...५/७ वर्षा पूर्वीचं कार्टून नेटवर्क आठवून पहा...फेनटेस्टीक ४,जस्टीस लीग,सुपर घोस्ट, डेक्सटर्स लेबोरेटरी, अशी कित्येक चांगली/चांगली कार्टुन्स उडवून,,,त्या जागी सगळा (सर्वाथानी) एकाच आकाराच्या चायनीज बाहुल्यांचा आशयहीन ''शो'' गेले काही वर्ष सूरू आहे,याची या निमित्तानी अठवण झाली... :-( चांदोबा- आहाहा... अठवणींचं कीती मोठ्ठं द्वार उघडल,आणी नुसतं उघडलं नाही तर,तुंम्ही दीलेल्या लिंकींग रोडवरून तिकडे जाताही आलं...त्याबद्दल मनापासुन धन्यवाद... अवांतरः-चंपक,ठकठक वगैरे कुठे मिळेल हो..या मायाजालात...? :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 28/08/2011 - 00:07
चंपक मधील "डिंकू" हे पात्र तुम्हाला आठवते का? मला आठवते.... ....कारण ती माझीच निर्मिती होती. बरेच वर्ष मी चंपक मधे "डिंकु" चित्रकथा बनवत होतो, मग ते बंद झाले. "चांदोबा" चा जालावर मला लागलेला शोध हा माझ्यासाठी 'या शतकातील सर्वात जास्त महत्वाची व आनंददायक बातमी' आहे.

स्मिता. 27/08/2011 - 15:09
चांदोबाची लिंक येथे देवून काकांनी एक खजिनाच उघडून दिलाय. लग्गेच वाचायला सुरुवात केली आहे.

पुढे मराठीत 'ओवळी' आवृत्ती पण (बहुधा गौरी देशपांडे लिखित) प्रसिद्ध झाली होती....
हाय रे कर्मा !! पार नोस्ताल्जिक करून टाकल तुम्ही !!! भाषांतर करताना अगदी योग्य शब्द वापरलेले आहेत (ते कितीही अश्लील / अश्लाघ्य वाटले तरी) . राहून राहून वाटत कि गौरी देशपांडे यांच्या सारख्या अवलिया लेखिकेला कधीच यथा-योग्य मान मिळाला नाही !

पक्या 29/08/2011 - 23:45
http://www.onlinemagazineshub.com/champak.html इथे क्लिक केल्यास ती एक आवृत्ती वाचता येतेय. (http://champakmag.delhipress.in/index.aspx) पण चांदोबा सारखे चंपक से संस्थळ नाहिये बहुतेक.

आदिजोशी 30/08/2011 - 12:05
मुळात ह्या कथा लहान मुलांसाठी आणत असल्याने त्यांचा अनुवाद करताना चिपळूणकरांनी त्या सोवळ्या केल्या ह्यात काही नवल नाही. नको त्या वयात नको ती वर्णनं वाचायची काही गरज नाही. त्याला कथेची वाट लावणं म्हणत नाहीत. उलट त्या तशा सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत. मोठी झाल्यावर मुलं स्वतंत्रपणे हवं तितकं ओवळं साहित्य वाचू शकतातच की.

In reply to by आदिजोशी

चित्रगुप्त 31/08/2011 - 16:59
...... सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत..... ....शंभर टक्के सहमत. एरव्ही एकाही मराठी वाचकाला या कथा वाचता आल्या नसत्या. आणि ती चिपळूणकरी शैली, एकसमयावच्छेकरून, खचितच, राक्षसाला उद्देशून 'अगे लंडी'... वगैरे शब्दप्रयोग ... सर्वच अद्भुत. 'चांदोबा' आणि 'अरबी भाषेतील' ने बालपण जितके समृद्ध केले, तसे आणखी कशानेच नाही. चांदोबा च्या १९५२ पासून च्या निवडक मुखपृष्ठांचा संग्रह करत आहे; पुरेशी जमल्यावर मिपावर दाखवण्याचा विचार आहे.

निनाद 31/08/2011 - 12:03
अरेबियन नाईटस १ ते १६ रसिकच्या स्थळावर उपलब्ध आहेत! ही घ्या अधिक माहिती अरेबियन नाईटस १ ते १६ अनुवाद देशपांडे गौरी प्रकाशक श्री गजानन बुक डेपो दुवा http://erasik.com/books/MARATHI/information/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B8%20%E0%A5%A7%20%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A5%A7%E0%A5%AC/47644/

आत्मशून्य 31/08/2011 - 17:05
वा.... खतरनाक गोश्टी. त्यातल्या एका माणसाला कोणतरी जादूने त्याच्या ३ इच्छा पूर्ण होतील असा वर(?) देतो व ते तो कसे त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून वाया घालवतो, परीणामी स्त्रिया कशा मूर्ख असतात त्यांच्यावर का विसंबू नये असे तात्पर्य सागणारी धमाल(व अश्लील) कथा तर अजूनही स्मरणात आहे.
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

५० फक्त ·

प्रचेतस 19/08/2011 - 09:16
क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानेक शुभेच्छा. कार्यक्रमाचा अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत सादर केल्याबद्दल ५० फक्त यांचे खास आभार.

क्रान्ति 19/08/2011 - 23:37
सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद. हर्षद, वृत्तांत खूपच खास लिहिला आहेस. मनापासून आवडला. :)

चित्रा 20/08/2011 - 00:06
क्रान्ति, हार्दिक अभिनंदन! ही पुस्तके नक्की घेऊच. वृत्तांत आवडला.

हार्दिक अभिनंदन ! क्रांतीताईचे ,पूस्तकांच्या यशासाठी आणी पु.ले.स मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, हर्षद भाउ अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत !

अन्या दातार 23/08/2011 - 12:51
क्रांतितैंना शुभेच्छा. असेच अजुन काही मिपाकर पुस्तकरुपात बहरुदेत हिच इच्छा. :) अवांतरः ५० फक्त यांनी केलेल्या वृत्तांतांचे संकलन करुन एखादे पुस्तक होऊ शकेल काय??

