मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुख्यमंत्री आणि रावण..

चिगो ·

In reply to by स्पंदना

पैसा 27/02/2011 - 15:56
आता सीता पण नाही आणि तिला सोडवायला राम पण नाही. रावण कोणाला पळवणार आता? हिंदी सिनेम्यातल्या सुंदर्‍या तर "मला पळव" म्हणून रावणाच्या मागे धावतील. "रावण" सिनेमा बघितला नाहीस का?

In reply to by JAGOMOHANPYARE

विकास 27/02/2011 - 19:56
कविता एकदम मस्त! सीता पळवापळवी हे प्रकरण सोडलं तर रावण हा एक आदर्श राजा होता म्हणे. मग तो म्हाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा बनु शकेल? एकदम सहमत!

In reply to by स्पंदना

पैसा 27/02/2011 - 15:56
आता सीता पण नाही आणि तिला सोडवायला राम पण नाही. रावण कोणाला पळवणार आता? हिंदी सिनेम्यातल्या सुंदर्‍या तर "मला पळव" म्हणून रावणाच्या मागे धावतील. "रावण" सिनेमा बघितला नाहीस का?

In reply to by JAGOMOHANPYARE

विकास 27/02/2011 - 19:56
कविता एकदम मस्त! सीता पळवापळवी हे प्रकरण सोडलं तर रावण हा एक आदर्श राजा होता म्हणे. मग तो म्हाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा बनु शकेल? एकदम सहमत!
ढीस्क्लेमर : धमुने "नागपुरी खाक्या" दाखवणारे काहीतरी लिहायला सांगितलं होतं. पण मला लिहीताही येत नाही आणि कधी दाखवला नसल्याने नागपुरी खाक्या पण माहीत नाही... ही कविता प्रा. ज्ञानेश वाकुडकरांची आहे. त्यांचे "सखी साजणी" हा काव्यसंग्रह आणि "फक्त तुझ्यासाठी" हा चारोळीसंग्रह प्रसिद्ध आहे..

मिपाची हालहवाल..

परिकथेतील राजकुमार ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा 25/02/2011 - 19:34
या सगळ्या बातम्यांसाठी आधी आम्हाला परा नाहीतर धम्याची खव उचकपाचक करावी लागायची. असंच मधून मधून बातमीपत्र देत जा रे, म्हणजे तेवढे लोकांच्या खव उघडायचे कष्ट वाचतील!

सुहास.. 25/02/2011 - 12:40
=)) =)) =)) हाण्ण !! हाण्ण !! कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. >>> प्राजुतै , किमान त्या सायटीवर तरी माझे प्रतिसाद राहु दे ग ;)

टारझन 25/02/2011 - 12:50
कोणती लाईन सोडु कोणती पकडु असं झालं होतं .. हा हा हा आम्हाला सगळ्यात आवडले ते
प्रकाशराव खूश आहेत महिन्यात १११ कविता फिक्स आहेत.. गणेशा सुद्धा आनंदी आहे १११ प्रतिसाद रेडी आहेत...
=)) कवितेत फक्त "५१२" साबणवडी मिसींग आहे फक्त :)

In reply to by टारझन

Nile 25/02/2011 - 13:09
पर्‍या, कुठला डाल्बी बे? साला इथे स्टीरीओपन नाय आपल्याकडे बोल! बाकी टार्‍या ५१२ साबनवडी संपली की रे (बाकरवडी पण संपली. ;-) ) केव्हाच.

५० फक्त 25/02/2011 - 12:59
धन्यवाद, पराशेट मंड्ळ अंमळ आभारी आहे. अतिशय छान कविता, शरदिनितै नंतर एवढं क्रिप्टिक लेखन पहिल्यांदाच वाचलं, आता ह्या शब्दातील अक्षरं उभ्या कॉलम मध्ये टाकुन उलट वाचुन याचा अर्थ लावला पाहिजे.

लवंगी 25/02/2011 - 13:45
मस्तच >>टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... >> सर्वात हे आवडल

प्यारे१ 25/02/2011 - 14:01
सही है भिडू! स्वगतः पराच्या नुस्त्या बुक(गूड/बॅड नंतर बघू)मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल बरे...???

अवलिया 25/02/2011 - 15:12
मस्त ! :) अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय नैत्र लागले पैलतीरी !

वाहीदा 25/02/2011 - 15:29
बाब्बो ! पर्रा कसला हुशार काव्यकर्ता होत चाललाय ... आपल्या शरदिनी बाईंना नविन काम्पिटिशन ;-) कविता लई भारी हो ! असो, कवितेत उल्लेखल्या प्रमाणे आहोतच आम्ही शांतीदूत भगिनी ;-) कोई शक ?? मागल्या ६ महिन्यात मी अन नैनी एकदातरी कोणाशी भांडलो का ?? बघ बरं इतिहास ...

असुर 25/02/2011 - 15:50
परा, काय रे हे?? काय ऐकतोय मी?? कसा काय झाला आक्शिजन तुझा?? तुला नक्कीच तरंगत घरी जाताना धडकवला असणार 'कुणी'तरी भिंतीवर. असो, काळजी घे रे! तब्येत बरी आहे का आता?? हास्पिटलात खूप ताप चढला होता म्हणे - आणि लवकर बरा हो रे!! उगाच तापात असलं काहीतरी लिहीत जाउ नकोस, तुझा आयडी हॅक झाल्याची आवई उठतेय!!! ;-) --(चिंताग्रस्त) असुर

रमताराम 25/02/2011 - 19:25
असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत हॅ हॅ हॅ. किती हा विनय. चान चान.

__/\__ माझीही चारोळी पराचा उपरा बाप आलाय राज्यात नव्याने इतिहासाला गाठतंय काश्मीर इंचाइंचाने परा आता फुफाटा फाट्यावर मारणार आहे जुनी कुठची ती मालिका पूर्ण करणार आहे

मृगनयनी 02/03/2011 - 16:53
ओह! परा!... मला शान्तीदूत साठी नॉमिनेट केल्याबद्दल आभार! आणि तेही माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणीबरोबर!... सो$$ ग्रेटफुल टू यु! :) ;) ;) तूच खरा राजहन्स! ;) :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा 25/02/2011 - 19:34
या सगळ्या बातम्यांसाठी आधी आम्हाला परा नाहीतर धम्याची खव उचकपाचक करावी लागायची. असंच मधून मधून बातमीपत्र देत जा रे, म्हणजे तेवढे लोकांच्या खव उघडायचे कष्ट वाचतील!

सुहास.. 25/02/2011 - 12:40
=)) =)) =)) हाण्ण !! हाण्ण !! कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. >>> प्राजुतै , किमान त्या सायटीवर तरी माझे प्रतिसाद राहु दे ग ;)

टारझन 25/02/2011 - 12:50
कोणती लाईन सोडु कोणती पकडु असं झालं होतं .. हा हा हा आम्हाला सगळ्यात आवडले ते
प्रकाशराव खूश आहेत महिन्यात १११ कविता फिक्स आहेत.. गणेशा सुद्धा आनंदी आहे १११ प्रतिसाद रेडी आहेत...
=)) कवितेत फक्त "५१२" साबणवडी मिसींग आहे फक्त :)

In reply to by टारझन

Nile 25/02/2011 - 13:09
पर्‍या, कुठला डाल्बी बे? साला इथे स्टीरीओपन नाय आपल्याकडे बोल! बाकी टार्‍या ५१२ साबनवडी संपली की रे (बाकरवडी पण संपली. ;-) ) केव्हाच.

५० फक्त 25/02/2011 - 12:59
धन्यवाद, पराशेट मंड्ळ अंमळ आभारी आहे. अतिशय छान कविता, शरदिनितै नंतर एवढं क्रिप्टिक लेखन पहिल्यांदाच वाचलं, आता ह्या शब्दातील अक्षरं उभ्या कॉलम मध्ये टाकुन उलट वाचुन याचा अर्थ लावला पाहिजे.

लवंगी 25/02/2011 - 13:45
मस्तच >>टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... >> सर्वात हे आवडल

प्यारे१ 25/02/2011 - 14:01
सही है भिडू! स्वगतः पराच्या नुस्त्या बुक(गूड/बॅड नंतर बघू)मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल बरे...???

अवलिया 25/02/2011 - 15:12
मस्त ! :) अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय नैत्र लागले पैलतीरी !

वाहीदा 25/02/2011 - 15:29
बाब्बो ! पर्रा कसला हुशार काव्यकर्ता होत चाललाय ... आपल्या शरदिनी बाईंना नविन काम्पिटिशन ;-) कविता लई भारी हो ! असो, कवितेत उल्लेखल्या प्रमाणे आहोतच आम्ही शांतीदूत भगिनी ;-) कोई शक ?? मागल्या ६ महिन्यात मी अन नैनी एकदातरी कोणाशी भांडलो का ?? बघ बरं इतिहास ...

असुर 25/02/2011 - 15:50
परा, काय रे हे?? काय ऐकतोय मी?? कसा काय झाला आक्शिजन तुझा?? तुला नक्कीच तरंगत घरी जाताना धडकवला असणार 'कुणी'तरी भिंतीवर. असो, काळजी घे रे! तब्येत बरी आहे का आता?? हास्पिटलात खूप ताप चढला होता म्हणे - आणि लवकर बरा हो रे!! उगाच तापात असलं काहीतरी लिहीत जाउ नकोस, तुझा आयडी हॅक झाल्याची आवई उठतेय!!! ;-) --(चिंताग्रस्त) असुर

रमताराम 25/02/2011 - 19:25
असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत हॅ हॅ हॅ. किती हा विनय. चान चान.

__/\__ माझीही चारोळी पराचा उपरा बाप आलाय राज्यात नव्याने इतिहासाला गाठतंय काश्मीर इंचाइंचाने परा आता फुफाटा फाट्यावर मारणार आहे जुनी कुठची ती मालिका पूर्ण करणार आहे

मृगनयनी 02/03/2011 - 16:53
ओह! परा!... मला शान्तीदूत साठी नॉमिनेट केल्याबद्दल आभार! आणि तेही माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणीबरोबर!... सो$$ ग्रेटफुल टू यु! :) ;) ;) तूच खरा राजहन्स! ;) :)
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत

डेफिनेशन बदललेला मित्र

विनायक पाचलग ·

पैसा 20/02/2011 - 16:01
मैत्रीची नवी व्याख्या आवडली. पण एक पाहिलंय. माझ्या कॉलेजमधल्या मुलीला फेसबुकवर असेच शेकडो मित्र्/मैत्रिणी आहेत, पण ती म्हणते, यातले बरेच फक्त 'फ्रेंडस रिक्वेस्टमधून आलेले'. ते सगळेच जण एवढे आपले वाटत नाहीत. त्यातले काही फक्त 'ओळख' एवढ्याच पातळीवर राहतात. म्हणजे माध्यम बदलंल तरी कोणी जास्त आपला वाटतो कोणी नाही वाटत. ही मानवी मनाची वागणूक तशीच रहाते. पूर्वी शाळा कॉलेजातून बाहेर पडल्यावर माझ्यासारख्या अत्यंत बिझी ठिकाणी काम करणार्‍याना नवे मित्र मैत्रिणी मिळणं कठीणच असायचं. कारण ऑफिसच्या वेळात सतत काम असतं तर ऑफिस संपताच घराचे वेध लागतात. पण आता घरबसल्याच फेसबुकवरून नवे मित्र मैत्रिणी मिळतात, त्यानाही थोडा वेळ देता येतो. हा मोठाच फायदा!

टारझन 20/02/2011 - 17:00
खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा तुम्हाला इतकं छाण लिहायला ? टेक्नॉलॉजी चं वर्तमान आणि भविष्य आणि त्याची आपल्या संस्कृतीशी असलेली गुंफण एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया पण आपण एका सुलभ निबंधाद्वारे अशी काही उलगडुन सांगितली आहे जशी हैदराबाद च्या पॅराडाईज च्या बिर्याणी मधल्या परफेक्ट शिजलेल्या चिकन चा एकेक थ्रेड काढावा. आपल्या शब्दांची नजाकत , त्यातलं ते खोलवर विचारमंथन करुन ओतलेलं शब्दामृततुल्य त्यांना बहुआयामी वाक्यरचनेत बसवनं आणि त्याची वास्तवाशी सुरेख गुंफण , व्वा ! जवाव नही कोदा का ! कृतीशील समाज , टेक्नॉलॉजीचं खरं संचित , ई-मित्रमैत्रिणी , "आय थिंग " ( बहुतेक थिंक ) , बंध फुलणे , मित्र दु:खात बुडणे ,इर्षेचं जग , मित्रता फुलणे , मित्रसंकल्पना ब्रॉड होणे , वैचारिक मैत्री आणि मैत्रीची वीण , आजचं फास्ट लाईफ , मैत्री सैल होण , गाढ दोस्ती ,आजच्या काळात गौण झालेला फिजिकल प्रेसेंस , दुबैहुन तब्बल एक तास गफ्फा हाणनारे बहुआयामी मित्र आणि खुप म्हणजे खुपच समृद्ध असलेलात उमचा मित्र परिवार , एवढा सगळा सुकामेवा म्हणजे जणु पुण्याच्या सुप्रसिद्ध लक्ष्मिणारायण चिवड्यातले काजु आहेत काजु. व्वा ! अफलातुन निबंधलेखन . तुमचे १२६७ च्या वर मित्र आहेत म्हणजेच बघा ना , तुमची लोकप्रियता लवकर ९९९९९९९ च्या वर पोहचो आणि असेच एकसे एक व्हर्चुअल मैत्रीचे सुरेख शब्दकाजुंची/ शब्दपिस्तांची शिंपडण केलेली सुरेख गुंफन पहायला मिळो , आणि आमच्या सारख्या वाळवंट रुपी वाचकांना वाचनाची तहान भागवण्या करिता तुमच्या सुरेखसंगम लेखणाचे निबंधामृत मिळो अशी तुमच्या गांडदोस्त चरणी प्रार्थना करतो आणि आमचा छोटा प्रतिसाद आवरता घेतो. -(फेसबुक वर फक्त सिलेक्टेड मित्र असलेला) केसबुक ”सामानशीले सामान व्यसनेषु”

In reply to by पर्नल नेने मराठे

सविता 21/02/2011 - 09:50
चुचुआत्ते चे दोले भरलेले बघून्...मी ढसाढसा रडायला लागले!!!! चुचु माह्यशी फ्रेंडशिप कर्नर क?

वेताळ 20/02/2011 - 18:07
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत.

In reply to by वेताळ

विजुभाऊ 21/02/2011 - 10:31
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत. जिवलग बायको आणि चांगला मित्र यांच्या बाबत काय मत आहे?

In reply to by विजुभाऊ

टारझन 21/02/2011 - 11:11
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत. :) हे खरोखर दुर्मिळ कॉम्बीणेशण आहे :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 21/02/2011 - 00:14
विनायक, लेख आवडला.
बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे.
माझा अनुभव तर याबाबतीत जरा वेगळाच आहे.मी माझ्या हिलरीला भेटलो ते पण अशा आभासी जगातच.प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी आम्ही ३.५ वर्षे चॅट करत होतो आणि अनेकदा फोनवरही बोललो होतो.पण प्रत्यक्ष भेट नव्हती. तसेच प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आम्हाला एकमेकांविषयी सर्वकाही माहित होते कारण इतक्या काळात आमची चांगली ओ़ळखही झाली होती .तेव्हा अशा आभासी जगात भेटणाऱ्या व्यक्ती किती प्रामाणिक आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. असो याविषयी इतरही खूप लिहिता येईल पण ते परत कधीतरी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिल्पा ब 21/02/2011 - 03:32
बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे. सहमत आहे. याहू वगैरे chat वर बहुतेक लोक टाईमपास करण्यासाठीच येतात....कदाचित तुमचे नशीब चांगले असेल तर कोणी genuine भेटू शकते /तो....बाकी आनंदच असतो.. फेसबुक , ओर्कुट वगैरे वर सुद्धा खोटं प्रोफाईल तयार करणारे असतात...जसे खोटे आय डी लिखाण करतात तसे...त्यामुळे जपूनच बरे.

ज्ञानेश... 20/02/2011 - 21:29
व्हर्च्युअल मित्रांची खर्‍या आयुष्यातल्या मित्रांशी तुलना करणेच मुळात विचित्र आहे. शिवाय विनायक यांना खर्‍या आयुष्यात तुलना करण्यालायक मित्र मिळालेले नसल्याचे त्यांनी स्वतःच नमूद केलेले आहे. त्यामुळे त्यांनी अशी तुलना करणे सुसंगत आहे का, हा प्रश्न पडतो. हा, पण त्याला पर्याय दिलाय या नव्या माध्यमांनी .. कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही.. हा परिच्छेद अजिबातच पटला नाही. या सर्व 'सोयी' खर्‍या आयुष्यातल्या मैत्रीमधेसुद्धा जशाच्या तशा लागू असतात, हे विनायक यांना सांगू इच्छितो. 'सायबर मैत्री' हे पेन फ्रेन्डचे विस्तारीत रूप म्हणून किंवा एक नवे दालन म्हणून उदयाला आले आहे आणि त्याचे स्वतःचे असे एक महत्वपूर्ण स्थान एखाद्याच्या आयुष्यात असू शकते, हे मान्य आहे. पण खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही. (यात श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच ठरवायचे नाही. मित्र हे मित्र असतात, त्यात असे सबसेट करू नयेत असे वाटते.)

In reply to by ज्ञानेश...

खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही. हेच लिहायला आलो होतो... सहमत... .... प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....

In reply to by भडकमकर मास्तर

प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....
'सायबरमैत्री' ह्या शब्दाचा अर्थ फार फार वेगळा आहे हे मास्तरांच्या निदर्शनास आणुन देऊ इच्छीतो. मराठीत सहसा हा शब्द 'सायबरींग करणार्‍या दोन व्यक्ती' ह्या अर्थी वापरला जातो. मास्तरांना 'नेट मैत्री' म्हणायचे असावे.

नगरीनिरंजन 20/02/2011 - 21:51
कुठेतरी मित्राची एक साधी आणि सरळ व्याख्या वाचली होती आणि ती अजूनही बदलावीशी वाटत नाहीये. जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.

आत्मशून्य 21/02/2011 - 00:17
खरी मैत्री फक्त प्रत्यक्ष जगातूनच (सूरू झालेली) असते/होते. फेसबूक वगैरे फक्त समवीचारी लोकांना एकत्र जमण्याचे, वैचारीक देवाण घेवाण मारण्याचे अथवा स्वतःला मीरवण्याचे माध्यम असते, म्हणून तीथे खरी मैत्री जोपासणे वगैरे बाबतीत जरा जपूनच...... असतीलही कदाचीत पण हे वर्चूअल मीत्र रीयल जगातील गरजा/ भावनांसाठी कधीच पूरे पडत नाहीत.
कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही
तूम्ही नक्की फेसबूक बाबतच बोलताय ना ?
जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.
:) मस्तच.

सहज 21/02/2011 - 06:45
काय?? मटामधे 'गां*दोस्त' शब्द छापले तर चालतात?? हर हर हर रामा शिवा गोविंदा आणि हो, कोदा जपून बर का - हा लेख वाचण्यात आला. पण, नवे बंध फुलतायत हे नक्की आणि आजच्या ईर्षेच्या जगात हे फुलणंच महत्वाचे आहे. ’मित्र’ संकल्पना अधिक ब्रॉड होतीय.. भावनिक वीण किंचीतशी कमी झालीय, पण, सर्व बंधन तुटुन हेल्दी नाती निर्माण होत आहेत. हे म्हणजे सुरवातीला झटून ३०-३५ रन्स केल्यावर पुन्हा आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूला 'पोक' करायला जाण्यासारखे वाटले.. जसे पटकथेची गरज असताना चुंबन दृश्य सिनेमात असावे पण रेलचेल असली की दिग्दर्शक स्वतंत्र बुद्धीचा वाटत नाही, निर्मात्याच्या मागणी व वेळापत्रकानुसार चालणारा वाटतो. थोडक्यात जितके इंग्रजी वर्डस वापरले गेले आहेत ते सगळेच गरजेचे नव्हते असे वाटते. अर्थात वृत्तपत्रात आजकाल दर चार वाक्यांमधे किमान दोन, तीन आंग्ल शब्द आवश्यक हा नियम असल्यास मुद्दा बाद समजावा.

प्यारे१ 21/02/2011 - 09:35
>>>>मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. भो*** ज्या वयात पोरांबरोबर हुंदडायचं, पोरी बघायच्या, (चोरुन) बीअर प्यायच्या, भटकंती करायची, आणि बर्‍याच येड** गोष्टी करायच्या त्या वयात हे 'असले' उद्योग केल्यावर दुसरे काय होणार??? पहिल्या वाक्यानंतर पुढचा लेख वाचला नाही. फू बाई फू च्या एका एपिसोड मधे (सौ.) किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले. कोदा.... कोदा.... (चीअरअप साटी क्लेप करत वाच्तात ने तसे वाचा)

In reply to by प्यारे१

सुहास.. 21/02/2011 - 14:06
किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले. >>> कल्ल्ला !! ..प्रामाणिक प्रतिसाद आवडला रे प्यारे !!

स्पंदना 21/02/2011 - 10:58
लेखन या दृष्टीने बघीतल तर अतिशय सुन्दर म्हणाव लागेल विनायक, पण जर 'ही' परिस्थीती असेल तर तुझ या कंम्प्युटर नामक मित्रा समोर बसण अगदी ताबडतोब कमी कर. तु स्वतः जेंव्हा निखळ मैत्रीचा हात पुढे करशील, तेंव्हाच दुसरी व्यक्ती तुझी मित्र वा मैत्रीण होउ शकते. वर ननींनी लिहिल्या प्रमाणे माझी मैत्रीण होती, वर तर वर शाकाहारी. कधीही तीच्या घरी गेल तर जेवायच्या वेळी जेवुन परत येणारी मी, ती माझ्या घरी आल्यावर अगदी न संकोचता तीच्या समोर मांसाहार करत असे. अर्थात तीच्या साठी वेगळ शाकाहारी बनवुनच! असा वेळ सरायचा तीच्या बरोबर! परवा परवा पर्यंत तीला असेल तीथुन खणुन काढणे हा माझा हातखंडा होता, पण या वर्षी आले अन काही कारणान तीचा बदललेला पत्ता शोधायला नाही जमल मला तर , कुठउनशी खबर मिळाल्यावर पठ्ठीने अक्षय्चा नंबर शोधुन काढुन इकडे फोन करुन वर्षाचा शिव्याम्चा कोठा पूर्ण करुन घेतला. चेहरा बघितला की काहीतरी बिनसलय हे समजणारा, अगदी स्वतःच्या चुका ज्याच्यासमोर कबुल कराव्या असा वाटायला लावणारा अन आपल चुकल तरीही आपल्याला जगाच्या दृष्टीने न जोखणारा असा मित्र निदान मला तरी साक्षात शरीरान समोरच हवा.

वपाडाव 21/02/2011 - 14:03
जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत.
(जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )
मित्र म्हणजे तो जो 'सगळं काही ठीक' असं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला म्हणतो "चल, आता खरं खरं सांग काय झालंय ते?"

In reply to by वपाडाव

जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत. (जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )
+१०००० मला पण वर्च्युअल आनि रीअल फ्रेन्ड्स आहेत. पन खरे खुप जास्त क्लोज असतात. तसे नेट फ्रेन्ड्स पन जॉब आनि बाकि बर्यच वेळा कामास आलेत. पन बरेचदा डोकेदुखी पन ठरतात.

छोटा डॉन 21/02/2011 - 14:43
लेखातल्या अनेक संकल्पना आणि व्याख्या मजेशीर वाटल्या, ह्या गमतीची सुरवात लेखाच्या शिर्षकापासुन होते ते म्हणजे'डेफिनेशन बदललेला मित्र' , मला नाही कळाले. मित्र म्हणजे मित्र, त्यात कसल्या डेफिनिशन्स आल्या ? माहिती-तंत्रज्ञानामुळे 'समानशीले समान व्यसनेषु' मित्र जवळ येतात ही एक अजुन गंमतशीर संकल्पना वाटली. गंमत सांगतो, आमच्या लहानपणी आमच्या इथे सुट्टी मिळाली की नदीच्या वाळवंटात क्रिकेट खेळायला जायची पद्धत होती, तिकडे आमची अनेकांशी 'ओळख' झाली. होळीला लाकडं पळवायला दुसर्‍या गल्लीत गेल्यावर भांडनातुन तिकडे नव्या 'ओळखी' व्हायच्या. गणपतीच्या काळात अजुन नव्या 'ओळखी' व्हायच्या. पुण्यात तर इतक्या ठिकाणी इतक्या प्रकारच्या लोकांशी 'ओळख' झाली की काही विचारु नका. नोकरी, शहरं बदलली, अनेक ओळखीही बदलल्या ... आंतरजालावर आलो, पुन्हा अनेक नव्या 'ओळखी' झाल्या ... पण ह्या सर्व 'ओळखीच्यांना' मी मित्र म्हणु का ? अर्थात ह्या ओळखीच्यातले काही अत्यंत चांगले मित्र झाले आहेत हे सत्य आहे, पण किती हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, हाताच्या बोटावर मोजता येईल इतके नगण्य आहे. आंतरजाल आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे सगळे दालनच खुले झाले हे मान्य, पण मला ह्यात अजुन वैयक्तिकरित्या दोस्त बनवता नाही येत हे कबुल करतो. अर्थात आंतरजालाने कधीही नाव घेण्यासारखे ८-१० दोस्त जरुर दिले हे आवर्जुन उल्लेख करण्यासारखे आहे. मात्र अजुनसुद्धा मी आंतरजालावरच्या दोस्तंबाबत तितकासा कंफर्टेबल नाही, मला त्याची आवड नाही आणि रसही नाही, बहुसंख्यवेळा मला हे तापदायकच वाटत आले आहे हे सत्य आहे. बर्‍याचदा मी हे अनुभवातुन शिकलो आहे. असो, लेख चांगला आहेच मात्र काही संकल्पना मजेशीर वाटल्या म्हणुन एवढे खरडले. बाकी आमचे विचाराल तर आमचे दोस्त फैल्यपासुन आहे तसे आहेत, गेल्या काही वर्षात भयंकर बदल झाले आहेत, परिस्थिती, आचर-विचार आणि इतर अनेक बाबीत, पण ते साला दोस्तीची डेफिनिशन वगैरे नाय बदलली हो अजुन, ते ***चे अजुन आहे तसे आहेत, म्हणुन ते आमचे दोस्त आहेत, असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गणपा 21/02/2011 - 15:05
आंजावर ज्या ओळखी होतात ( शुद्ध मराठीत Contacts) त्यांना मित्र म्हणायच का? आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ? जो तुमच्या अडी-नडीला वेळ न पहाता धावुन यावा. (आणि हे एकतर्फी असुन उपयोगी नाही.) ज्याच्यापाशी मनातल्या खाजगी गोष्टी उघड पणे बोलता याव्या. तो खरा मित्र.

In reply to by गणपा

छोटा डॉन 21/02/2011 - 15:20
आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ?
+१, करेक्ट ! एकदम मुद्द्याचा प्रश्न. काही अवांतर कमेंट्स देतो. माझे काही खरे मित्र माझ्या कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर माझे मित्र म्हणुन अ‍ॅड केले गेले नाहीत ( ते असले काही वापरतात का ह्याचीही माहिती नाही, वापरत नसावेच असे वाटते ). माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही. माझ्या काही जिगरी दोस्तांना मी कधीही स्क्रॅप पाठवला नाही. माझ्या काही दोस्तांचे मी कधीच ऑनलाईन अल्बम्स वगैरे बघितले नाहीत. माझ्या काही दोस्तांना गेल्या काही वर्षात मी कधी कसले 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे मला स्मरत नाही. तरीही दोस्त इज दोस्त, नै का ? बाकी ते निदान ऑनलाईन बाबतीत 'फ्रेंड लिस्ट, चॅट लिस्ट, बडी लिस्ट' जेवढी कमी ठेवाल तेवढे उत्तम असते असा एक वैयक्तिक सल्ला देतो, हे असे केले की निदान स्वतःबद्दल भंपक गैरसमज होत नाहीत ( हे विन्याला अथवा कुणालाच उद्देशुन नाही ) आणि नंतर मग कधी त्रागाही होत नाही. बाकी मित्र बनवा, १ नाही १००० बनवा, अहो बालगंधर्वपासुन डेक्कनकडे चालत निघालात तर हाय-बाय करत चालत जाण्यास १ तास लागेल आणि मध्ये १००० वेळा अभिवादन करायला लागेल एवढे बनवा, त्यात काही 'फसवे' नसते. असो, इथे थांबतो. उगाच आजच्या टेक्नोसेव्ही जनतेच्या भावना अजुन दुखवायल नको, कमी-जास्त लिहले असेल तर क्षमस्व. मात्र गतकालात ह्या ऑनलाईन मैत्रीच्या आहारी जाऊन स्वतःचे संतुलन गमावुन बसलेली काही उदाहरणे डोळ्यासमोर आहेत म्हणुन हे जास्तीचे ४ शब्द ... ऑनलाईन मैत्रीची नशा ही "पेज-३" च्या नशेसारखी असते. तिकडच्यासारखेच ज्या दिवशी तुमच्यावर फोकस नाही ( पक्षी : नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी ) त्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि हे बहुदा सहन होत नाही म्हणुन इतर नशा लागते ते सांभाळायला. टेक्नोसेव्ही जनतेने 'नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी' परिस्थितीत त्यांना मनातुन काय वाटते ह्याचे उत्तर स्वतःलाच द्यावे, आम्हाला ते जाणण्यात इंटरेस्ट नाही. - (अतीच)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

टारझन 21/02/2011 - 15:29
एक एक शब्दाला +१ आहे ... :) मी देखील अलिकडे माझ्या बर्‍याच खर्‍या मित्रांना पिंग करत नाही कींवा मेल बिल पाठवत नाही ... ना त्यांच्याशी परदेशात गेल्यावर तासभर बोलत .. :) तरी पण ते आमचे मित्रंच होते ... पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते :) बाकी "जो जे वांछील तो ते लाहो .. " आणि "तथास्तु" म्हणतो .. आणि माझा +१ आवरता घेतो .. - ( मातीच) आता गॉन

In reply to by टारझन

छोटा डॉन 21/02/2011 - 15:34
चक्क टार्‍या सहमत झाल्याचे पाहुन डोळे पाणावले. ;) बरं का, आता हा टारझनच घ्या ना, तो आमचा मित्र आहे का नै ते आम्हाला माहित नाही, माहित करुन घेण्यात विंटरेस्टही नाही. मात्र कधी राडा वगैरे झाल्यावर आम्ही आमच्या साईडने मारामारी करायला टार्‍याला बोलावणार व तो येईलही. ते सगळे निपटुन झाल्यावर आम्ही 'दोस्ती म्हणजे काय' ह्यावर साधकबाधक चर्चाही करु, पण बहुतेकच, अन्यथा नाही. - ( क्लियरकट ) छोटा डॉन

In reply to by टारझन

पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते Smile
___/\___ मान्य .. २०० %

In reply to by छोटा डॉन

वपाडाव 21/02/2011 - 15:33
माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही/कधीही स्क्रॅप पाठवला नाही/ 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे स्मरत नाही.
+१०० पण दर दिवाळीला एकत्र बसुन गफ्फा मारणे. एखादा काही कारणास्तव उपस्थित राहु शकला नाही तर गफ्फांसमवेत त्याची *** मारणे. हे मात्र आवर्जुन. फोनाफोनी चालायचिच.

In reply to by छोटा डॉन

डॉन्याचे आणि इतरांचे सर्वच प्रतिसाद वाचले .. काही सगळे पटले तर काही थोडेफार .. सांगायची गोष्ट अशी की प्रत्यक्षातल्या मैत्रीला हा पर्याय असे मला म्हणायचे नाही .. हे दोन्ही समांतर असु शकते असे वाटते ... आणि या १००० लोकांमधले सगळेच मित्र झाले असे नाही .. तेही ओळखीसारखेच ... पण त्यातले जे काही १५ -२० लोक खुप चांगले मित्र झाले त्यांच्याबाबत बोलत होतो मी .. आणि माझ्यासाठी एवढे एकमेव माध्यम आहे , जे मला असे मित्र मिळायचा चान्स देते . हे सगळे माझ्या खर्‍या आयुष्यात आले ... फक्त ई - मार्गाने ... हे दोस्त माझे जगणे समृद्ध करत आहेत , मला न भेटता देखील .. ते मला महत्वाचे वाटते ... ( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..)