प्रचेतस 19/08/2011 - 09:16
क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानेक शुभेच्छा. कार्यक्रमाचा अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत सादर केल्याबद्दल ५० फक्त यांचे खास आभार.

क्रान्ति 19/08/2011 - 23:37
सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद. हर्षद, वृत्तांत खूपच खास लिहिला आहेस. मनापासून आवडला. :)

चित्रा 20/08/2011 - 00:06
क्रान्ति, हार्दिक अभिनंदन! ही पुस्तके नक्की घेऊच. वृत्तांत आवडला.

हार्दिक अभिनंदन ! क्रांतीताईचे ,पूस्तकांच्या यशासाठी आणी पु.ले.स मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, हर्षद भाउ अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत !

अन्या दातार 23/08/2011 - 12:51
क्रांतितैंना शुभेच्छा. असेच अजुन काही मिपाकर पुस्तकरुपात बहरुदेत हिच इच्छा. :) अवांतरः ५० फक्त यांनी केलेल्या वृत्तांतांचे संकलन करुन एखादे पुस्तक होऊ शकेल काय??
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

द लँग्वेज ऑफ लाईफ : अ फेस्टिव्हल ऑफ पोएटस - पुस्तक ओळख

शुचि ·
मध्यंतरी भेटायला गेले होते मुलीला आणि नवर्‍याला आणि प्रेमात पडून आले एका पुस्तकाच्या. नवीन काहीच नाही म्हणा. कवितेचे आणि कवींचे इतके अजोड, अप्रतिम पुस्तक वाचनात आले तर दुसरे काय होणार? एक तर मुलीकरता म्हणून ग्रंथालयात गेले. ती तिच्या विभागात आ॓णि मी माझ्या विभागात असे आम्ही रमलो. नंतर मी हे पुस्तक घरी घेऊन आले पण वाचता वाचता माझी खरच तहान-भूक हरपली. मला ते खाली ठेववेना. आता काही काळाने तर मी ते विकतच घेतले आहे. असे काय आहे या पुस्तकात? तर बिल मोयर्स या प्रथितयश मुलाखतकर्त्याने घेतलेल्या अनेक कवी-कवयित्रींच्या खूप वेगळ्याच वाटेवरील मुलाखती या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

जलेबी बाई...

डॉ.श्रीराम दिवटे ·

धन्या 12/08/2011 - 22:17
जास्त आच दिली की पाकाची साखर व्हायला वेळ लागत नाही
योग्य प्रमाणात आच कशी दयायची याच्या काही टीप्स दयाल का? नव्यानेच जिलेबी पाडणार्‍यांकडून नेहमीच उत्साहाच्या भरात तुम्ही म्हणताय तशी जास्त आच दिली जाते आणि मग पाकाचा विचका होतो.

चिंतामणी 13/08/2011 - 09:47
नावावरून वाटले होते की काहीतरी मस्त असेले. निदान हे तरी असेल. http://youtu.be/2bdRk_oHvwY पण कसचे काय. फक्त "घोर निराषा"

आमच्या एका धाग्यावर 'काय जिलेब्या पाडताय!' असा प्रतिसाद एका बाईँनी नोँदविल्याचे आठवले. म्हटलं बघावं जिलेब्या पाडता येताहेत का. परंतु लेखाचं भजन होऊ लागल्यावर आम्ही कणीक तिँबायचं सोडून दिलं. असो. जलेबीबाईची जिलेबी आम्ही नक्कीच पाडू. इतके निराश होण्याचं कारण नाही!

सविता 14/08/2011 - 18:05
भजी काय, वडे काय........... जिलब्या काय......... पाड्ल्यावर लोकांसमोर ठेवल्या की लोक बोलणारच....सगळेच कौतुक करणार नाहीत... लोकांचे बोलणे सहन न होणार्‍यांनी फक्त स्वतःच्या ब्लॉग वर लिहावे. तिकडे आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करणे/ न करणे ब्लॉगच्या मालका वर अवलंबून असते. नाही का बरे?

स्पंदना 15/08/2011 - 08:46
>>अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायच>>>> जिलेबी बेसनाची करतात? माझ्या मते तरी आजवर जिलेबी मैद्याची असायची? आता या आचार्‍याला जर मुळात काय हाटल तर जिलेबी बनते हेच माहित नसेल तर ' करायला गेला गणपती अन झाला मारुती " अस नेहमीच व्हाव यात नवल काय?

In reply to by स्पंदना

सविता 16/08/2011 - 15:40
अ गा गा......... म्हणजे पाकातली भजी आणि वडे जिलेबीच्या नावावर खपवले जात आहेत? रामा शिवा गोविंदा!!!!

धन्या 12/08/2011 - 22:17
जास्त आच दिली की पाकाची साखर व्हायला वेळ लागत नाही
योग्य प्रमाणात आच कशी दयायची याच्या काही टीप्स दयाल का? नव्यानेच जिलेबी पाडणार्‍यांकडून नेहमीच उत्साहाच्या भरात तुम्ही म्हणताय तशी जास्त आच दिली जाते आणि मग पाकाचा विचका होतो.

चिंतामणी 13/08/2011 - 09:47
नावावरून वाटले होते की काहीतरी मस्त असेले. निदान हे तरी असेल. http://youtu.be/2bdRk_oHvwY पण कसचे काय. फक्त "घोर निराषा"

आमच्या एका धाग्यावर 'काय जिलेब्या पाडताय!' असा प्रतिसाद एका बाईँनी नोँदविल्याचे आठवले. म्हटलं बघावं जिलेब्या पाडता येताहेत का. परंतु लेखाचं भजन होऊ लागल्यावर आम्ही कणीक तिँबायचं सोडून दिलं. असो. जलेबीबाईची जिलेबी आम्ही नक्कीच पाडू. इतके निराश होण्याचं कारण नाही!