In reply to by विनायक पाचलग

प्यारे१ 21/02/2011 - 15:45
>>>( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..) हे असे वाचले>>> अजुनही मला दारुची नशा चढलेली नाही (व्यसन लागलेले नाही) .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा सोबर राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र(?) का मैत्रिणी मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट .. अरे जरा बुडाखालची वाळवी झाड.... स्वगतः ह्ये यकुलतं येक हाये का रे शिरिमंत आय बापाला.....????

विजुभाऊ 21/02/2011 - 15:56
माझ्या फेसबुक मित्रांची संख्या आत्ताच्या घडीला १२६७ आहे व यातल्या बऱ्याच जणाशी माझ्या खुप चांगल्या गप्पा होत असतात. अगदी चांगले शेअरिंग होत असते विनायक भाउ या वाक्यात एक खरी गोष्ट दडलेली आहे. एक विचारतो. तुम्ही जर प्रत्यक्ष लोकांशी बोलत असतात तर इतके मित्र झाले असते का हो? कॉम्प्युटरसमोर बसून जगभर फिरून आलात तरी एका चहाच्या घोटाचा आनन्द मित्राबरोबर येतो तो काही आगळाच. कॉम्प्युटर समोर बसून तुम्ही इतके मित्र जोडलेत याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रत्यक्ष लोकांशी थेट मैत्री करायला वेळच देत नाही. याचा परीणाम तुम्ही कदाचित एकलकोंडे होण्यात होतो. आभासी विश्वातले आयडी हेच खरे मानुन त्यात रममाण होने हे भंगलेल्या आत्ममग्नतेचे एक लक्षण आहे. आभासी प्रतिमा खर्‍या असत्या तर मिपा कट्ट्याला एकत्र यावे असे लोकाना वाटले नसते. प्रत्यक्षात भेटण्याची ओढ वाटली नसती. आभासी जगातल्या मैत्रीपेक्षा प्रत्यक्ष भेटल्यानन्तर होणारी मैत्री ही कितीतरी भक्कम बंध निर्माण करते. एके काळी मी देखील चॅटिंगला अ‍ॅडिक्ट झालो होतो. ती नशा लवकरच उतरली . तुम्हाला जालावर १२६७ मित्र आहेत याबद्दल प्रौढीने सांगावे असे काही नाही. त्यातलया काहींकडून व्यावसायीक फायदा होईलही. पण तुम्ही जितके हाडामाम्साच्या लोकांत वावराल तितका तुमचा स्वभावातील अट्टाहासीपणा/ माझे तेच खरे वगैरे कमी होत जातो. टीमस्पीरीट /खेळकरपणा वाढत जातो १२६७ जालावरील व्यक्ती हे समीकरण बघताना आपण घरताल्या लग्नाला निमन्त्रणे देताना अगदी आठवूनसुद्धा नावांची संख्या ३०० /३५० च्यावर जात नाही. हे वास्तवदेखील लक्षात घ्यावे. आनन्दात सुखदु:त सहभागी होतो मार्गदर्शन करतो तो मित्र. तो कदाचित तुमचे दु:ख दूर करणार नाही पण निदान ऐकून तरी घेईल.

पैसा 20/02/2011 - 16:01
मैत्रीची नवी व्याख्या आवडली. पण एक पाहिलंय. माझ्या कॉलेजमधल्या मुलीला फेसबुकवर असेच शेकडो मित्र्/मैत्रिणी आहेत, पण ती म्हणते, यातले बरेच फक्त 'फ्रेंडस रिक्वेस्टमधून आलेले'. ते सगळेच जण एवढे आपले वाटत नाहीत. त्यातले काही फक्त 'ओळख' एवढ्याच पातळीवर राहतात. म्हणजे माध्यम बदलंल तरी कोणी जास्त आपला वाटतो कोणी नाही वाटत. ही मानवी मनाची वागणूक तशीच रहाते. पूर्वी शाळा कॉलेजातून बाहेर पडल्यावर माझ्यासारख्या अत्यंत बिझी ठिकाणी काम करणार्‍याना नवे मित्र मैत्रिणी मिळणं कठीणच असायचं. कारण ऑफिसच्या वेळात सतत काम असतं तर ऑफिस संपताच घराचे वेध लागतात. पण आता घरबसल्याच फेसबुकवरून नवे मित्र मैत्रिणी मिळतात, त्यानाही थोडा वेळ देता येतो. हा मोठाच फायदा!

टारझन 20/02/2011 - 17:00
खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा तुम्हाला इतकं छाण लिहायला ? टेक्नॉलॉजी चं वर्तमान आणि भविष्य आणि त्याची आपल्या संस्कृतीशी असलेली गुंफण एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया पण आपण एका सुलभ निबंधाद्वारे अशी काही उलगडुन सांगितली आहे जशी हैदराबाद च्या पॅराडाईज च्या बिर्याणी मधल्या परफेक्ट शिजलेल्या चिकन चा एकेक थ्रेड काढावा. आपल्या शब्दांची नजाकत , त्यातलं ते खोलवर विचारमंथन करुन ओतलेलं शब्दामृततुल्य त्यांना बहुआयामी वाक्यरचनेत बसवनं आणि त्याची वास्तवाशी सुरेख गुंफण , व्वा ! जवाव नही कोदा का ! कृतीशील समाज , टेक्नॉलॉजीचं खरं संचित , ई-मित्रमैत्रिणी , "आय थिंग " ( बहुतेक थिंक ) , बंध फुलणे , मित्र दु:खात बुडणे ,इर्षेचं जग , मित्रता फुलणे , मित्रसंकल्पना ब्रॉड होणे , वैचारिक मैत्री आणि मैत्रीची वीण , आजचं फास्ट लाईफ , मैत्री सैल होण , गाढ दोस्ती ,आजच्या काळात गौण झालेला फिजिकल प्रेसेंस , दुबैहुन तब्बल एक तास गफ्फा हाणनारे बहुआयामी मित्र आणि खुप म्हणजे खुपच समृद्ध असलेलात उमचा मित्र परिवार , एवढा सगळा सुकामेवा म्हणजे जणु पुण्याच्या सुप्रसिद्ध लक्ष्मिणारायण चिवड्यातले काजु आहेत काजु. व्वा ! अफलातुन निबंधलेखन . तुमचे १२६७ च्या वर मित्र आहेत म्हणजेच बघा ना , तुमची लोकप्रियता लवकर ९९९९९९९ च्या वर पोहचो आणि असेच एकसे एक व्हर्चुअल मैत्रीचे सुरेख शब्दकाजुंची/ शब्दपिस्तांची शिंपडण केलेली सुरेख गुंफन पहायला मिळो , आणि आमच्या सारख्या वाळवंट रुपी वाचकांना वाचनाची तहान भागवण्या करिता तुमच्या सुरेखसंगम लेखणाचे निबंधामृत मिळो अशी तुमच्या गांडदोस्त चरणी प्रार्थना करतो आणि आमचा छोटा प्रतिसाद आवरता घेतो. -(फेसबुक वर फक्त सिलेक्टेड मित्र असलेला) केसबुक ”सामानशीले सामान व्यसनेषु”

In reply to by पर्नल नेने मराठे

सविता 21/02/2011 - 09:50
चुचुआत्ते चे दोले भरलेले बघून्...मी ढसाढसा रडायला लागले!!!! चुचु माह्यशी फ्रेंडशिप कर्नर क?

वेताळ 20/02/2011 - 18:07
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत.

In reply to by वेताळ

विजुभाऊ 21/02/2011 - 10:31
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत. जिवलग बायको आणि चांगला मित्र यांच्या बाबत काय मत आहे?

In reply to by विजुभाऊ

टारझन 21/02/2011 - 11:11
जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत. :) हे खरोखर दुर्मिळ कॉम्बीणेशण आहे :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 21/02/2011 - 00:14
विनायक, लेख आवडला.
बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे.
माझा अनुभव तर याबाबतीत जरा वेगळाच आहे.मी माझ्या हिलरीला भेटलो ते पण अशा आभासी जगातच.प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी आम्ही ३.५ वर्षे चॅट करत होतो आणि अनेकदा फोनवरही बोललो होतो.पण प्रत्यक्ष भेट नव्हती. तसेच प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आम्हाला एकमेकांविषयी सर्वकाही माहित होते कारण इतक्या काळात आमची चांगली ओ़ळखही झाली होती .तेव्हा अशा आभासी जगात भेटणाऱ्या व्यक्ती किती प्रामाणिक आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. असो याविषयी इतरही खूप लिहिता येईल पण ते परत कधीतरी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिल्पा ब 21/02/2011 - 03:32
बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे. सहमत आहे. याहू वगैरे chat वर बहुतेक लोक टाईमपास करण्यासाठीच येतात....कदाचित तुमचे नशीब चांगले असेल तर कोणी genuine भेटू शकते /तो....बाकी आनंदच असतो.. फेसबुक , ओर्कुट वगैरे वर सुद्धा खोटं प्रोफाईल तयार करणारे असतात...जसे खोटे आय डी लिखाण करतात तसे...त्यामुळे जपूनच बरे.

ज्ञानेश... 20/02/2011 - 21:29
व्हर्च्युअल मित्रांची खर्‍या आयुष्यातल्या मित्रांशी तुलना करणेच मुळात विचित्र आहे. शिवाय विनायक यांना खर्‍या आयुष्यात तुलना करण्यालायक मित्र मिळालेले नसल्याचे त्यांनी स्वतःच नमूद केलेले आहे. त्यामुळे त्यांनी अशी तुलना करणे सुसंगत आहे का, हा प्रश्न पडतो. हा, पण त्याला पर्याय दिलाय या नव्या माध्यमांनी .. कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही.. हा परिच्छेद अजिबातच पटला नाही. या सर्व 'सोयी' खर्‍या आयुष्यातल्या मैत्रीमधेसुद्धा जशाच्या तशा लागू असतात, हे विनायक यांना सांगू इच्छितो. 'सायबर मैत्री' हे पेन फ्रेन्डचे विस्तारीत रूप म्हणून किंवा एक नवे दालन म्हणून उदयाला आले आहे आणि त्याचे स्वतःचे असे एक महत्वपूर्ण स्थान एखाद्याच्या आयुष्यात असू शकते, हे मान्य आहे. पण खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही. (यात श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच ठरवायचे नाही. मित्र हे मित्र असतात, त्यात असे सबसेट करू नयेत असे वाटते.)

In reply to by ज्ञानेश...

खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही. हेच लिहायला आलो होतो... सहमत... .... प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....

In reply to by भडकमकर मास्तर

प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....
'सायबरमैत्री' ह्या शब्दाचा अर्थ फार फार वेगळा आहे हे मास्तरांच्या निदर्शनास आणुन देऊ इच्छीतो. मराठीत सहसा हा शब्द 'सायबरींग करणार्‍या दोन व्यक्ती' ह्या अर्थी वापरला जातो. मास्तरांना 'नेट मैत्री' म्हणायचे असावे.

नगरीनिरंजन 20/02/2011 - 21:51
कुठेतरी मित्राची एक साधी आणि सरळ व्याख्या वाचली होती आणि ती अजूनही बदलावीशी वाटत नाहीये. जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.

आत्मशून्य 21/02/2011 - 00:17
खरी मैत्री फक्त प्रत्यक्ष जगातूनच (सूरू झालेली) असते/होते. फेसबूक वगैरे फक्त समवीचारी लोकांना एकत्र जमण्याचे, वैचारीक देवाण घेवाण मारण्याचे अथवा स्वतःला मीरवण्याचे माध्यम असते, म्हणून तीथे खरी मैत्री जोपासणे वगैरे बाबतीत जरा जपूनच...... असतीलही कदाचीत पण हे वर्चूअल मीत्र रीयल जगातील गरजा/ भावनांसाठी कधीच पूरे पडत नाहीत.
कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही
तूम्ही नक्की फेसबूक बाबतच बोलताय ना ?
जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.
:) मस्तच.

सहज 21/02/2011 - 06:45
काय?? मटामधे 'गां*दोस्त' शब्द छापले तर चालतात?? हर हर हर रामा शिवा गोविंदा आणि हो, कोदा जपून बर का - हा लेख वाचण्यात आला. पण, नवे बंध फुलतायत हे नक्की आणि आजच्या ईर्षेच्या जगात हे फुलणंच महत्वाचे आहे. ’मित्र’ संकल्पना अधिक ब्रॉड होतीय.. भावनिक वीण किंचीतशी कमी झालीय, पण, सर्व बंधन तुटुन हेल्दी नाती निर्माण होत आहेत. हे म्हणजे सुरवातीला झटून ३०-३५ रन्स केल्यावर पुन्हा आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूला 'पोक' करायला जाण्यासारखे वाटले.. जसे पटकथेची गरज असताना चुंबन दृश्य सिनेमात असावे पण रेलचेल असली की दिग्दर्शक स्वतंत्र बुद्धीचा वाटत नाही, निर्मात्याच्या मागणी व वेळापत्रकानुसार चालणारा वाटतो. थोडक्यात जितके इंग्रजी वर्डस वापरले गेले आहेत ते सगळेच गरजेचे नव्हते असे वाटते. अर्थात वृत्तपत्रात आजकाल दर चार वाक्यांमधे किमान दोन, तीन आंग्ल शब्द आवश्यक हा नियम असल्यास मुद्दा बाद समजावा.

प्यारे१ 21/02/2011 - 09:35
>>>>मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. भो*** ज्या वयात पोरांबरोबर हुंदडायचं, पोरी बघायच्या, (चोरुन) बीअर प्यायच्या, भटकंती करायची, आणि बर्‍याच येड** गोष्टी करायच्या त्या वयात हे 'असले' उद्योग केल्यावर दुसरे काय होणार??? पहिल्या वाक्यानंतर पुढचा लेख वाचला नाही. फू बाई फू च्या एका एपिसोड मधे (सौ.) किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले. कोदा.... कोदा.... (चीअरअप साटी क्लेप करत वाच्तात ने तसे वाचा)

In reply to by प्यारे१

सुहास.. 21/02/2011 - 14:06
किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले. >>> कल्ल्ला !! ..प्रामाणिक प्रतिसाद आवडला रे प्यारे !!

स्पंदना 21/02/2011 - 10:58
लेखन या दृष्टीने बघीतल तर अतिशय सुन्दर म्हणाव लागेल विनायक, पण जर 'ही' परिस्थीती असेल तर तुझ या कंम्प्युटर नामक मित्रा समोर बसण अगदी ताबडतोब कमी कर. तु स्वतः जेंव्हा निखळ मैत्रीचा हात पुढे करशील, तेंव्हाच दुसरी व्यक्ती तुझी मित्र वा मैत्रीण होउ शकते. वर ननींनी लिहिल्या प्रमाणे माझी मैत्रीण होती, वर तर वर शाकाहारी. कधीही तीच्या घरी गेल तर जेवायच्या वेळी जेवुन परत येणारी मी, ती माझ्या घरी आल्यावर अगदी न संकोचता तीच्या समोर मांसाहार करत असे. अर्थात तीच्या साठी वेगळ शाकाहारी बनवुनच! असा वेळ सरायचा तीच्या बरोबर! परवा परवा पर्यंत तीला असेल तीथुन खणुन काढणे हा माझा हातखंडा होता, पण या वर्षी आले अन काही कारणान तीचा बदललेला पत्ता शोधायला नाही जमल मला तर , कुठउनशी खबर मिळाल्यावर पठ्ठीने अक्षय्चा नंबर शोधुन काढुन इकडे फोन करुन वर्षाचा शिव्याम्चा कोठा पूर्ण करुन घेतला. चेहरा बघितला की काहीतरी बिनसलय हे समजणारा, अगदी स्वतःच्या चुका ज्याच्यासमोर कबुल कराव्या असा वाटायला लावणारा अन आपल चुकल तरीही आपल्याला जगाच्या दृष्टीने न जोखणारा असा मित्र निदान मला तरी साक्षात शरीरान समोरच हवा.

वपाडाव 21/02/2011 - 14:03
जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत.
(जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )
मित्र म्हणजे तो जो 'सगळं काही ठीक' असं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला म्हणतो "चल, आता खरं खरं सांग काय झालंय ते?"

In reply to by वपाडाव

जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत. (जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )
+१०००० मला पण वर्च्युअल आनि रीअल फ्रेन्ड्स आहेत. पन खरे खुप जास्त क्लोज असतात. तसे नेट फ्रेन्ड्स पन जॉब आनि बाकि बर्यच वेळा कामास आलेत. पन बरेचदा डोकेदुखी पन ठरतात.

छोटा डॉन 21/02/2011 - 14:43
लेखातल्या अनेक संकल्पना आणि व्याख्या मजेशीर वाटल्या, ह्या गमतीची सुरवात लेखाच्या शिर्षकापासुन होते ते म्हणजे'डेफिनेशन बदललेला मित्र' , मला नाही कळाले. मित्र म्हणजे मित्र, त्यात कसल्या डेफिनिशन्स आल्या ? माहिती-तंत्रज्ञानामुळे 'समानशीले समान व्यसनेषु' मित्र जवळ येतात ही एक अजुन गंमतशीर संकल्पना वाटली. गंमत सांगतो, आमच्या लहानपणी आमच्या इथे सुट्टी मिळाली की नदीच्या वाळवंटात क्रिकेट खेळायला जायची पद्धत होती, तिकडे आमची अनेकांशी 'ओळख' झाली. होळीला लाकडं पळवायला दुसर्‍या गल्लीत गेल्यावर भांडनातुन तिकडे नव्या 'ओळखी' व्हायच्या. गणपतीच्या काळात अजुन नव्या 'ओळखी' व्हायच्या. पुण्यात तर इतक्या ठिकाणी इतक्या प्रकारच्या लोकांशी 'ओळख' झाली की काही विचारु नका. नोकरी, शहरं बदलली, अनेक ओळखीही बदलल्या ... आंतरजालावर आलो, पुन्हा अनेक नव्या 'ओळखी' झाल्या ... पण ह्या सर्व 'ओळखीच्यांना' मी मित्र म्हणु का ? अर्थात ह्या ओळखीच्यातले काही अत्यंत चांगले मित्र झाले आहेत हे सत्य आहे, पण किती हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, हाताच्या बोटावर मोजता येईल इतके नगण्य आहे. आंतरजाल आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे सगळे दालनच खुले झाले हे मान्य, पण मला ह्यात अजुन वैयक्तिकरित्या दोस्त बनवता नाही येत हे कबुल करतो. अर्थात आंतरजालाने कधीही नाव घेण्यासारखे ८-१० दोस्त जरुर दिले हे आवर्जुन उल्लेख करण्यासारखे आहे. मात्र अजुनसुद्धा मी आंतरजालावरच्या दोस्तंबाबत तितकासा कंफर्टेबल नाही, मला त्याची आवड नाही आणि रसही नाही, बहुसंख्यवेळा मला हे तापदायकच वाटत आले आहे हे सत्य आहे. बर्‍याचदा मी हे अनुभवातुन शिकलो आहे. असो, लेख चांगला आहेच मात्र काही संकल्पना मजेशीर वाटल्या म्हणुन एवढे खरडले. बाकी आमचे विचाराल तर आमचे दोस्त फैल्यपासुन आहे तसे आहेत, गेल्या काही वर्षात भयंकर बदल झाले आहेत, परिस्थिती, आचर-विचार आणि इतर अनेक बाबीत, पण ते साला दोस्तीची डेफिनिशन वगैरे नाय बदलली हो अजुन, ते ***चे अजुन आहे तसे आहेत, म्हणुन ते आमचे दोस्त आहेत, असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गणपा 21/02/2011 - 15:05
आंजावर ज्या ओळखी होतात ( शुद्ध मराठीत Contacts) त्यांना मित्र म्हणायच का? आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ? जो तुमच्या अडी-नडीला वेळ न पहाता धावुन यावा. (आणि हे एकतर्फी असुन उपयोगी नाही.) ज्याच्यापाशी मनातल्या खाजगी गोष्टी उघड पणे बोलता याव्या. तो खरा मित्र.

In reply to by गणपा

छोटा डॉन 21/02/2011 - 15:20
आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ?
+१, करेक्ट ! एकदम मुद्द्याचा प्रश्न. काही अवांतर कमेंट्स देतो. माझे काही खरे मित्र माझ्या कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर माझे मित्र म्हणुन अ‍ॅड केले गेले नाहीत ( ते असले काही वापरतात का ह्याचीही माहिती नाही, वापरत नसावेच असे वाटते ). माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही. माझ्या काही जिगरी दोस्तांना मी कधीही स्क्रॅप पाठवला नाही. माझ्या काही दोस्तांचे मी कधीच ऑनलाईन अल्बम्स वगैरे बघितले नाहीत. माझ्या काही दोस्तांना गेल्या काही वर्षात मी कधी कसले 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे मला स्मरत नाही. तरीही दोस्त इज दोस्त, नै का ? बाकी ते निदान ऑनलाईन बाबतीत 'फ्रेंड लिस्ट, चॅट लिस्ट, बडी लिस्ट' जेवढी कमी ठेवाल तेवढे उत्तम असते असा एक वैयक्तिक सल्ला देतो, हे असे केले की निदान स्वतःबद्दल भंपक गैरसमज होत नाहीत ( हे विन्याला अथवा कुणालाच उद्देशुन नाही ) आणि नंतर मग कधी त्रागाही होत नाही. बाकी मित्र बनवा, १ नाही १००० बनवा, अहो बालगंधर्वपासुन डेक्कनकडे चालत निघालात तर हाय-बाय करत चालत जाण्यास १ तास लागेल आणि मध्ये १००० वेळा अभिवादन करायला लागेल एवढे बनवा, त्यात काही 'फसवे' नसते. असो, इथे थांबतो. उगाच आजच्या टेक्नोसेव्ही जनतेच्या भावना अजुन दुखवायल नको, कमी-जास्त लिहले असेल तर क्षमस्व. मात्र गतकालात ह्या ऑनलाईन मैत्रीच्या आहारी जाऊन स्वतःचे संतुलन गमावुन बसलेली काही उदाहरणे डोळ्यासमोर आहेत म्हणुन हे जास्तीचे ४ शब्द ... ऑनलाईन मैत्रीची नशा ही "पेज-३" च्या नशेसारखी असते. तिकडच्यासारखेच ज्या दिवशी तुमच्यावर फोकस नाही ( पक्षी : नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी ) त्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि हे बहुदा सहन होत नाही म्हणुन इतर नशा लागते ते सांभाळायला. टेक्नोसेव्ही जनतेने 'नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी' परिस्थितीत त्यांना मनातुन काय वाटते ह्याचे उत्तर स्वतःलाच द्यावे, आम्हाला ते जाणण्यात इंटरेस्ट नाही. - (अतीच)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

टारझन 21/02/2011 - 15:29
एक एक शब्दाला +१ आहे ... :) मी देखील अलिकडे माझ्या बर्‍याच खर्‍या मित्रांना पिंग करत नाही कींवा मेल बिल पाठवत नाही ... ना त्यांच्याशी परदेशात गेल्यावर तासभर बोलत .. :) तरी पण ते आमचे मित्रंच होते ... पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते :) बाकी "जो जे वांछील तो ते लाहो .. " आणि "तथास्तु" म्हणतो .. आणि माझा +१ आवरता घेतो .. - ( मातीच) आता गॉन

In reply to by टारझन

छोटा डॉन 21/02/2011 - 15:34
चक्क टार्‍या सहमत झाल्याचे पाहुन डोळे पाणावले. ;) बरं का, आता हा टारझनच घ्या ना, तो आमचा मित्र आहे का नै ते आम्हाला माहित नाही, माहित करुन घेण्यात विंटरेस्टही नाही. मात्र कधी राडा वगैरे झाल्यावर आम्ही आमच्या साईडने मारामारी करायला टार्‍याला बोलावणार व तो येईलही. ते सगळे निपटुन झाल्यावर आम्ही 'दोस्ती म्हणजे काय' ह्यावर साधकबाधक चर्चाही करु, पण बहुतेकच, अन्यथा नाही. - ( क्लियरकट ) छोटा डॉन

In reply to by टारझन

पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते Smile
___/\___ मान्य .. २०० %

In reply to by छोटा डॉन

वपाडाव 21/02/2011 - 15:33
माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही/कधीही स्क्रॅप पाठवला नाही/ 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे स्मरत नाही.
+१०० पण दर दिवाळीला एकत्र बसुन गफ्फा मारणे. एखादा काही कारणास्तव उपस्थित राहु शकला नाही तर गफ्फांसमवेत त्याची *** मारणे. हे मात्र आवर्जुन. फोनाफोनी चालायचिच.

In reply to by छोटा डॉन

डॉन्याचे आणि इतरांचे सर्वच प्रतिसाद वाचले .. काही सगळे पटले तर काही थोडेफार .. सांगायची गोष्ट अशी की प्रत्यक्षातल्या मैत्रीला हा पर्याय असे मला म्हणायचे नाही .. हे दोन्ही समांतर असु शकते असे वाटते ... आणि या १००० लोकांमधले सगळेच मित्र झाले असे नाही .. तेही ओळखीसारखेच ... पण त्यातले जे काही १५ -२० लोक खुप चांगले मित्र झाले त्यांच्याबाबत बोलत होतो मी .. आणि माझ्यासाठी एवढे एकमेव माध्यम आहे , जे मला असे मित्र मिळायचा चान्स देते . हे सगळे माझ्या खर्‍या आयुष्यात आले ... फक्त ई - मार्गाने ... हे दोस्त माझे जगणे समृद्ध करत आहेत , मला न भेटता देखील .. ते मला महत्वाचे वाटते ... ( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..)

In reply to by विनायक पाचलग

प्यारे१ 21/02/2011 - 15:45
>>>( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..) हे असे वाचले>>> अजुनही मला दारुची नशा चढलेली नाही (व्यसन लागलेले नाही) .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा सोबर राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र(?) का मैत्रिणी मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट .. अरे जरा बुडाखालची वाळवी झाड.... स्वगतः ह्ये यकुलतं येक हाये का रे शिरिमंत आय बापाला.....????

विजुभाऊ 21/02/2011 - 15:56
माझ्या फेसबुक मित्रांची संख्या आत्ताच्या घडीला १२६७ आहे व यातल्या बऱ्याच जणाशी माझ्या खुप चांगल्या गप्पा होत असतात. अगदी चांगले शेअरिंग होत असते विनायक भाउ या वाक्यात एक खरी गोष्ट दडलेली आहे. एक विचारतो. तुम्ही जर प्रत्यक्ष लोकांशी बोलत असतात तर इतके मित्र झाले असते का हो? कॉम्प्युटरसमोर बसून जगभर फिरून आलात तरी एका चहाच्या घोटाचा आनन्द मित्राबरोबर येतो तो काही आगळाच. कॉम्प्युटर समोर बसून तुम्ही इतके मित्र जोडलेत याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रत्यक्ष लोकांशी थेट मैत्री करायला वेळच देत नाही. याचा परीणाम तुम्ही कदाचित एकलकोंडे होण्यात होतो. आभासी विश्वातले आयडी हेच खरे मानुन त्यात रममाण होने हे भंगलेल्या आत्ममग्नतेचे एक लक्षण आहे. आभासी प्रतिमा खर्‍या असत्या तर मिपा कट्ट्याला एकत्र यावे असे लोकाना वाटले नसते. प्रत्यक्षात भेटण्याची ओढ वाटली नसती. आभासी जगातल्या मैत्रीपेक्षा प्रत्यक्ष भेटल्यानन्तर होणारी मैत्री ही कितीतरी भक्कम बंध निर्माण करते. एके काळी मी देखील चॅटिंगला अ‍ॅडिक्ट झालो होतो. ती नशा लवकरच उतरली . तुम्हाला जालावर १२६७ मित्र आहेत याबद्दल प्रौढीने सांगावे असे काही नाही. त्यातलया काहींकडून व्यावसायीक फायदा होईलही. पण तुम्ही जितके हाडामाम्साच्या लोकांत वावराल तितका तुमचा स्वभावातील अट्टाहासीपणा/ माझे तेच खरे वगैरे कमी होत जातो. टीमस्पीरीट /खेळकरपणा वाढत जातो १२६७ जालावरील व्यक्ती हे समीकरण बघताना आपण घरताल्या लग्नाला निमन्त्रणे देताना अगदी आठवूनसुद्धा नावांची संख्या ३०० /३५० च्यावर जात नाही. हे वास्तवदेखील लक्षात घ्यावे. आनन्दात सुखदु:त सहभागी होतो मार्गदर्शन करतो तो मित्र. तो कदाचित तुमचे दु:ख दूर करणार नाही पण निदान ऐकून तरी घेईल.
मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये?

डास ढेकुण झुरळ

विजुभाऊ ·

टारझन 29/01/2011 - 15:40
वा वा वा !! तोंड लाळावले ... बादलीभर लाळ गळाली .. विकांताला नक्की करुन पाहिन .. अगदी ढासु स्टायलीत :) अवांतर : ढेकुण कढी ही भाकरीबरोबर उत्तम लागते. झुरळं एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवल्यास भाजीला छाण तर्री येते :) - कैप्टण कुक

प्रचेतस 29/01/2011 - 16:03
या तिघांमध्ये ढेकूण घरासाठी सर्वाधिक त्रासदायक असतो असे आमचे मत. एकतर झुरळे विचारी पेस्ट कंट्रोल केल्यावर निमूटपणे गायब होतात पण ढेकणाचे तसे नाही. साध्या साध्या कीटकनाशकांच्या मार्‍यातूनही हे जिवंत राहतात. चिरडले तरी हे परत जिवंत होतात म्हणे म्हणून त्यांना रावणाची उपमाही दिली जाते. यांना मारण्याचा जालीम उपाय म्हणजे पकडून रॉकेलमध्ये टाकणे. यांचा प्रादुर्भाव खूप वाढला तर घरचे फर्निचर विकायची पाळी येते व ते विकतही कोणी घेत नसल्याने शेवटी जाळूनच टाकावे लागते. यांना इंद्रजितासारखी अद्दृश्य होण्याची शक्तीही लाभलीय म्हणे. चावतांना हे महाशय दिसत नाहीत कारण हे चावल्यानंतर बधिर करणारे रसायन सोडतात व रक्तप्राशन केल्यानंतर हे महाशय सुखरूप दूर पळतात व बरेच वेळाने आपणास चावल्याची जाणीव होती. यांचा त्रास विशेषतः घरच्या स्त्रियांना जास्त प्रमाणात होतो तो मासनिकच जास्त असावा. घरात उग्र रसायनांचा वास आला की खुश्शाल समजावे की घरातल्या पुरुष मंडळींची तोंडाला फडके बांधून ढेकूण मारण्याची मोहीम चालू आहे. किशोरकुमारने पण यांची महती वर्णन केली आहे. धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||

In reply to by प्रचेतस

Nile 29/01/2011 - 16:06
धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||
आजा नाय रे भो... धीरे से जाना खटीयन मे.. असं आहे ते. राजकुमारी असताना तो ढेकणाला बोलावेल कशाला खटीयन मे.. तुम्ही बॅचलर आहात काय?

नरेशकुमार 29/01/2011 - 16:21
झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो प्रियकरला ऐन वेळि मदत करतो. (प्रेयसिला मिठीत घेण्यासाठी) लेख मंजे सर्व गुन संपन्न एक शंका : एडस झालेल्या मानसाला चावलेला ढेकुन चावल्याने एडस होतो का ?

अवलिया 29/01/2011 - 16:59
क्या बात है ! जबरा विजुभाउ!! ह्याच बरोबर त्यांना पाळण्याची कृती दिली असती तर बरे झाले असते. संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

कुंदन 29/01/2011 - 17:09
संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

वेताळ 29/01/2011 - 17:16
अजुन काही किटक मानवांवर प्रेम करतात त्यात ढेकुण,पिसु,ऊवा,लिखा किंवा गोचीड ह्याबद्दल देखिल विजुभौना लिहता आले असते.