सविता 14/08/2011 - 18:05
भजी काय, वडे काय........... जिलब्या काय......... पाड्ल्यावर लोकांसमोर ठेवल्या की लोक बोलणारच....सगळेच कौतुक करणार नाहीत... लोकांचे बोलणे सहन न होणार्‍यांनी फक्त स्वतःच्या ब्लॉग वर लिहावे. तिकडे आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करणे/ न करणे ब्लॉगच्या मालका वर अवलंबून असते. नाही का बरे?

स्पंदना 15/08/2011 - 08:46
>>अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायच>>>> जिलेबी बेसनाची करतात? माझ्या मते तरी आजवर जिलेबी मैद्याची असायची? आता या आचार्‍याला जर मुळात काय हाटल तर जिलेबी बनते हेच माहित नसेल तर ' करायला गेला गणपती अन झाला मारुती " अस नेहमीच व्हाव यात नवल काय?

In reply to by स्पंदना

सविता 16/08/2011 - 15:40
अ गा गा......... म्हणजे पाकातली भजी आणि वडे जिलेबीच्या नावावर खपवले जात आहेत? रामा शिवा गोविंदा!!!!
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

प्रदीप ·

सहज 08/08/2011 - 06:38
मुळ लेख वाचला नाही, पण रोचक विषय आहे. वेगवेगळ्या इकोनॉमीक पॉलीसीवरील अभ्यासगटाचे सदस्य, क्रेडीट रेटींग देणार्‍या संस्थेतील लोकांची भाषण, रिसर्स यांचे स्पॉन्सर बरेचदा टॉप (करप्ट) बँकींग संस्था असतात. इतकेच नव्हे तर हार्वड सारख्या हुच्चभ्रु गणल्या जाणार्‍या संस्थातील प्राध्यापकांचे उत्पन्न कसे कुठून येते हे पहाता. आजकाल छापून येणारी मते अजिबातच विश्वासार्ह नाही असे सकृतदर्शनी वाटते. हा विषय वेगळा आहे पण तत्वे/ ढासळती मुल्ये एकच. प्रकाशकांनी पुस्तकाची चर्चा घडावी खप वाढावा, म्हणुन मुद्दाम वादंग निर्माण करणारे लेख येउ द्यावेत. अर्थात किमान कुठले पुस्तक वाचले न वाचले, लेखकाला शिव्या दिल्या, लेखकाने शिव्या दिल्या कोणाला फारसा फरक पडू नये पण पॉलीसी मेकींग मधे खोटी / हितसंबध जपणारी मते /लॉबींग याचे परिणाम दूरगामी (ग्लोबल)होतात. बर जास्त खोलात गेल्यावर दोन्ही बाजू असे आमचे तेव्हा तसे मत होते म्हणुन मोकळे होतात हा भाग त्याहून वेगळा. बाकी नंदन, चिंतातुर जंतू यांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

विकास 08/08/2011 - 17:05
माहिती आणि प्रस्ताव आवडला! मूळ लेख देखील वाचायला आवडेल (जरी त्याचा प्रस्तावाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी). आचार्य अत्र्यांची टिका ही समिक्षकाची टिका म्हणून धरायची का हा एक प्रश्नच आहे, :-) पण त्यांनी संबंधितांच्या वाड्मयावर टिका केली आहे हे नक्कीच. आनंद साधल्यांचे माहित नाही, पण ना सी फडक्यांचे प्रसिद्धच आहे. मला आत्ता पटकन उदाहरणे आठवत नाहीत पण नावे ठेवतो, जेणे करून इतरांनाही काही आठवू शकेल. त्यातील एक नाव म्हणजे माधव मनोहर. त्यांच्या टिका कडक असायच्या असे आठवते. नाट्यसमिक्षक कमलाकर नाडकर्णींच्या बाबतीतही तेच आठवते. (मला वाटते नंतर ते मटा मध्ये चित्रपट समिक्षा देखील करत. चांदनीची अत्यंत उप्रोधीक समिक्षा आठवते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही. ;) ) तेच शिरीष कणेकरांच्या बाबतीत. गंगाधर गाडगीळांनी देखील समिक्षा केल्या आहेत. त्यांचे "आजकालचे साहित्यिक" नावाचे पुस्तक देखील आहे, पण ते वाचलेले नाही... दूरदर्शनवर कधी कधी काही दिग्गज विविध गोष्टींची त्यांच्या कार्यक्रमात समिक्षा करत - मला वाटते त्यात सुहासिनी मुळगावकर पण असायच्या... नाट्यावलोकन करताना सुरेश खरे गोड बोलत समोरच्याची विकेट घेयचा प्रयत्न करायचे ते देखील आठवले. :-) एकदा गजरा या दूरदर्शनवरील कार्यक्रमात यावर उपरोधीक नाटीका झाली होती. त्यात एक समिक्षक (मला वाटते नाडकर्णींनी का गाडगीळांनी ते काम केले होते) हे एका नाटककाराबरोबर नाट्यसमिक्षा करत असतात (रत्नाकर मतकरींनी ते काम केले होते). नाटकावर सडकून टिका करत असताना, लंगड्याचे काम करणारा कसा नीट लंगडला नाही, अमूक एका वेळचे सतारीची धून कशी चुकली होती आणि नंतर कुठेतरी एकदा (नामके वास्ते कौतूक करायचे म्हणून) कशी चांगली होती ते सांगितले. त्यानंतर नाटककार शांतपणे सांगतो, लंगडणारा खरेच लंगडा होता, आवडलेली सतारीची धून ही एका उमेदवारीतील कलाकाराने वाजवलेली आहे, तर न आवडलेली रवी शंकर यांचे रेकॉर्डींग होते! असो.

सन्जोप राव 08/08/2011 - 21:20
याच लेखाची व्याप्ती वाढवून कोणताही कलाप्रकार व त्यावर होणारी टीका याबाबत मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात होणार्‍या संवादावर चर्चा झाली तर अधिक आनंद होईल. बाकी नंतर. अवांतरः लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे. समीक्षा मधील 'मी' तर दीर्घच असते. या शब्दाचे असे रुपांतर होताना दीर्घाचे र्‍हस्व होते का? जाणकारांनी खुलासा करावा.

In reply to by सन्जोप राव

नितिन थत्ते 08/08/2011 - 22:20
मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात कलाकृतीबाबत चर्चा व्हावी ही अपेक्षा स्तुत्य आहे. त्याने कदाचित गैरसमजांपासून बचाव होईल. पण तशी चर्चा न झाली तरच कलाकृतीचा आस्वाद घेणार्‍या तिसर्‍या व्यक्तीचं मत काय हे लक्षात येईल. >>लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे हा प्रश्न इथे फाऊल आहे त्यामुळे संजोप राव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. ;)

रामदास 09/08/2011 - 00:26
चिं.त्र्यं. खानोलकर आणि विजय तेंडुलकर यांच्या लिखाणावर झालेली टिका आठवली .विंदाच्या विरुपिकेवरून उठलेले वाद ही आठवले .या चर्चेत जास्त भर घालू शकत नाही बरेचसे संदर्भ केवळ आठवणींवर भर देऊन चर्चा करणे या धाग्यावर अन्याय करणे होईल.

मूळ लेख इथे वाचता येईल. कोर्टानं नुकसानभरपाईचा आदेश देण्यामागचा कळीचा मुद्दा पाहिला, तर हे लक्षात येईल की समीक्षकानं चुकीची माहिती पुरवली म्हणून लेखकाला नुकसानभरपाई मिळाली. या खटल्यामुळे लेखक-समीक्षक संबंधांत काही मूलभूत फरक पडेल असं म्हणूनच वाटत नाही. राहता राहिला मराठी समीक्षेचा मुद्दा. एखादे म.वा.धोंड किंवा माधव मनोहर सोडता मराठीत फारशी मूलगामी समीक्षा झाली असं वाटत नाही. बर्‍याचदा समीक्षेच्या नावावर निव्वळ शेरेबाजी खपवली जाते. काही वेळा चांगलं रसग्रहणात्मक लिखाण केलं गेलं. 'मला आवडते ते..' अशा प्रकारचं ते लिखाण असतं. तेंडुलकरांचं 'रातराणी', 'हे सर्व कोठून येते?' किंवा 'फुगे साबणाचे' यातलं काही ललित लिखाण यात मोडेल, किंवा एलकुंचवारांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'पश्चिमप्रभा'ही यात मोडावं. ही पाश्चिमात्य जगात रूढ असणार्‍या अर्थानं समीक्षा मात्र नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
तटस्थ समिक्षा करायची असेल तर समिक्षकांनी सगळ्या लेखक-प्रकाशकांच्या कोंडाळ्यापासून मुद्दाम फटकून राहिले पाहिजे.
मिचिको काकुतानीबद्दल आदरच आहे, पण असं असलं पाहिजे असं मला वाटत नाही. 'टाईम्स लिटररी सप्लीमेंट'मध्ये अनेक वर्षं समीक्षकाचं नाव अज्ञात राखलं जाई. अनेक गाजलेले लेखक त्यात समीक्षा लिहीत, पण नक्की कोण कुणाला काय शब्दांत फटकारतं आहे, हे चांगलंच गुप्त ठेवलं जाई. त्याच ठराविक वर्तुळात (प्रस्तुत लेखात म्हटल्याप्रमाणे "beguiling literary salons of Soho and Bloomsbury" वगैरे) वावरूनही समीक्षकाला खणखणीत समीक्षा लिहिता यावी, यासाठी हा संकेत पाळला जाई. कधीतरी हा संकेत मागे पडून समीक्षकाचं नाव देण्याची पद्धत सुरू झाली. पण दोनही परिस्थितींत टी.एल.एस.मधला समीक्षेचा दर्जा चांगलाच वरचा राहिला. त्यामुळे मूळ मुद्दा असेल तर तो समीक्षकाच्या मूलभूत कौशल्याचा, संपादकांच्या साक्षेपाचा आणि वाचकांच्या जागरूकपणाचा राहतो. कंपूबाजी ही थोड्याफार प्रमाणात सर्वत्र असते, पण उघडउघड कंपूबाज समीक्षा होणार नाही याची काळजी सर्वप्रथम संपादक घेतात (कोणत्या पुस्तकाचं परीक्षण कोण करेल, हा निर्णय टी.एल.एस.मध्ये त्या त्या विषयातले तज्ज्ञ संपादक घेतात.); त्यानंतर समीक्षक एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून ते निर्णय स्वीकारतात, आणि तरीही काही इकडेतिकडे झालं तर वाचकांची पत्रं त्यावर अक्षरशः तुटून पडतात. मला वाटतं हे मुद्दे बर्‍यापैकी वैश्विक आहेत, पण त्यामुळेच आपल्याकडच्या संपादकांचा साक्षेप, समीक्षकांचं कौशल्य आणि वाचकांचा साक्षेप असं सगळंच उघडं पडतं, असं म्हणायला वाव आहे.

प्रदीप 13/08/2011 - 08:35
चिंतातूर जंतूंचा प्रतिसाद माहितीपूर्ण व चोख आहे. खणखणीत समीक्षा प्रसिद्ध होण्यामागे जितकी समीक्षकाच्या स्वतःवरील जबाबादारीच्या भानाची जरूर आहे, तितकीच संपादकांच्या साक्षेपाची व वाचकांच्या जागरूकतेची, हे अगदी खरे आहे. चिं. जं, नी ह्याबाबतीत टा. लि. स. चे उदाहरण दिले आहे. व्हीनचा मूळ लेख वाचतांना तसेच ह्या उल्लेखावरूनही मला पुन्हा आपल्याकडील म्ह़णजे मराठी साहित्यविश्वातील परिस्थिती काय आहे, असा प्रश्न पडला. माधव मनोहर, प्रा.पुष्पा भावे व कमलाकर नाडकर्णी हे तीन सन्माननीय अपवाद सोडता मराठीत रंगभूमिविषयीच्या समीक्षेविषयी दशकानु दशके केवळ अनास्थाच होती (आता काय परिस्थिती आहे, मला माहिती नाही). मी ह्यांचा उलेख माझ्या लेखात केला नाही कारण मी साहित्यापुरताच विचार करत होतो. ह्या विषयावरून फायनॅन्सच्या क्षेत्रात रिपोर्ट्स करतांना ज्या मखलाशी जागतिक स्तरावर चालतात, त्यांची आठवण येणारे सहजराव एकटेच नव्हेत, मलाही ते जाणवले होतेच. आजच्याच फा. टा. त कुणी एका पत्रलेखकाने 'त्या क्षेत्रातही एखादी काकुतानी बाई आणा रे' अशी विनंती केली आहे. असो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