कच्ची कैरी 29/01/2011 - 20:54
जनरली ह्या कीटकांना पाहुन ईईईईईईईईईईईईईईई असेच वाटते पण जे काही फोटो या लेखात टाकले आहे ते पाहुन यांना क्युट कीटक म्हणावेसे वाटतेय.

चौकटराजा 07/03/2012 - 16:50
माझी एक मुलगी जरा जास्त गॅप नंतर झाली. ( असा "क्लीन बोल्ड "तुमच्यापैकी काही जणांचा झाला असेलच तेंव्हा फार हसू नका ! ) तर सांगत काय होतो. आता सनलाच्या गिलावा असणार्‍या मुलायम भिंती आल्या. ढेकणाना चिकटण्यासाठी कपार मिळेनाशी झाली. गेल्या २३ वर्षात आमचे घरी ढेकूण नाही.मुलगी विचारते 'बाबा ढेकूण हा काय प्रकार आहे ? आता तिला विजूभौ चा फोटो .... अरे अर माफ करा विजुभौ ने डकविलेला फोटू दाखवितो. विजू भौ, पोरीच्या हट्टा साठी खालील फोटू चिकटवावे फिरकीचा तांब्या मायाळूची भाजी टाकळ्याची भाजी डिंगर्‍या घोळूची भाजी वैलाची चूल नेवेग्र्या भुशाची शेगडी कोळशाची इस्त्री खांडसरी साखर

टारझन 29/01/2011 - 15:40
वा वा वा !! तोंड लाळावले ... बादलीभर लाळ गळाली .. विकांताला नक्की करुन पाहिन .. अगदी ढासु स्टायलीत :) अवांतर : ढेकुण कढी ही भाकरीबरोबर उत्तम लागते. झुरळं एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवल्यास भाजीला छाण तर्री येते :) - कैप्टण कुक

प्रचेतस 29/01/2011 - 16:03
या तिघांमध्ये ढेकूण घरासाठी सर्वाधिक त्रासदायक असतो असे आमचे मत. एकतर झुरळे विचारी पेस्ट कंट्रोल केल्यावर निमूटपणे गायब होतात पण ढेकणाचे तसे नाही. साध्या साध्या कीटकनाशकांच्या मार्‍यातूनही हे जिवंत राहतात. चिरडले तरी हे परत जिवंत होतात म्हणे म्हणून त्यांना रावणाची उपमाही दिली जाते. यांना मारण्याचा जालीम उपाय म्हणजे पकडून रॉकेलमध्ये टाकणे. यांचा प्रादुर्भाव खूप वाढला तर घरचे फर्निचर विकायची पाळी येते व ते विकतही कोणी घेत नसल्याने शेवटी जाळूनच टाकावे लागते. यांना इंद्रजितासारखी अद्दृश्य होण्याची शक्तीही लाभलीय म्हणे. चावतांना हे महाशय दिसत नाहीत कारण हे चावल्यानंतर बधिर करणारे रसायन सोडतात व रक्तप्राशन केल्यानंतर हे महाशय सुखरूप दूर पळतात व बरेच वेळाने आपणास चावल्याची जाणीव होती. यांचा त्रास विशेषतः घरच्या स्त्रियांना जास्त प्रमाणात होतो तो मासनिकच जास्त असावा. घरात उग्र रसायनांचा वास आला की खुश्शाल समजावे की घरातल्या पुरुष मंडळींची तोंडाला फडके बांधून ढेकूण मारण्याची मोहीम चालू आहे. किशोरकुमारने पण यांची महती वर्णन केली आहे. धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||

In reply to by प्रचेतस

Nile 29/01/2011 - 16:06
धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||
आजा नाय रे भो... धीरे से जाना खटीयन मे.. असं आहे ते. राजकुमारी असताना तो ढेकणाला बोलावेल कशाला खटीयन मे.. तुम्ही बॅचलर आहात काय?

नरेशकुमार 29/01/2011 - 16:21
झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो प्रियकरला ऐन वेळि मदत करतो. (प्रेयसिला मिठीत घेण्यासाठी) लेख मंजे सर्व गुन संपन्न एक शंका : एडस झालेल्या मानसाला चावलेला ढेकुन चावल्याने एडस होतो का ?

अवलिया 29/01/2011 - 16:59
क्या बात है ! जबरा विजुभाउ!! ह्याच बरोबर त्यांना पाळण्याची कृती दिली असती तर बरे झाले असते. संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

कुंदन 29/01/2011 - 17:09
संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

वेताळ 29/01/2011 - 17:16
अजुन काही किटक मानवांवर प्रेम करतात त्यात ढेकुण,पिसु,ऊवा,लिखा किंवा गोचीड ह्याबद्दल देखिल विजुभौना लिहता आले असते.

कच्ची कैरी 29/01/2011 - 20:54
जनरली ह्या कीटकांना पाहुन ईईईईईईईईईईईईईईई असेच वाटते पण जे काही फोटो या लेखात टाकले आहे ते पाहुन यांना क्युट कीटक म्हणावेसे वाटतेय.

चौकटराजा 07/03/2012 - 16:50
माझी एक मुलगी जरा जास्त गॅप नंतर झाली. ( असा "क्लीन बोल्ड "तुमच्यापैकी काही जणांचा झाला असेलच तेंव्हा फार हसू नका ! ) तर सांगत काय होतो. आता सनलाच्या गिलावा असणार्‍या मुलायम भिंती आल्या. ढेकणाना चिकटण्यासाठी कपार मिळेनाशी झाली. गेल्या २३ वर्षात आमचे घरी ढेकूण नाही.मुलगी विचारते 'बाबा ढेकूण हा काय प्रकार आहे ? आता तिला विजूभौ चा फोटो .... अरे अर माफ करा विजुभौ ने डकविलेला फोटू दाखवितो. विजू भौ, पोरीच्या हट्टा साठी खालील फोटू चिकटवावे फिरकीचा तांब्या मायाळूची भाजी टाकळ्याची भाजी डिंगर्‍या घोळूची भाजी वैलाची चूल नेवेग्र्या भुशाची शेगडी कोळशाची इस्त्री खांडसरी साखर
मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.

भन्नाट ४

परिकथेतील राजकुमार ·

स्पा 27/01/2011 - 14:02
ओ परा भाऊ असे नानू भाग का हो लिवता तुम्ही.... वाचायला सुरुवात केल्यावरच भाग संपला .... एवढ्या दिवसांचा ब्रेक घेताय तर जरा जास्त लिवा... बाकी हा भाग पण जबराट :)

गवि 27/01/2011 - 14:41
खलास.. म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली..हा आमचा अत्यंत आवडता भाग.. पराभौ..मानलं तुम्हाला..फक्कड जमत चाललीय कथेची रेसिपी..

सारा आलम 27/01/2011 - 16:45
सुहास शिरवळकर हा माझा अत्‍यंत आवडता लेखक. जेव्‍हा खूप काम करुन कंटाळा आलेला असेल किंवा फ्रेश व्‍हायचे असेल तेव्‍हा मी सुशि ची कुठलीही कादंबरी घेते आणि वाचूनच परत ठेवते. तुम्‍ही एकत्र आणलेले सर्वच नायक आपापल्‍या वैशिष्‍टयांसकट वेगळे आणि तरीही ते एकत्र आलेले प्रचंड आवडले. सहजच चाळता चाळता ही कथा वाचली आणि एकदम युरेका असा गलका करावसा वाटला. मग रोजच पुढचा भाग टाकलाय का हे बघण्‍याची सवयच लागली. सगळेच भाग वाचलेत आणि सगळेच्‍या सगळे जमलेत अगदी सुशि स्‍टाइल. हा ही भाग मस्‍तच. आता अमर विश्‍वास ची एंट्री म्‍हणजे मग दीक्षितांचे काही खरे नाही. पुढच्‍या भागासाठी शुभेच्‍छा आणि प्रतीक्षेत.

चिगो 27/01/2011 - 22:40
टपल्या टपल्या... आला रे आला, अमर आला !! येकच लंबर, पराशेठ... >>"अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे." आयचा घो, हे काय इपरीत? :-( >>"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले. अर्रा ब्वॉ, झ्यॅन्ग फटॅन्ग... :-)

In reply to by अवलिया

sneharani 29/01/2011 - 15:01
पुढे? जास्त वेळ लावू नकोस्..पटापट लिही पुढचा भाग!

मस्तानी 28/01/2011 - 19:08
तुमची ही कथा वाचून आता सुशि यांच्या मूळ कथा वाचण्याची इच्छा निर्माण झालीये ! पुढचा भाग थोडा लवकर लिहा ... भाग ३ आणि ४ मध्ये बराच वेळ गेला तसं नका करू. आणि हो ... वाढदिवसाच्या आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !

गुंडोपंत 31/01/2011 - 05:52
"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." जबरी रे! वाचतो आहे. पुढील भाग लवकर यावा...

तुमची विश्रांती क्षणभर नव्हती . भरपूर दिवस आम्हाला वाट पाहायला लावून कथेचा इतकासा भाग अडकवला आहे ( ये दिल मांगे मोर ). निदान पुढच्या भागात संपूर्ण कोर्ट रूम ड्रामा येउदे .

स्पा 27/01/2011 - 14:02
ओ परा भाऊ असे नानू भाग का हो लिवता तुम्ही.... वाचायला सुरुवात केल्यावरच भाग संपला .... एवढ्या दिवसांचा ब्रेक घेताय तर जरा जास्त लिवा... बाकी हा भाग पण जबराट :)

गवि 27/01/2011 - 14:41
खलास.. म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली..हा आमचा अत्यंत आवडता भाग.. पराभौ..मानलं तुम्हाला..फक्कड जमत चाललीय कथेची रेसिपी..

सारा आलम 27/01/2011 - 16:45
सुहास शिरवळकर हा माझा अत्‍यंत आवडता लेखक. जेव्‍हा खूप काम करुन कंटाळा आलेला असेल किंवा फ्रेश व्‍हायचे असेल तेव्‍हा मी सुशि ची कुठलीही कादंबरी घेते आणि वाचूनच परत ठेवते. तुम्‍ही एकत्र आणलेले सर्वच नायक आपापल्‍या वैशिष्‍टयांसकट वेगळे आणि तरीही ते एकत्र आलेले प्रचंड आवडले. सहजच चाळता चाळता ही कथा वाचली आणि एकदम युरेका असा गलका करावसा वाटला. मग रोजच पुढचा भाग टाकलाय का हे बघण्‍याची सवयच लागली. सगळेच भाग वाचलेत आणि सगळेच्‍या सगळे जमलेत अगदी सुशि स्‍टाइल. हा ही भाग मस्‍तच. आता अमर विश्‍वास ची एंट्री म्‍हणजे मग दीक्षितांचे काही खरे नाही. पुढच्‍या भागासाठी शुभेच्‍छा आणि प्रतीक्षेत.

चिगो 27/01/2011 - 22:40
टपल्या टपल्या... आला रे आला, अमर आला !! येकच लंबर, पराशेठ... >>"अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे." आयचा घो, हे काय इपरीत? :-( >>"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले. अर्रा ब्वॉ, झ्यॅन्ग फटॅन्ग... :-)

In reply to by अवलिया

sneharani 29/01/2011 - 15:01
पुढे? जास्त वेळ लावू नकोस्..पटापट लिही पुढचा भाग!

मस्तानी 28/01/2011 - 19:08
तुमची ही कथा वाचून आता सुशि यांच्या मूळ कथा वाचण्याची इच्छा निर्माण झालीये ! पुढचा भाग थोडा लवकर लिहा ... भाग ३ आणि ४ मध्ये बराच वेळ गेला तसं नका करू. आणि हो ... वाढदिवसाच्या आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !

गुंडोपंत 31/01/2011 - 05:52
"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." जबरी रे! वाचतो आहे. पुढील भाग लवकर यावा...

तुमची विश्रांती क्षणभर नव्हती . भरपूर दिवस आम्हाला वाट पाहायला लावून कथेचा इतकासा भाग अडकवला आहे ( ये दिल मांगे मोर ). निदान पुढच्या भागात संपूर्ण कोर्ट रूम ड्रामा येउदे .
3

'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

अप्पा जोगळेकर ·

यकु 23/01/2011 - 15:19
नुकताच ट्रॉय पाहिला...लेखन असले तरी नक्कीच ट्रॉयसारखा पट विश्वास पाटलांनी पानीपतमध्ये उभा केलाय.. विश्वास पाटलांचा आणखी एक मास्टरपीस म्हणजे "महानायक!" धनंजय कीर यांनी लिहीलेल्या स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वास्तवादी चरित्रानंतर विश्वास पाटलांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांमधून खरोखर असा पट उभा करण्याची ताकद दिसली.

वाटाड्या... 23/01/2011 - 15:27
अप्पाजी... काहीसं असंच...ज्या एका युद्धानं मराठी इतिहासाला कायमचं वळण लावलं, ज्यानं मराठी माणसांविषयी कितीतरी पैलु उघडुन दाखवले ...ते लिहीणार्‍या विश्वास पाटलांना मानलंच पाहिजे.....अक्षरशः कित्येक वेळेला नर्मदा ओलांडण्याच्या प्रकरणापासुन पुढे वाचण्याचा प्रयत्न केला पण पुढे पुस्तक हातात धरणंच शक्य झालं नाही इतका भेदक परिणाम हे पुस्तक करुन जातं. तुम्ही पाहिलेल्या मुलाखतीची कुठे लिंक असेल तर इथे देता आली तर पहा...इच्छुकांना त्याचा फायदाच होइल....कारण ही काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं आणि त्यांचे विचार बघायला/ऐकायला मिळणं ही एक चांगली संधीच आहे... - वाट्या...

विश्वास पाटील !!!!!!!!!काय उच्च लिहिलंय पुस्तक ;सुरुवातीचा रघुनाथराव,होळकर आणि नजीब संबंध दाखवणारा एक प्रसंग आहे तो तर डोळ्यासमोर उभा राहतो. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही अगदी बरोबर बोललात . ऐतहासिक पुस्तकांची काहीच पार्श्वभूमी माहित नसताना मी हे पुस्तक घेतले होते.खरोखर खिळवून ठेवणारे पुस्तक आहे .

अर्धवटराव 24/01/2011 - 00:41
पानिपत वाचताना अगदी असाच अनुभव आला होता. इतीहासात निर्णायक क्षणी एका-दोघाने केलेले कृत्य पुढे किती खोलवर परिणाम करुन जातात याचा पाढा पानिपतात वाचायला मिळतो. विश्वासरावांचे महानायक सुद्धा ग्रेटच. "महात्म्याचा", आब राखुन, बुरखा इतका टराटरा क्वचितच कुणी फाडला असेल . तसेच त्यांची "संभाजी" हि कादंबरी. 'छावा' पेक्षा मला ती दसपट चांगली वाटली. अर्धवटराव

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काळजाला हात घालणारे लिखाण आहे त्यामुळे असेल. आमच्या मातोश्री हे पुस्तक वाचताना रडल्या होत्या. तुमच्या प्रतिसादावरुन त्या प्रसंगाची आठवण झाली.