मराठी साहित्य समीक्षा मला वाटतं त्या मानाने खूप तटस्थ आहे. किरकोळ टीका आणि मराठी साहित्याच्यासंबंधी वाद खूप असले तरी मराठी साहित्य समीक्षेचा शे-दीडशे वर्षाची परंपरा पाहता त्या मानाने मराठी समीक्षकांनी जवाबदारी पाळली आहे असे मला वाटते. मराठीतील पहिला समीक्षा ग्रंथ म्हणून ज्या का.बा.मराठे यांच्या 'नावल व नाटक' याविषयीच्या निबंधाचा उल्लेख केला जातो तिथपासून तर साहित्याच्या स्वरुपाचा विचारापासून म्हणजे ’कला की जीवनवाद’”लयतत्त्वाचा सिद्धांत’’काव्य’”पोत’ ’सौंदर्यविचार’ ’लेखन तंत्र’ श्लील-अश्लील, ते ’दलित साहित्य’ म्हणायचं की ’आंबेडकरी वादी’ साहित्य म्हणायचं इथपर्यंतंच्या समीक्षकांनी समीक्षण करतांना जराही तोल ढळू दिलेला नाही असे मला वाटते. बाकी, मर्ढेकर,पु.शी.रेगे,माधव आचवल, गंगाधर गाडगीळ, वा.ल.कुलकर्णी. द.भी.कुलकर्णी, डॉ.सुधीर रसाळ, डॉ.बाळकृष्ण कवठेकर या सर्वांनी साहित्य समीक्षेच्या बाबतीत भान ठेवलेले आहे असे मला वाटते. मराठी साहित्य विषयाचा तपशीलवार अभ्यास करणार्‍यांना 'मराठी साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे' हा एक स्वतंत्र पेपर असायचा. जराशी शोधाशोध केली तर लेखक आणि समीक्षक यांची गुंतागुंत संदर्भाद्वारे जरा मोकळी करता येईल असेही वाटते. -दिलीप बिरुटे

रोचक लेख आणि चर्चा! काकुतानी बाईंचे उदाहरण वाचताना, त्या केवळ फटकून राहतात म्हणून तटस्थ आहेत असे नसावे असे वाटले. कधी कधी अति फटकून राहण्यामुळे तुसडेपणा येऊन त्यायोगे तटस्थता ढळण्याची शक्यता आहेच.

सहज 08/08/2011 - 06:38
मुळ लेख वाचला नाही, पण रोचक विषय आहे. वेगवेगळ्या इकोनॉमीक पॉलीसीवरील अभ्यासगटाचे सदस्य, क्रेडीट रेटींग देणार्‍या संस्थेतील लोकांची भाषण, रिसर्स यांचे स्पॉन्सर बरेचदा टॉप (करप्ट) बँकींग संस्था असतात. इतकेच नव्हे तर हार्वड सारख्या हुच्चभ्रु गणल्या जाणार्‍या संस्थातील प्राध्यापकांचे उत्पन्न कसे कुठून येते हे पहाता. आजकाल छापून येणारी मते अजिबातच विश्वासार्ह नाही असे सकृतदर्शनी वाटते. हा विषय वेगळा आहे पण तत्वे/ ढासळती मुल्ये एकच. प्रकाशकांनी पुस्तकाची चर्चा घडावी खप वाढावा, म्हणुन मुद्दाम वादंग निर्माण करणारे लेख येउ द्यावेत. अर्थात किमान कुठले पुस्तक वाचले न वाचले, लेखकाला शिव्या दिल्या, लेखकाने शिव्या दिल्या कोणाला फारसा फरक पडू नये पण पॉलीसी मेकींग मधे खोटी / हितसंबध जपणारी मते /लॉबींग याचे परिणाम दूरगामी (ग्लोबल)होतात. बर जास्त खोलात गेल्यावर दोन्ही बाजू असे आमचे तेव्हा तसे मत होते म्हणुन मोकळे होतात हा भाग त्याहून वेगळा. बाकी नंदन, चिंतातुर जंतू यांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

विकास 08/08/2011 - 17:05
माहिती आणि प्रस्ताव आवडला! मूळ लेख देखील वाचायला आवडेल (जरी त्याचा प्रस्तावाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी). आचार्य अत्र्यांची टिका ही समिक्षकाची टिका म्हणून धरायची का हा एक प्रश्नच आहे, :-) पण त्यांनी संबंधितांच्या वाड्मयावर टिका केली आहे हे नक्कीच. आनंद साधल्यांचे माहित नाही, पण ना सी फडक्यांचे प्रसिद्धच आहे. मला आत्ता पटकन उदाहरणे आठवत नाहीत पण नावे ठेवतो, जेणे करून इतरांनाही काही आठवू शकेल. त्यातील एक नाव म्हणजे माधव मनोहर. त्यांच्या टिका कडक असायच्या असे आठवते. नाट्यसमिक्षक कमलाकर नाडकर्णींच्या बाबतीतही तेच आठवते. (मला वाटते नंतर ते मटा मध्ये चित्रपट समिक्षा देखील करत. चांदनीची अत्यंत उप्रोधीक समिक्षा आठवते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही. ;) ) तेच शिरीष कणेकरांच्या बाबतीत. गंगाधर गाडगीळांनी देखील समिक्षा केल्या आहेत. त्यांचे "आजकालचे साहित्यिक" नावाचे पुस्तक देखील आहे, पण ते वाचलेले नाही... दूरदर्शनवर कधी कधी काही दिग्गज विविध गोष्टींची त्यांच्या कार्यक्रमात समिक्षा करत - मला वाटते त्यात सुहासिनी मुळगावकर पण असायच्या... नाट्यावलोकन करताना सुरेश खरे गोड बोलत समोरच्याची विकेट घेयचा प्रयत्न करायचे ते देखील आठवले. :-) एकदा गजरा या दूरदर्शनवरील कार्यक्रमात यावर उपरोधीक नाटीका झाली होती. त्यात एक समिक्षक (मला वाटते नाडकर्णींनी का गाडगीळांनी ते काम केले होते) हे एका नाटककाराबरोबर नाट्यसमिक्षा करत असतात (रत्नाकर मतकरींनी ते काम केले होते). नाटकावर सडकून टिका करत असताना, लंगड्याचे काम करणारा कसा नीट लंगडला नाही, अमूक एका वेळचे सतारीची धून कशी चुकली होती आणि नंतर कुठेतरी एकदा (नामके वास्ते कौतूक करायचे म्हणून) कशी चांगली होती ते सांगितले. त्यानंतर नाटककार शांतपणे सांगतो, लंगडणारा खरेच लंगडा होता, आवडलेली सतारीची धून ही एका उमेदवारीतील कलाकाराने वाजवलेली आहे, तर न आवडलेली रवी शंकर यांचे रेकॉर्डींग होते! असो.

सन्जोप राव 08/08/2011 - 21:20
याच लेखाची व्याप्ती वाढवून कोणताही कलाप्रकार व त्यावर होणारी टीका याबाबत मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात होणार्‍या संवादावर चर्चा झाली तर अधिक आनंद होईल. बाकी नंतर. अवांतरः लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे. समीक्षा मधील 'मी' तर दीर्घच असते. या शब्दाचे असे रुपांतर होताना दीर्घाचे र्‍हस्व होते का? जाणकारांनी खुलासा करावा.

In reply to by सन्जोप राव

नितिन थत्ते 08/08/2011 - 22:20
मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात कलाकृतीबाबत चर्चा व्हावी ही अपेक्षा स्तुत्य आहे. त्याने कदाचित गैरसमजांपासून बचाव होईल. पण तशी चर्चा न झाली तरच कलाकृतीचा आस्वाद घेणार्‍या तिसर्‍या व्यक्तीचं मत काय हे लक्षात येईल. >>लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे हा प्रश्न इथे फाऊल आहे त्यामुळे संजोप राव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. ;)

रामदास 09/08/2011 - 00:26
चिं.त्र्यं. खानोलकर आणि विजय तेंडुलकर यांच्या लिखाणावर झालेली टिका आठवली .विंदाच्या विरुपिकेवरून उठलेले वाद ही आठवले .या चर्चेत जास्त भर घालू शकत नाही बरेचसे संदर्भ केवळ आठवणींवर भर देऊन चर्चा करणे या धाग्यावर अन्याय करणे होईल.

मूळ लेख इथे वाचता येईल. कोर्टानं नुकसानभरपाईचा आदेश देण्यामागचा कळीचा मुद्दा पाहिला, तर हे लक्षात येईल की समीक्षकानं चुकीची माहिती पुरवली म्हणून लेखकाला नुकसानभरपाई मिळाली. या खटल्यामुळे लेखक-समीक्षक संबंधांत काही मूलभूत फरक पडेल असं म्हणूनच वाटत नाही. राहता राहिला मराठी समीक्षेचा मुद्दा. एखादे म.वा.धोंड किंवा माधव मनोहर सोडता मराठीत फारशी मूलगामी समीक्षा झाली असं वाटत नाही. बर्‍याचदा समीक्षेच्या नावावर निव्वळ शेरेबाजी खपवली जाते. काही वेळा चांगलं रसग्रहणात्मक लिखाण केलं गेलं. 'मला आवडते ते..' अशा प्रकारचं ते लिखाण असतं. तेंडुलकरांचं 'रातराणी', 'हे सर्व कोठून येते?' किंवा 'फुगे साबणाचे' यातलं काही ललित लिखाण यात मोडेल, किंवा एलकुंचवारांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'पश्चिमप्रभा'ही यात मोडावं. ही पाश्चिमात्य जगात रूढ असणार्‍या अर्थानं समीक्षा मात्र नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
तटस्थ समिक्षा करायची असेल तर समिक्षकांनी सगळ्या लेखक-प्रकाशकांच्या कोंडाळ्यापासून मुद्दाम फटकून राहिले पाहिजे.
मिचिको काकुतानीबद्दल आदरच आहे, पण असं असलं पाहिजे असं मला वाटत नाही. 'टाईम्स लिटररी सप्लीमेंट'मध्ये अनेक वर्षं समीक्षकाचं नाव अज्ञात राखलं जाई. अनेक गाजलेले लेखक त्यात समीक्षा लिहीत, पण नक्की कोण कुणाला काय शब्दांत फटकारतं आहे, हे चांगलंच गुप्त ठेवलं जाई. त्याच ठराविक वर्तुळात (प्रस्तुत लेखात म्हटल्याप्रमाणे "beguiling literary salons of Soho and Bloomsbury" वगैरे) वावरूनही समीक्षकाला खणखणीत समीक्षा लिहिता यावी, यासाठी हा संकेत पाळला जाई. कधीतरी हा संकेत मागे पडून समीक्षकाचं नाव देण्याची पद्धत सुरू झाली. पण दोनही परिस्थितींत टी.एल.एस.मधला समीक्षेचा दर्जा चांगलाच वरचा राहिला. त्यामुळे मूळ मुद्दा असेल तर तो समीक्षकाच्या मूलभूत कौशल्याचा, संपादकांच्या साक्षेपाचा आणि वाचकांच्या जागरूकपणाचा राहतो. कंपूबाजी ही थोड्याफार प्रमाणात सर्वत्र असते, पण उघडउघड कंपूबाज समीक्षा होणार नाही याची काळजी सर्वप्रथम संपादक घेतात (कोणत्या पुस्तकाचं परीक्षण कोण करेल, हा निर्णय टी.एल.एस.मध्ये त्या त्या विषयातले तज्ज्ञ संपादक घेतात.); त्यानंतर समीक्षक एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून ते निर्णय स्वीकारतात, आणि तरीही काही इकडेतिकडे झालं तर वाचकांची पत्रं त्यावर अक्षरशः तुटून पडतात. मला वाटतं हे मुद्दे बर्‍यापैकी वैश्विक आहेत, पण त्यामुळेच आपल्याकडच्या संपादकांचा साक्षेप, समीक्षकांचं कौशल्य आणि वाचकांचा साक्षेप असं सगळंच उघडं पडतं, असं म्हणायला वाव आहे.