असुर 24/01/2011 - 20:06
जोगळेकर, पानिपत नाहीये माझ्याकडे इकडे, तर तुम्हाला शक्य असेल तर एकदा ती 'दो मोती गलत..' ची ओळ लिहा इथे! वर्ष झाली पानिपत वाचून, पण त्या ओळींचा इफेक्ट विसरायला होत नाही! आणि काही प्रसंगही विसरायला होत नाहीत अजिबात. समशेर घेऊन कल्लोळात विरुन गेलेले सदाशिवरावभाऊ, जनकोजीला मारून बकर्‍यांच्या खड्ड्यात पुरल्याचा प्रसंग, अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी, समशेर बहाद्दराचे अखेरचे दिवस नि अजून काय काय! काटा येतो अंगावर ही वर्णनं वाचताना... कुणाला तरी सांगून मागवून घेतो हे पुस्तक आता !!! --असुर

In reply to by असुर

दो मोती गलत, दसवीस अश्रफत, रुपयोंकी गणती नहीं | पण हेच वाक्य आमच्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात 'दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या, रुपये आणि खुर्दा किती गेले याची गणतीच नाही' असं दिलं होतं. अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी इब्राहिमखान हे या पुस्तकातलं सगळ्यात अपिलिंग कॅरेक्टर आहे.

ramjya 24/01/2011 - 20:48
पुस्तकातील एक वाक्य आठ्वते.. विश्वासराव च्या प्रेताकडे पाहात. " मौत के बाद भी कितना हसिन दिख्ता है ."....अब्दाली चे वाक्य.... (महिला मध्ये 'मस्तानी' आणी पुरुषा मध्ये 'विश्वासराव )

गणेशा 25/01/2011 - 22:06
अप्पा .. खुप छान लिहिले आहे आपण येथे. पुन्हा त्या सळसळणार्या इतिहासाच्या पानांची आठवण काढुन दिल्याबद्दल धन्यवाद. --- विश्वास पाटील यांची दुसरी पुस्तके वाचली नाहीत असे लिहिले आहे. म्हणुन एक सांगु इच्छितो की तुम्ही महानायक नक्कीच वाचा, खरेच ते ही पुस्तक खुप उच्च दर्जाचे आहे. खुपच ह्रद्यस्पर्षी लिखान आहे त्यात ही. महानायक रीलीज होताना त्यांचे उरुळी कांचन ला झालेल्या वसंत व्याखेनमालेतील भाषण आठवते आहे, सलग ८ वर्षे कसा प्रवास केला, जपानी आझाद हिंद सेनेचे शुर शिपाई .. म्यानमार ची धावपट्टी यांचे उल्लेख वगैरे खुपच उत्साह ओसांडुन वाहणारे होते. त्याचवेळेस घरच्यांची आणि कलेक्टर असुनही दिलेल्या सवलतीची ही त्यांनी खरेच खुप कळवळुन आभारी असल्याचे सांगितले होते. झाडाझडती बद्दल तुम्ही निगेटीव्ह लिहिले आहे, तरीही बरेच दिवस झाले त्यांचे लेखन वाचले नसल्याने हे पुस्तक घेणार आहे असे ठरवले आहे. बघु या. तुम्ही सांगितले आहे तरीही वाचणार आहे.. कारण विश्वास पाटलांच्या लेखनाने अगदी वेड लावलेले आहे. ऐतिहाशिक कादंबरी मी खुप कमी वाजतो, पण विश्वास पाटलांमुळे त्या वाचणात ही एक जान निर्मान होते. --

यकु 23/01/2011 - 15:19
नुकताच ट्रॉय पाहिला...लेखन असले तरी नक्कीच ट्रॉयसारखा पट विश्वास पाटलांनी पानीपतमध्ये उभा केलाय.. विश्वास पाटलांचा आणखी एक मास्टरपीस म्हणजे "महानायक!" धनंजय कीर यांनी लिहीलेल्या स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वास्तवादी चरित्रानंतर विश्वास पाटलांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांमधून खरोखर असा पट उभा करण्याची ताकद दिसली.

वाटाड्या... 23/01/2011 - 15:27
अप्पाजी... काहीसं असंच...ज्या एका युद्धानं मराठी इतिहासाला कायमचं वळण लावलं, ज्यानं मराठी माणसांविषयी कितीतरी पैलु उघडुन दाखवले ...ते लिहीणार्‍या विश्वास पाटलांना मानलंच पाहिजे.....अक्षरशः कित्येक वेळेला नर्मदा ओलांडण्याच्या प्रकरणापासुन पुढे वाचण्याचा प्रयत्न केला पण पुढे पुस्तक हातात धरणंच शक्य झालं नाही इतका भेदक परिणाम हे पुस्तक करुन जातं. तुम्ही पाहिलेल्या मुलाखतीची कुठे लिंक असेल तर इथे देता आली तर पहा...इच्छुकांना त्याचा फायदाच होइल....कारण ही काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं आणि त्यांचे विचार बघायला/ऐकायला मिळणं ही एक चांगली संधीच आहे... - वाट्या...

विश्वास पाटील !!!!!!!!!काय उच्च लिहिलंय पुस्तक ;सुरुवातीचा रघुनाथराव,होळकर आणि नजीब संबंध दाखवणारा एक प्रसंग आहे तो तर डोळ्यासमोर उभा राहतो. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही अगदी बरोबर बोललात . ऐतहासिक पुस्तकांची काहीच पार्श्वभूमी माहित नसताना मी हे पुस्तक घेतले होते.खरोखर खिळवून ठेवणारे पुस्तक आहे .

अर्धवटराव 24/01/2011 - 00:41
पानिपत वाचताना अगदी असाच अनुभव आला होता. इतीहासात निर्णायक क्षणी एका-दोघाने केलेले कृत्य पुढे किती खोलवर परिणाम करुन जातात याचा पाढा पानिपतात वाचायला मिळतो. विश्वासरावांचे महानायक सुद्धा ग्रेटच. "महात्म्याचा", आब राखुन, बुरखा इतका टराटरा क्वचितच कुणी फाडला असेल . तसेच त्यांची "संभाजी" हि कादंबरी. 'छावा' पेक्षा मला ती दसपट चांगली वाटली. अर्धवटराव

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काळजाला हात घालणारे लिखाण आहे त्यामुळे असेल. आमच्या मातोश्री हे पुस्तक वाचताना रडल्या होत्या. तुमच्या प्रतिसादावरुन त्या प्रसंगाची आठवण झाली.

असुर 24/01/2011 - 20:06
जोगळेकर, पानिपत नाहीये माझ्याकडे इकडे, तर तुम्हाला शक्य असेल तर एकदा ती 'दो मोती गलत..' ची ओळ लिहा इथे! वर्ष झाली पानिपत वाचून, पण त्या ओळींचा इफेक्ट विसरायला होत नाही! आणि काही प्रसंगही विसरायला होत नाहीत अजिबात. समशेर घेऊन कल्लोळात विरुन गेलेले सदाशिवरावभाऊ, जनकोजीला मारून बकर्‍यांच्या खड्ड्यात पुरल्याचा प्रसंग, अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी, समशेर बहाद्दराचे अखेरचे दिवस नि अजून काय काय! काटा येतो अंगावर ही वर्णनं वाचताना... कुणाला तरी सांगून मागवून घेतो हे पुस्तक आता !!! --असुर

In reply to by असुर

दो मोती गलत, दसवीस अश्रफत, रुपयोंकी गणती नहीं | पण हेच वाक्य आमच्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात 'दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या, रुपये आणि खुर्दा किती गेले याची गणतीच नाही' असं दिलं होतं. अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी इब्राहिमखान हे या पुस्तकातलं सगळ्यात अपिलिंग कॅरेक्टर आहे.

ramjya 24/01/2011 - 20:48
पुस्तकातील एक वाक्य आठ्वते.. विश्वासराव च्या प्रेताकडे पाहात. " मौत के बाद भी कितना हसिन दिख्ता है ."....अब्दाली चे वाक्य.... (महिला मध्ये 'मस्तानी' आणी पुरुषा मध्ये 'विश्वासराव )

गणेशा 25/01/2011 - 22:06
अप्पा .. खुप छान लिहिले आहे आपण येथे. पुन्हा त्या सळसळणार्या इतिहासाच्या पानांची आठवण काढुन दिल्याबद्दल धन्यवाद. --- विश्वास पाटील यांची दुसरी पुस्तके वाचली नाहीत असे लिहिले आहे. म्हणुन एक सांगु इच्छितो की तुम्ही महानायक नक्कीच वाचा, खरेच ते ही पुस्तक खुप उच्च दर्जाचे आहे. खुपच ह्रद्यस्पर्षी लिखान आहे त्यात ही. महानायक रीलीज होताना त्यांचे उरुळी कांचन ला झालेल्या वसंत व्याखेनमालेतील भाषण आठवते आहे, सलग ८ वर्षे कसा प्रवास केला, जपानी आझाद हिंद सेनेचे शुर शिपाई .. म्यानमार ची धावपट्टी यांचे उल्लेख वगैरे खुपच उत्साह ओसांडुन वाहणारे होते. त्याचवेळेस घरच्यांची आणि कलेक्टर असुनही दिलेल्या सवलतीची ही त्यांनी खरेच खुप कळवळुन आभारी असल्याचे सांगितले होते. झाडाझडती बद्दल तुम्ही निगेटीव्ह लिहिले आहे, तरीही बरेच दिवस झाले त्यांचे लेखन वाचले नसल्याने हे पुस्तक घेणार आहे असे ठरवले आहे. बघु या. तुम्ही सांगितले आहे तरीही वाचणार आहे.. कारण विश्वास पाटलांच्या लेखनाने अगदी वेड लावलेले आहे. ऐतिहाशिक कादंबरी मी खुप कमी वाजतो, पण विश्वास पाटलांमुळे त्या वाचणात ही एक जान निर्मान होते. --
'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष.

वनराणी..२

प्राजु ·

स्पंदना 18/01/2011 - 09:29
आज दोन्ही भाग वाचले. शबरीची ही कथा माहित नव्हती प्राजु. धन्यवाद. अतिशय आवडली. आता मला माहित असलेली शबरी ची पुढील जन्मीची कथा 'काव्यात' लिहिते.

५० फक्त 18/01/2011 - 09:46
प्राजु ताई, आवडली शबरीची कथा. आधी कधी वाचण्यात अ‍ॅकण्यात आली नव्हती. शबरी म्हणलं की बोरं आणि राम असंच माहीती होतं. त्या मागचं काहि माहित नव्हतं. अतिशय धन्यवाद. हर्षद.

खुप सुरेख लिहिले आहेस प्राजुतै.
उठ मुली. तू या अरण्यातली कंद आणतेस ना काढून? फ़ळ-फ़ुलं आणतेस ना? त्या वृक्ष लतांना स्पर्श करतेस ना? त्यांना होतो तुझा विटाळ? ही सरिता... पूर्णा.. ती कधी म्हणाली तुला.. की माझे पाणी घेऊ नकोस.. स्नान करु नकोस?? नाही ना! या परमेश्वराने चराचराची उत्पत्ती करताना मनुष्या मनुष्या मध्ये नाही फ़रक केला... तर आपण कोण आहोत उच्च -नीच ठरवणारे?
हे तर खासच. तू (क्रमशः) लिहिले नाहीयेस म्हणुन तुझे लेखन पुर्ण झाले असे समजुन थोडी भर घालतो. शबरीला आपल्या आश्रमात मातंग ऋषींनी दिलेला आश्रय त्यांच्या कोणत्याच शिष्याला पसंत नव्हता, आजुबाजुच्या इतर ऋषींनी तर मातंग आणि त्यांच्या आश्रमावर बहिष्कारच घातला होता. मातंग ऋषी मात्र ठाम होते. काही वर्षांनी देह सोडण्याच्या आधी त्यांनी शबरीला 'तुला श्रीरामाच्या रुपात तुझ्या देवाचे दर्शन मिळेल' असे सांगीतले. पुढे पुढे तर श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेली शबरी अरण्यातल्या प्रत्येक झाडाला, फुलाला, पानांना "श्रीराम प्रभु कधी येणार ?"असे विचारत असे. आणि जेंव्हा श्रीराम खरच चित्रकुटात अवतरले तेंव्हा ह्या सगळ्यां पाना-फुलांनी "श्रीराम आले, शबरीचे श्रीराम आले" असा ओरडून गजर केला. मातंगाच्या शिष्यांकडून श्रीराम आल्याचे कळल्यावर शबरी धावत त्यांना भेटायला निघाली. वाटेत तिची धडक एका ऋषीवरांना बसली. खालच्या जातीतल्या स्त्रीचा स्पर्ष झाल्याने नुकतेच स्नान करुन येणारे ऋषी संतापले आणि त्यांनी शबरीला 'तुला किडे पडतील ' असा शाप दिला. शबरीचे तिकडे लक्षच न्हवते. शबरीच्या स्पर्शाने अपवित्र झाल्याची भावना धरुन हे ऋषी पुन्हा स्नानाला तळ्यात उतरले आणि गंमत म्हणजे त्यांचा स्पर्श होताच पुर्ण तळे किडे आणि आळ्यांनी भरुन गेले. देवाच्या भक्तीत लिन झालेली शबरी अशा पदाला पोचली होती की तीला दिलेला शाप उलट त्यांच्यावरच उलटला होता. पुढे श्रीरामाने आपल्या दर्शनाला आलेल्या सर्व ऋषींना सांगीतले की आता केवळ शबरीच्या स्पर्शानेच हे पाणी पुन्हा शुद्ध होऊ शकेल. खुप सुंदर गोष्ट आहे. तू खरेतर पुर्ण लिहायला हवी होतीस. तुझ्याकडून वाचताना मजा आली असती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्राजु 18/01/2011 - 19:10
हो परा. क्रमशः राहिले आहे.. कथा अजून अपूर्णच आहे. अजून किमान २ भाग तरी होतील. ही माहिती मला मायबोलीवर "शबरीधाम" वर मंदार जोशी यांनी लिहिलेल्या एका प्रवास वर्णनात वाचायला मिळाली आणि तेव्हापासून कथा डोक्यात घोळू लागली. आणि जसा साचा बनत गेला तशी मी लिहित गेले आहे. अजून २ भाग होती किमान. आपणा सर्वांची मी मनापासून आभारी आहे. या अशाप्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे माझा. गेली ३ वर्षे सांभाळून घेतलंत.. आताही सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

स्पंदना 18/01/2011 - 09:29
आज दोन्ही भाग वाचले. शबरीची ही कथा माहित नव्हती प्राजु. धन्यवाद. अतिशय आवडली. आता मला माहित असलेली शबरी ची पुढील जन्मीची कथा 'काव्यात' लिहिते.

५० फक्त 18/01/2011 - 09:46
प्राजु ताई, आवडली शबरीची कथा. आधी कधी वाचण्यात अ‍ॅकण्यात आली नव्हती. शबरी म्हणलं की बोरं आणि राम असंच माहीती होतं. त्या मागचं काहि माहित नव्हतं. अतिशय धन्यवाद. हर्षद.

खुप सुरेख लिहिले आहेस प्राजुतै.
उठ मुली. तू या अरण्यातली कंद आणतेस ना काढून? फ़ळ-फ़ुलं आणतेस ना? त्या वृक्ष लतांना स्पर्श करतेस ना? त्यांना होतो तुझा विटाळ? ही सरिता... पूर्णा.. ती कधी म्हणाली तुला.. की माझे पाणी घेऊ नकोस.. स्नान करु नकोस?? नाही ना! या परमेश्वराने चराचराची उत्पत्ती करताना मनुष्या मनुष्या मध्ये नाही फ़रक केला... तर आपण कोण आहोत उच्च -नीच ठरवणारे?
हे तर खासच. तू (क्रमशः) लिहिले नाहीयेस म्हणुन तुझे लेखन पुर्ण झाले असे समजुन थोडी भर घालतो. शबरीला आपल्या आश्रमात मातंग ऋषींनी दिलेला आश्रय त्यांच्या कोणत्याच शिष्याला पसंत नव्हता, आजुबाजुच्या इतर ऋषींनी तर मातंग आणि त्यांच्या आश्रमावर बहिष्कारच घातला होता. मातंग ऋषी मात्र ठाम होते. काही वर्षांनी देह सोडण्याच्या आधी त्यांनी शबरीला 'तुला श्रीरामाच्या रुपात तुझ्या देवाचे दर्शन मिळेल' असे सांगीतले. पुढे पुढे तर श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेली शबरी अरण्यातल्या प्रत्येक झाडाला, फुलाला, पानांना "श्रीराम प्रभु कधी येणार ?"असे विचारत असे. आणि जेंव्हा श्रीराम खरच चित्रकुटात अवतरले तेंव्हा ह्या सगळ्यां पाना-फुलांनी "श्रीराम आले, शबरीचे श्रीराम आले" असा ओरडून गजर केला. मातंगाच्या शिष्यांकडून श्रीराम आल्याचे कळल्यावर शबरी धावत त्यांना भेटायला निघाली. वाटेत तिची धडक एका ऋषीवरांना बसली. खालच्या जातीतल्या स्त्रीचा स्पर्ष झाल्याने नुकतेच स्नान करुन येणारे ऋषी संतापले आणि त्यांनी शबरीला 'तुला किडे पडतील ' असा शाप दिला. शबरीचे तिकडे लक्षच न्हवते. शबरीच्या स्पर्शाने अपवित्र झाल्याची भावना धरुन हे ऋषी पुन्हा स्नानाला तळ्यात उतरले आणि गंमत म्हणजे त्यांचा स्पर्श होताच पुर्ण तळे किडे आणि आळ्यांनी भरुन गेले. देवाच्या भक्तीत लिन झालेली शबरी अशा पदाला पोचली होती की तीला दिलेला शाप उलट त्यांच्यावरच उलटला होता. पुढे श्रीरामाने आपल्या दर्शनाला आलेल्या सर्व ऋषींना सांगीतले की आता केवळ शबरीच्या स्पर्शानेच हे पाणी पुन्हा शुद्ध होऊ शकेल. खुप सुंदर गोष्ट आहे. तू खरेतर पुर्ण लिहायला हवी होतीस. तुझ्याकडून वाचताना मजा आली असती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्राजु 18/01/2011 - 19:10
हो परा. क्रमशः राहिले आहे.. कथा अजून अपूर्णच आहे. अजून किमान २ भाग तरी होतील. ही माहिती मला मायबोलीवर "शबरीधाम" वर मंदार जोशी यांनी लिहिलेल्या एका प्रवास वर्णनात वाचायला मिळाली आणि तेव्हापासून कथा डोक्यात घोळू लागली. आणि जसा साचा बनत गेला तशी मी लिहित गेले आहे. अजून २ भाग होती किमान. आपणा सर्वांची मी मनापासून आभारी आहे. या अशाप्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे माझा. गेली ३ वर्षे सांभाळून घेतलंत.. आताही सांभाळून घ्याल अशी आशा आहे.
वनराणी १ आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग? ********************** पुढे.. मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज..