प्रदीप 13/08/2011 - 08:35
चिंतातूर जंतूंचा प्रतिसाद माहितीपूर्ण व चोख आहे. खणखणीत समीक्षा प्रसिद्ध होण्यामागे जितकी समीक्षकाच्या स्वतःवरील जबाबादारीच्या भानाची जरूर आहे, तितकीच संपादकांच्या साक्षेपाची व वाचकांच्या जागरूकतेची, हे अगदी खरे आहे. चिं. जं, नी ह्याबाबतीत टा. लि. स. चे उदाहरण दिले आहे. व्हीनचा मूळ लेख वाचतांना तसेच ह्या उल्लेखावरूनही मला पुन्हा आपल्याकडील म्ह़णजे मराठी साहित्यविश्वातील परिस्थिती काय आहे, असा प्रश्न पडला. माधव मनोहर, प्रा.पुष्पा भावे व कमलाकर नाडकर्णी हे तीन सन्माननीय अपवाद सोडता मराठीत रंगभूमिविषयीच्या समीक्षेविषयी दशकानु दशके केवळ अनास्थाच होती (आता काय परिस्थिती आहे, मला माहिती नाही). मी ह्यांचा उलेख माझ्या लेखात केला नाही कारण मी साहित्यापुरताच विचार करत होतो. ह्या विषयावरून फायनॅन्सच्या क्षेत्रात रिपोर्ट्स करतांना ज्या मखलाशी जागतिक स्तरावर चालतात, त्यांची आठवण येणारे सहजराव एकटेच नव्हेत, मलाही ते जाणवले होतेच. आजच्याच फा. टा. त कुणी एका पत्रलेखकाने 'त्या क्षेत्रातही एखादी काकुतानी बाई आणा रे' अशी विनंती केली आहे. असो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

मराठी साहित्य समीक्षा मला वाटतं त्या मानाने खूप तटस्थ आहे. किरकोळ टीका आणि मराठी साहित्याच्यासंबंधी वाद खूप असले तरी मराठी साहित्य समीक्षेचा शे-दीडशे वर्षाची परंपरा पाहता त्या मानाने मराठी समीक्षकांनी जवाबदारी पाळली आहे असे मला वाटते. मराठीतील पहिला समीक्षा ग्रंथ म्हणून ज्या का.बा.मराठे यांच्या 'नावल व नाटक' याविषयीच्या निबंधाचा उल्लेख केला जातो तिथपासून तर साहित्याच्या स्वरुपाचा विचारापासून म्हणजे ’कला की जीवनवाद’”लयतत्त्वाचा सिद्धांत’’काव्य’”पोत’ ’सौंदर्यविचार’ ’लेखन तंत्र’ श्लील-अश्लील, ते ’दलित साहित्य’ म्हणायचं की ’आंबेडकरी वादी’ साहित्य म्हणायचं इथपर्यंतंच्या समीक्षकांनी समीक्षण करतांना जराही तोल ढळू दिलेला नाही असे मला वाटते. बाकी, मर्ढेकर,पु.शी.रेगे,माधव आचवल, गंगाधर गाडगीळ, वा.ल.कुलकर्णी. द.भी.कुलकर्णी, डॉ.सुधीर रसाळ, डॉ.बाळकृष्ण कवठेकर या सर्वांनी साहित्य समीक्षेच्या बाबतीत भान ठेवलेले आहे असे मला वाटते. मराठी साहित्य विषयाचा तपशीलवार अभ्यास करणार्‍यांना 'मराठी साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे' हा एक स्वतंत्र पेपर असायचा. जराशी शोधाशोध केली तर लेखक आणि समीक्षक यांची गुंतागुंत संदर्भाद्वारे जरा मोकळी करता येईल असेही वाटते. -दिलीप बिरुटे

रोचक लेख आणि चर्चा! काकुतानी बाईंचे उदाहरण वाचताना, त्या केवळ फटकून राहतात म्हणून तटस्थ आहेत असे नसावे असे वाटले. कधी कधी अति फटकून राहण्यामुळे तुसडेपणा येऊन त्यायोगे तटस्थता ढळण्याची शक्यता आहेच.
लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे. अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे.

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

गंगाधर मुटे ·

In reply to by शुचि

ओघवत्या भाषेम॑धील कवितेचे हे विवेचन वाचायला खूप आवडले. असेच बोल्तो. बाकी, मिपावर, मायबोलीवर,मिमवर, तर्कक्रमावर,नमोगतावर लेख दिसतोय.सैलसैल वर लेख टाकून झाला की नाही ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 27/07/2011 - 22:27
:) :D होय, हे खरे आहे. मी माझे सर्वच लेखन एकाचवेळी वरील संस्थळाखेरीज http://gangadharmute.wordpress.com http://gangadharmute.blogspot.com http://www.baliraja.com या संस्थळावर प्रकाशित करत असतो. मात्र अजून सैलसैलवर एन्ट्री घ्यायची आहे. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 22:38
दु:ख माणसाला जेव्हढं बोलतं करतं तेव्हढं सुख करत नाहि - भाईकाका, तु.आ.तु.पा. आत काहितरी तुटतय म्हणुन हे काव्य आणि त्यावरचं मुटे साहेबांचं भाष्य जन्माला आलं. माफ करा साहेब, त्यातल्या दु:खाशी समरस होणे वगैरे (सध्या तरी) जमत नाहिये, पण त्यातला साहित्यीक आस्वाद मात्र पुरेपूर घेतोय. (शहरी) अर्धवटराव

In reply to by शुचि

ओघवत्या भाषेम॑धील कवितेचे हे विवेचन वाचायला खूप आवडले. असेच बोल्तो. बाकी, मिपावर, मायबोलीवर,मिमवर, तर्कक्रमावर,नमोगतावर लेख दिसतोय.सैलसैल वर लेख टाकून झाला की नाही ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 27/07/2011 - 22:27
:) :D होय, हे खरे आहे. मी माझे सर्वच लेखन एकाचवेळी वरील संस्थळाखेरीज http://gangadharmute.wordpress.com http://gangadharmute.blogspot.com http://www.baliraja.com या संस्थळावर प्रकाशित करत असतो. मात्र अजून सैलसैलवर एन्ट्री घ्यायची आहे. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 22:38
दु:ख माणसाला जेव्हढं बोलतं करतं तेव्हढं सुख करत नाहि - भाईकाका, तु.आ.तु.पा. आत काहितरी तुटतय म्हणुन हे काव्य आणि त्यावरचं मुटे साहेबांचं भाष्य जन्माला आलं. माफ करा साहेब, त्यातल्या दु:खाशी समरस होणे वगैरे (सध्या तरी) जमत नाहिये, पण त्यातला साहित्यीक आस्वाद मात्र पुरेपूर घेतोय. (शहरी) अर्धवटराव
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त ·

विनोद म्हणून ठिक आहे पण...
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"
असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे. द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. परार्षी व्यास

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 26/07/2011 - 15:24
द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.) माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 27/07/2011 - 06:53
एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले! (पराश्रीचा मित्र) सहज

गणपा 26/07/2011 - 13:11
मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही. आन्याव घोर अन्याव...... जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

In reply to by गणपा

चित्रगुप्त 28/07/2011 - 00:17
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही..... असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते: वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सहज 26/07/2011 - 15:03
व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

In reply to by धमाल मुलगा

सहज 27/07/2011 - 14:46
किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

In reply to by सहज

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:51
आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण 26/07/2011 - 17:33
अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;) नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;) बाकी जाता जाता... भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः--- इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥ अर्थात :--- इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)। संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

तिमा 26/07/2011 - 19:19
एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

शशिकांत ओक 26/07/2011 - 23:14
फार प्राचीन आहे म्हणायचा. चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

टुकुल 27/07/2011 - 05:02
>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-) पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा. --टुकुल

५० फक्त 27/07/2011 - 06:48
'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की'' मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

चित्रगुप्त 27/07/2011 - 09:40
आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत. आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही... त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

In reply to by चित्रगुप्त

स्मिता. 27/07/2011 - 15:04
तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल. तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना: फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.) हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

In reply to by चित्रगुप्त

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?

विनोद म्हणून ठिक आहे पण...
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"
असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे. द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. परार्षी व्यास

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 26/07/2011 - 15:24
द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.) माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 27/07/2011 - 06:53
एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले! (पराश्रीचा मित्र) सहज

गणपा 26/07/2011 - 13:11
मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही. आन्याव घोर अन्याव...... जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

In reply to by गणपा

चित्रगुप्त 28/07/2011 - 00:17
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही..... असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते: वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सहज 26/07/2011 - 15:03
व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

In reply to by धमाल मुलगा

सहज 27/07/2011 - 14:46
किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

In reply to by सहज

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:51
आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण 26/07/2011 - 17:33
अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;) नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;) बाकी जाता जाता... भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः--- इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥ अर्थात :--- इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)। संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

तिमा 26/07/2011 - 19:19
एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

शशिकांत ओक 26/07/2011 - 23:14
फार प्राचीन आहे म्हणायचा. चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

टुकुल 27/07/2011 - 05:02
>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-) पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा. --टुकुल

५० फक्त 27/07/2011 - 06:48
'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की'' मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

चित्रगुप्त 27/07/2011 - 09:40
आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत. आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही... त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

In reply to by चित्रगुप्त

स्मिता. 27/07/2011 - 15:04
तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल. तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना: फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.) हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

In reply to by चित्रगुप्त

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

क्रांतितै चे अभिनंदन

परिकथेतील राजकुमार ·

विदेश 26/07/2011 - 12:44
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!

In reply to by श्रावण मोडक

विकास 26/07/2011 - 21:05
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. असेच म्हणतो! :-) मनःपूर्वक अभिनंदन!

प्रास 26/07/2011 - 16:41
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आणि हार्दिक शुभेच्छा! पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा..... :-)

क्रान्ति 26/07/2011 - 22:02
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :) आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :) प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :) मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 02:01
हार्दीक अभिनंदन क्रांती :) मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री. अर्धवटराव

५० फक्त 27/07/2011 - 06:24
अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:02
मस्तच. क्रांतीताईचे अभिनंदन! :) ओ ताईसाऽब, पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)

विदेश 26/07/2011 - 12:44
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!

In reply to by श्रावण मोडक

विकास 26/07/2011 - 21:05
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. असेच म्हणतो! :-) मनःपूर्वक अभिनंदन!

प्रास 26/07/2011 - 16:41
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आणि हार्दिक शुभेच्छा! पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा..... :-)

क्रान्ति 26/07/2011 - 22:02
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :) आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :) प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :) मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 02:01
हार्दीक अभिनंदन क्रांती :) मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री. अर्धवटराव

५० फक्त 27/07/2011 - 06:24
अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:02
मस्तच. क्रांतीताईचे अभिनंदन! :) ओ ताईसाऽब, पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.