व्याख्याच व्याख्या

स्पा ·

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

शाळा

मृत्युन्जय ·

मराठे 03/01/2011 - 23:04
मस्त!
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.
लाजवाब वाक्य! पुस्तक नक्किच वाचायला हवं!

In reply to by मराठे

टारझन 11/01/2011 - 10:52
काल रात्री मी शाळा वाचुन संपवलं. पण माझ्या पुस्तकात पान क्रमांक १५६ ते १७२ डायरेक्ट गायबंच आहेत. आणि त्या ऐवजी १५६ पासुन १४१ अशी उलट्या क्रमाने पानं घुसवली आहेत. इचिभनं , ते जोश्या एकदम लायनीवर येतो नं पानं गायब. टकुचं आउट झालं .. कोणाकडे ती गाळलेली पाणे असतील तर कृपया शेयर करा :) बाकी मिपावरली कोण केवडा आपल्याला लाईन देती काय ? जी देणार नाय ती बेंद्रीण =)) - बेवडा

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 17:12
त्यातली अंबाबाई, आईसाहेब ही संबोधनं. सुकडी, बुटकी बाक्रे, चिमण्या, घासू गोखले, जाड्या शेंब्या ही पात्रं. शिरोडकरचं न घेतलेलं नाव. अंबाबाईची विज्यावर असलेली लाईन. मांजरेकरसर. त्यांचं आंबेकरशी असलेलं काहीसं काहीतरी. मांजराला आवडतात आंबे.. ..मनात मांडे जनात मिसळ. ..इचिभना गंगू कुटं गेली. सुर्‍याच्या मनातली केवडा आणि मुंब्र्याच्या डोंगरावरची देवी.. हे सर्व कधीच विसरता न येण्यासारखं आणि वर्णनही न करता येण्यासारखं.. शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो. मूळ कथा सोडूनही असंख्य सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकात. खूप खूप अवर्णनीय. पानं गायब आहेत हे वाचून खरंच वाईट वाटलं. अगदी जरूर पूर्ण पुस्तक मिळव.

In reply to by गवि

डावखुरा 11/01/2011 - 18:07
शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो. गवि अगदी खरंय !!

खुप आठवणी तरळुन गेल्या!.. नॉस्टॅल्जिक करणार्‍या हळुवार्..मोरपिशी,,,धमाल.. निरागस.. उमलत्या आठवणी. किती वेगळं आयुष्य होतं ना.... जगण्याच्या वास्तवापसुन दूर! अबोध!.. शाळेत जसे होतो तसे एक चार दिवस जरी परत मिळाले तर कित्ती छान होइल ना! ,, अजुन एक बाल कल्पना!..

रुईया महाविद्यालयाने ह्यावर कादंबरीवर एकांकिका करून प्रथम पारितोषिक मिळवले होते . हि त्याची क्लीप http://www.youtube.com/watch?v=33oc3609Slw बाकी शाळा ह्या कादंबरीवर मिपा वर एक नितांत सुंदर लेख वाचला होता .त्यात हि शाळा माझ्या जन्मभूमी डोंबिवली येथील असावी अशी एक वंदता होती .रुईया च्या ह्या एकांकिकेत देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो . आजही आमच्या शाळेतील अनेक वर्ग मित्र आणि लग्न झालेल्या वर्ग भगिनी सोशल नेटवर्किंग मुळे संपर्कात आहेत .आमोद ( शाळेतील सुधीर गाडगीळ) सारखा मित्र मिपा वर आहे तर वर्गातील १० अ १९९६ ची ओर्कुट वर कम्युनिटी आहे . २००१ साली आम्हा वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन भरले होते .आता परत कधी भरणार देव जाणे. कारण बरीच मंडळी अमेरिका /युके /आखतात आणि युरोपात पसरली आहेत .शाळेच्या माझी विद्यार्थी मंडळाचे सदस्य सुध्धा असेच विखुरले गेले आहेत. .शालांत परीक्षेच्या यादीत येण्यासाठी वर्गातील उच्चभ्रू असे झपाटून गेले होते . .कि त्याची लागण वर्गातील समस्त मंडळींना ८ वी पासून लागली होती . सांस्कृतिक कायर्क्रम हे सरकार दरबारी ज्या
पद्धतीने होतात त्या पद्धतीने व्हायचे .पौगुंदावस्था वैगेरे असा काही प्रकार नव्हता टक्केवारीच्या बोजाखाली सगळेच अकाली प्रौढ झाले होते . कशासाठी हा सर्व उपद्याव तर तीच भर पोटासाठी .अरे बबडू म्हणतो तसे '' पैसा काय साली फुल्या फुल्या पण कमावते . '' मग त्यासाठी आयुष्यातील मयुरपंखी क्षण आम्ही असे मातीमोल केले त्याबद्दल खंत वाटते . आजही कधी वर्गमित्रांचा कट्टा जमला कि जुन्या आठवणी ताज्या होतात . अनेक माहित नसलेल्या गोष्टी /आठवणी नव्याने समजतात .आम्ही मामा/ काका झाल्याचे हि बरेचदा कळते प्रत्येक शाळेला शारदाश्रम सारखे आचरेकर सर लाभले तर तर देशात अनेक सचिन विविध खेळांमध्ये निर्माण होतील .(सचिन एक संज्ञा ह्या नात्याने शब्द वापरत आहे .) गेले ते दिस गेले .

In reply to by निनाद मुक्काम …

देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो . फक्त हा एकच प्रसंग नाही. देउळ म्हणजे गणपती मंदिर तर वाटतंच याशिवाय सोनारपाड्याचे डोंगर, आग्री लोकांचा पुस्तकातून वारंवार येणारा उल्लेख, नव्याने डेव्हलप होणार्‍या शहराचे वर्णन आणि पडीक कन्स्ट्रक्शन साईट्स, शेतमळे आणि भाताची शेतं, सुर्‍याचे इचिभना, लोकलने अपडाउन करणारे पांढरपेशे लोकं आणि शाळेचं मोठ ग्राउड हे सगळं वाचून 'शाळा' मधली शाळा म्हणजे स.वा.जोशी विद्यालय किंवा डीएनसी हायस्कूल असणार अशी माझी खात्री आहे. - स.वा. जोशी विद्यालंयचा पास औट (साल २०००)

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा बहुदा स वा जोशी असण्याची तगडी शक्यता आहे .माझा मामा तेथूनच पास आउट झाला आहे .अर्थात खूप आधी. पण डोंगर हे कल्याण व ठाकुर्लीचे वाटतात .बाकी हास्य सम्राट मधून डोंबिवलीच्या जॉनी इलावावर ने आगरी बाल्या उभ्या महारष्ट्रात लोकप्रिय केला .आहे .बाकी सवा जोशीच्या मोठ्या मैदानाचा आम्हा खर्डेघाशी करणाऱ्या स्वामी विवेकानंद राणाप्रताप ( वेस्ट ) पास (१९९६) पोरांना भयंकर हेवा वाटायचा .संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे .आणि तेव्हा आम्ही कोचिंग क्लासेस टिंब टिंब मारायचो . घरच्यांची अपेक्षा बोर्ड फाडून याव (आम्हाला अपेक्षाच नव्हत्या म्हणा कसल्या .)

In reply to by निनाद मुक्काम …

ही कथा डोंबिवली येथे घडते असे लेखकाने लिहिले नसले तरी सुचवले नक्की आहे. वरील सर्व उल्लेख आहेतच पण एक मस्त हिंट म्हणजे पुस्तकात खालील छापाचे एक वाक्य आहे. "आमच्या गावात इतके डास आहेत की गावाचे नाव आता डांसिवली असे असायला हवे होते असे म्हणतात" आता इतके डास म्हटले तिथेच निम्मे पक्के झाले की डोंबिवली बद्दल बोलणे चालू आहे ;-) उरलेली शंका 'डांसिवली' नावाने फिटली.

In reply to by निनाद मुक्काम …

संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे . या बाबतीत आम्ही पण नशीबवान. खो-खो आणि बास्केटबॉल दोन्ही खेळायला मिळालं तिथे. - राज्य स्तरीय बास्केट स्पर्धेतला राखीव खेळाडू

In reply to by अप्पा जोगळेकर

स्पा 06/01/2011 - 09:26
शाळेची कथा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कुठल्याश्या काँक्रीटीकरण न झालेल्या उपनगरात फुलत जाते. हि कादंबरी डोंबिवली गावचीच आहे.. याबाबत लेखकाने एका मुलाखतीत खुलासा केलेला आहे

जियो मृत्युंजय ! मस्त लिहिले आहे एकदम. पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या राव. साला आमची शाळा बॉईज हायस्कुल असल्याने 'पपी लव्ह' वगैरेला चान्सच मिळाला नाही. आणि नशिब पण इतके फुटके की आम्ही १२ वी पास होउन बाहेर पडलो आणि त्याच वर्षी शाळेने मुला-मुलींची LIC ब्रँच ४ वर्गात भरवायला सुरुवात केली. बहुदा अखिल आर्यावर्तातील 'वापिलिंपी' शाळेतुन बाहेर पडायची शाळा वाट बघत असावी.

रणजित चितळे 04/01/2011 - 11:13
मस्त लेख आहे. आवडला आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू, पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।। परत एकदा लहान होऊ, पुन्हा आपण वर्गात बसू। वह्या उलगडून रोजच्या प्रश्नांना, मग्न व्यापातून उत्तरं लिहिताना। थोडं थांबून व्यस्त जीवनात, हरवून जाऊ स्नेह बंधनात। सर्व जगच जिथे शाळा, पूर्ण आयुष्य त्याचा फळा। जे मिळाले ते नशीब कोरले, जे गमावले ते हसून पुसले। आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू, पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।

दिपक 04/01/2011 - 11:51
छान लिहिलय मृत्युन्जय..’शाळा’ पुस्तकाविषयी जेवढं बोलाव तेवढ कमी आहे. रुईया ची ’ग म भ न’ एकांकिका शिवाजी मंदीरात पाहिली तेव्हाच हे पुस्तक मिळवुन वाचायचे ठरवले होते. ३ वेळा वाचलं आहे. पुन्हा वाचायचे आहे
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
फोटो - http://www.rupeshtalaskar.blogspot.com/

सूड 04/01/2011 - 14:33
मी शाळा वाचलं ते धम्याचं 'इचिभनं' म्हणजे काय ते मला कळलं नाही, आणि ते मी त्याला विचारतोय तेवढ्यात मितानतै खव त लिहून गेली "मिलिंद बोकिलांचं शाळा वाच ". आता वाटतं मी ते का वाचलं ?? कारण त्या पुस्तकाच्या आठवणीने जाणीव होते....यार !! आपण खरंच कायतरी मिस करुन बसलोय.

In reply to by सूड

धमाल मुलगा 04/01/2011 - 17:28
इच्चिभनंवरुन शाळेवर गेलास? _/\_ क्या बात है! गंमत सांगायची तर मी अजुन शाळा वाचलेलंच नाही. :( पण तरीही भाषेतला लडिवाळपणा तोच आहे ;) सालं शिवीवरुन आठवलं, आमचा दहावीचा निकाल वर्गांत द्यायचे. त्याप्रमाणे सगळे आपापल्या वर्गात बसलो होतो. भावेसरांनी प्रत्येकाला मार्कलिस्ट देणं वगैरे सोपस्कार पार पाडले. मग 'भाश्यान'...'तुम्ही आता मोठे झालात वगैरे...' आणि चार वाक्यांनंतर ह्या आम्हाला बडवणार्‍या, शिकवायला लागलं की वेळ काळ जागा विसरुन धुंद होणार्‍या म्हातार्‍याचा गळाच दाटुन आला...आयुष्यात त्यांच्या तोंडून एकदाच शिवी ऐकली..त्यादिवशी. जड आवाजात म्हणाले, "भोसडीच्यांनो, कशाला आला होता रे इथं..कशाला जीव लावलात?' बाऽऽ.स...इच्चिभनं...वर्गातलं टग्यातलं टग्या कार्टंपण भोकाड पसरुन रडायला सुरु झालं.... साला, ज्यादिवशी शाळा संपली तेव्हा आम्हाला शाळा कळली असं वाटलं रे.

मिपावर आलेला 'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा! ( http://www.misalpav.com/node/659 ) खरंच ग्रेट आहे ती कादंबरी. कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही. मृत्युंजयने लिहिलंयही छानच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मृत्युन्जय 04/01/2011 - 17:19
आयला खरंच की. जरा सर्च मारायला हवा होता मी पण लिहिण्यापुर्वी. उगाच डुप्लिकेट धागे झाले. पण पुस्तक एवढे भारी आहे की मी अतिउत्साहात लगेच धागा टाकला. मिपावर संपुर्ण रसग्रहण झालेलं दिसतय याचं आधीच आणि मास्तरांनी लिहिलय म्हटल्यावर चांगलं असणे ओघाने आलेच. :)

In reply to by धमाल मुलगा

+१ दुसरा धागा टाकला या बद्दल आक्षेप नव्हता / नाही. एखाद्या पुस्तकावर सातत्याने प्रतिक्रिया येतात हे ते पुस्तक अजून जिवंत असल्याचं लक्षण आहे असे सांगायचे होते. 'शाळा'च्या निमित्ताने मृत्युंजयने जे लिहिले आहे ते पण वाचनियच आहे. म्हणून अजून मजा आली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा!...." श्री.बि.का. यानी दिलेल्या त्या लिंकवरील लेखही योगायोगाने २ वर्षापूर्वीच्या जानेवारीमधील आणि हा लेख यंदाच्या जानेवारीमधील हा एक योगायोग. पण दोन्ही लेखातील "शाळा" बद्दलची मोहिनी अगदी नेमकी तिच आहे...कादंबरीतील "लाईन मारणे" ही बाब दोघाही धागाकर्त्यांना भावलेला एक घटक, हाही योगायोगच. श्री.मृत्युंजय याना 'शाळा' वर इथे पूर्वी लिखाण झाले आहे याची माहिती नसावी...कारण मला माहित आहे की, त्यानी ज्या वेगाने एका दिवसातच एका जोषात ही कादंबरी 'खाल्ली' त्याच वेगात इथला लेख लिहिला आणि चटकन प्रकाशित केला आहे. कसेही असो, त्यामुळे एका चांगल्या विषयावर दोन लेख यावेत आणि तितक्याच प्रतिक्रिया उमटाव्यात, हे मराठी साहित्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

कादंबरीतील "लाईन मारणे" ही बाब दोघाही धागाकर्त्यांना भावलेला एक घटक, हाही योगायोगच.
मिष्टर पवार, इतरांचे जाऊ द्या... 'लाईन मारणे' तुम्हाला भावले(ते) का ते सांगा! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....तुम्हाला भावले(ते)...." एका दगडात दोन पक्षी आहेत म्हणून दोन उत्तरे : १. त्या दोघांना जे "भावले" ते एक वाचक म्हणून मलाही भावलेच. व २. प्रत्यक्षात 'ते' मला भावते का? तर उत्तर इल्ला असणारच नाही, कारण मग मी "शाळे"त गेलो पण "शिकलो" च नाही असे होईल. तर त्या वयात कोल्हापुरातील एका मनीम्याऊंसाठी पेठेतील जे घाऊक बोके लाईनमध्ये होते त्यात माझा, शेवटी का असेना, एक क्रमांक होताच. पण अशा प्रकरणात अनेकांचे होते तसे पुढे दहावीनंतर शिक्षणाच्या बुद्रुक आणि खुर्द अशा वेगळ्या वाटा फुटल्यावर ती मनी 'वर्गभगिनी'च झाली, राहिली. "शाळा" वाचताना ते चित्र परत समोर आले, प्रकर्षाने... हुरहुरही वाटली. इन्द्रा

वाहीदा 05/01/2011 - 21:45
मिलिंद बोकील ची 'शाळा' वाचताना अन http://www.youtube.com/watch?v=jyheffu5ojM&feature=related ही लिंक बघताना संदीप खरेंची खालील कविता आठवून गेली (शब्द थोडीफार चुकले ही असेतील पण जेवढी आठवली तेवढी टंकली) काय ती करते खुणा, अन् काय माझ्या कल्पना, काय बोले सत्य अणि काय् माझ्या वल्गना.... एकदा ती हासली, नी जन्म झाला सार्थ हा, क्षणभरावर नोंद केवळ, युग भरावर वंचना... क्रूर हे रस्ते तुझे पण मीही इतका निश्चयी, टोचत्या काट्यास आता पाय देती सांन्तवना... त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली, गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना.. एवढेही तू नको घेउ मनावर शब्द हे, जा तुला म्हटलो खरा मी, पण् जराशी थांब ना... गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना, नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना..... ---- संदीप खरे.

In reply to by प्राजु

मृत्युन्जय 06/01/2011 - 10:14
कविता मस्तच आहे. आणि हे कडवे तर एक नंबर आहे. याच कवितेतले आहे की वेगळी कविता आहे? मी वाचली नव्हती ही कविता. पुर्ण आहे का तुमच्याकडे? प्लीज पाठवता आली तर बघा जरा.

बेसनलाडू 07/01/2011 - 23:56
याच अजरामर कादंबरीवर बेतलेल्या याच नावाच्या चित्रपटाची झलक पहायला मिळाली. काही महिन्यांतच प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे.

दिपक 11/01/2011 - 10:23
ह्या कादंबरीवर आधी एक हिंदी चित्रपट येऊन गेला आहे त्याचे नाव "हमने जीना सीख लिया" असे होते.

चौथा कोनाडा 01/12/2021 - 12:18
झकास लेख !
त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
शाळातलं हे तर खुपच भावलेलं शाळा कादंबरी भन्नाटच आहे ! वाचताना आपलीच शाळा आपण जगत राहतोय असं वाटतं ! मला शाळा सिनेमा देखिल खुप आवडला. कादंबरीचा इसेन्स सिनेमात बर्‍याच अंश उतरला आहे. मुकुंद जोशीच्या भुमिकेतला अंशुमन जोशी आवडुन गेला. केतकी माटेगावकरची तर वेगळीच क्रेझ निर्माण झालेली !

मराठे 03/01/2011 - 23:04
मस्त!
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.
लाजवाब वाक्य! पुस्तक नक्किच वाचायला हवं!

In reply to by मराठे

टारझन 11/01/2011 - 10:52
काल रात्री मी शाळा वाचुन संपवलं. पण माझ्या पुस्तकात पान क्रमांक १५६ ते १७२ डायरेक्ट गायबंच आहेत. आणि त्या ऐवजी १५६ पासुन १४१ अशी उलट्या क्रमाने पानं घुसवली आहेत. इचिभनं , ते जोश्या एकदम लायनीवर येतो नं पानं गायब. टकुचं आउट झालं .. कोणाकडे ती गाळलेली पाणे असतील तर कृपया शेयर करा :) बाकी मिपावरली कोण केवडा आपल्याला लाईन देती काय ? जी देणार नाय ती बेंद्रीण =)) - बेवडा

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 17:12
त्यातली अंबाबाई, आईसाहेब ही संबोधनं. सुकडी, बुटकी बाक्रे, चिमण्या, घासू गोखले, जाड्या शेंब्या ही पात्रं. शिरोडकरचं न घेतलेलं नाव. अंबाबाईची विज्यावर असलेली लाईन. मांजरेकरसर. त्यांचं आंबेकरशी असलेलं काहीसं काहीतरी. मांजराला आवडतात आंबे.. ..मनात मांडे जनात मिसळ. ..इचिभना गंगू कुटं गेली. सुर्‍याच्या मनातली केवडा आणि मुंब्र्याच्या डोंगरावरची देवी.. हे सर्व कधीच विसरता न येण्यासारखं आणि वर्णनही न करता येण्यासारखं.. शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो. मूळ कथा सोडूनही असंख्य सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकात. खूप खूप अवर्णनीय. पानं गायब आहेत हे वाचून खरंच वाईट वाटलं. अगदी जरूर पूर्ण पुस्तक मिळव.

In reply to by गवि

डावखुरा 11/01/2011 - 18:07
शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो. गवि अगदी खरंय !!

खुप आठवणी तरळुन गेल्या!.. नॉस्टॅल्जिक करणार्‍या हळुवार्..मोरपिशी,,,धमाल.. निरागस.. उमलत्या आठवणी. किती वेगळं आयुष्य होतं ना.... जगण्याच्या वास्तवापसुन दूर! अबोध!.. शाळेत जसे होतो तसे एक चार दिवस जरी परत मिळाले तर कित्ती छान होइल ना! ,, अजुन एक बाल कल्पना!..

रुईया महाविद्यालयाने ह्यावर कादंबरीवर एकांकिका करून प्रथम पारितोषिक मिळवले होते . हि त्याची क्लीप http://www.youtube.com/watch?v=33oc3609Slw बाकी शाळा ह्या कादंबरीवर मिपा वर एक नितांत सुंदर लेख वाचला होता .त्यात हि शाळा माझ्या जन्मभूमी डोंबिवली येथील असावी अशी एक वंदता होती .रुईया च्या ह्या एकांकिकेत देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो . आजही आमच्या शाळेतील अनेक वर्ग मित्र आणि लग्न झालेल्या वर्ग भगिनी सोशल नेटवर्किंग मुळे संपर्कात आहेत .आमोद ( शाळेतील सुधीर गाडगीळ) सारखा मित्र मिपा वर आहे तर वर्गातील १० अ १९९६ ची ओर्कुट वर कम्युनिटी आहे . २००१ साली आम्हा वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन भरले होते .आता परत कधी भरणार देव जाणे. कारण बरीच मंडळी अमेरिका /युके /आखतात आणि युरोपात पसरली आहेत .शाळेच्या माझी विद्यार्थी मंडळाचे सदस्य सुध्धा असेच विखुरले गेले आहेत. .शालांत परीक्षेच्या यादीत येण्यासाठी वर्गातील उच्चभ्रू असे झपाटून गेले होते . .कि त्याची लागण वर्गातील समस्त मंडळींना ८ वी पासून लागली होती . सांस्कृतिक कायर्क्रम हे सरकार दरबारी ज्या
पद्धतीने होतात त्या पद्धतीने व्हायचे .पौगुंदावस्था वैगेरे असा काही प्रकार नव्हता टक्केवारीच्या बोजाखाली सगळेच अकाली प्रौढ झाले होते . कशासाठी हा सर्व उपद्याव तर तीच भर पोटासाठी .अरे बबडू म्हणतो तसे '' पैसा काय साली फुल्या फुल्या पण कमावते . '' मग त्यासाठी आयुष्यातील मयुरपंखी क्षण आम्ही असे मातीमोल केले त्याबद्दल खंत वाटते . आजही कधी वर्गमित्रांचा कट्टा जमला कि जुन्या आठवणी ताज्या होतात . अनेक माहित नसलेल्या गोष्टी /आठवणी नव्याने समजतात .आम्ही मामा/ काका झाल्याचे हि बरेचदा कळते प्रत्येक शाळेला शारदाश्रम सारखे आचरेकर सर लाभले तर तर देशात अनेक सचिन विविध खेळांमध्ये निर्माण होतील .(सचिन एक संज्ञा ह्या नात्याने शब्द वापरत आहे .) गेले ते दिस गेले .

In reply to by निनाद मुक्काम …

देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो . फक्त हा एकच प्रसंग नाही. देउळ म्हणजे गणपती मंदिर तर वाटतंच याशिवाय सोनारपाड्याचे डोंगर, आग्री लोकांचा पुस्तकातून वारंवार येणारा उल्लेख, नव्याने डेव्हलप होणार्‍या शहराचे वर्णन आणि पडीक कन्स्ट्रक्शन साईट्स, शेतमळे आणि भाताची शेतं, सुर्‍याचे इचिभना, लोकलने अपडाउन करणारे पांढरपेशे लोकं आणि शाळेचं मोठ ग्राउड हे सगळं वाचून 'शाळा' मधली शाळा म्हणजे स.वा.जोशी विद्यालय किंवा डीएनसी हायस्कूल असणार अशी माझी खात्री आहे. - स.वा. जोशी विद्यालंयचा पास औट (साल २०००)

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा बहुदा स वा जोशी असण्याची तगडी शक्यता आहे .माझा मामा तेथूनच पास आउट झाला आहे .अर्थात खूप आधी. पण डोंगर हे कल्याण व ठाकुर्लीचे वाटतात .बाकी हास्य सम्राट मधून डोंबिवलीच्या जॉनी इलावावर ने आगरी बाल्या उभ्या महारष्ट्रात लोकप्रिय केला .आहे .बाकी सवा जोशीच्या मोठ्या मैदानाचा आम्हा खर्डेघाशी करणाऱ्या स्वामी विवेकानंद राणाप्रताप ( वेस्ट ) पास (१९९६) पोरांना भयंकर हेवा वाटायचा .संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे .आणि तेव्हा आम्ही कोचिंग क्लासेस टिंब टिंब मारायचो . घरच्यांची अपेक्षा बोर्ड फाडून याव (आम्हाला अपेक्षाच नव्हत्या म्हणा कसल्या .)

In reply to by निनाद मुक्काम …

ही कथा डोंबिवली येथे घडते असे लेखकाने लिहिले नसले तरी सुचवले नक्की आहे. वरील सर्व उल्लेख आहेतच पण एक मस्त हिंट म्हणजे पुस्तकात खालील छापाचे एक वाक्य आहे. "आमच्या गावात इतके डास आहेत की गावाचे नाव आता डांसिवली असे असायला हवे होते असे म्हणतात" आता इतके डास म्हटले तिथेच निम्मे पक्के झाले की डोंबिवली बद्दल बोलणे चालू आहे ;-) उरलेली शंका 'डांसिवली' नावाने फिटली.

In reply to by निनाद मुक्काम …

संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे . या बाबतीत आम्ही पण नशीबवान. खो-खो आणि बास्केटबॉल दोन्ही खेळायला मिळालं तिथे. - राज्य स्तरीय बास्केट स्पर्धेतला राखीव खेळाडू

In reply to by अप्पा जोगळेकर

स्पा 06/01/2011 - 09:26
शाळेची कथा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कुठल्याश्या काँक्रीटीकरण न झालेल्या उपनगरात फुलत जाते. हि कादंबरी डोंबिवली गावचीच आहे.. याबाबत लेखकाने एका मुलाखतीत खुलासा केलेला आहे

जियो मृत्युंजय ! मस्त लिहिले आहे एकदम. पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या राव. साला आमची शाळा बॉईज हायस्कुल असल्याने 'पपी लव्ह' वगैरेला चान्सच मिळाला नाही. आणि नशिब पण इतके फुटके की आम्ही १२ वी पास होउन बाहेर पडलो आणि त्याच वर्षी शाळेने मुला-मुलींची LIC ब्रँच ४ वर्गात भरवायला सुरुवात केली. बहुदा अखिल आर्यावर्तातील 'वापिलिंपी' शाळेतुन बाहेर पडायची शाळा वाट बघत असावी.

रणजित चितळे 04/01/2011 - 11:13
मस्त लेख आहे. आवडला आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू, पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।। परत एकदा लहान होऊ, पुन्हा आपण वर्गात बसू। वह्या उलगडून रोजच्या प्रश्नांना, मग्न व्यापातून उत्तरं लिहिताना। थोडं थांबून व्यस्त जीवनात, हरवून जाऊ स्नेह बंधनात। सर्व जगच जिथे शाळा, पूर्ण आयुष्य त्याचा फळा। जे मिळाले ते नशीब कोरले, जे गमावले ते हसून पुसले। आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू, पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।

दिपक 04/01/2011 - 11:51
छान लिहिलय मृत्युन्जय..’शाळा’ पुस्तकाविषयी जेवढं बोलाव तेवढ कमी आहे. रुईया ची ’ग म भ न’ एकांकिका शिवाजी मंदीरात पाहिली तेव्हाच हे पुस्तक मिळवुन वाचायचे ठरवले होते. ३ वेळा वाचलं आहे. पुन्हा वाचायचे आहे
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
फोटो - http://www.rupeshtalaskar.blogspot.com/

सूड 04/01/2011 - 14:33
मी शाळा वाचलं ते धम्याचं 'इचिभनं' म्हणजे काय ते मला कळलं नाही, आणि ते मी त्याला विचारतोय तेवढ्यात मितानतै खव त लिहून गेली "मिलिंद बोकिलांचं शाळा वाच ". आता वाटतं मी ते का वाचलं ?? कारण त्या पुस्तकाच्या आठवणीने जाणीव होते....यार !! आपण खरंच कायतरी मिस करुन बसलोय.

In reply to by सूड

धमाल मुलगा 04/01/2011 - 17:28
इच्चिभनंवरुन शाळेवर गेलास? _/\_ क्या बात है! गंमत सांगायची तर मी अजुन शाळा वाचलेलंच नाही. :( पण तरीही भाषेतला लडिवाळपणा तोच आहे ;) सालं शिवीवरुन आठवलं, आमचा दहावीचा निकाल वर्गांत द्यायचे. त्याप्रमाणे सगळे आपापल्या वर्गात बसलो होतो. भावेसरांनी प्रत्येकाला मार्कलिस्ट देणं वगैरे सोपस्कार पार पाडले. मग 'भाश्यान'...'तुम्ही आता मोठे झालात वगैरे...' आणि चार वाक्यांनंतर ह्या आम्हाला बडवणार्‍या, शिकवायला लागलं की वेळ काळ जागा विसरुन धुंद होणार्‍या म्हातार्‍याचा गळाच दाटुन आला...आयुष्यात त्यांच्या तोंडून एकदाच शिवी ऐकली..त्यादिवशी. जड आवाजात म्हणाले, "भोसडीच्यांनो, कशाला आला होता रे इथं..कशाला जीव लावलात?' बाऽऽ.स...इच्चिभनं...वर्गातलं टग्यातलं टग्या कार्टंपण भोकाड पसरुन रडायला सुरु झालं.... साला, ज्यादिवशी शाळा संपली तेव्हा आम्हाला शाळा कळली असं वाटलं रे.

मिपावर आलेला 'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा! ( http://www.misalpav.com/node/659 ) खरंच ग्रेट आहे ती कादंबरी. कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही. मृत्युंजयने लिहिलंयही छानच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मृत्युन्जय 04/01/2011 - 17:19
आयला खरंच की. जरा सर्च मारायला हवा होता मी पण लिहिण्यापुर्वी. उगाच डुप्लिकेट धागे झाले. पण पुस्तक एवढे भारी आहे की मी अतिउत्साहात लगेच धागा टाकला. मिपावर संपुर्ण रसग्रहण झालेलं दिसतय याचं आधीच आणि मास्तरांनी लिहिलय म्हटल्यावर चांगलं असणे ओघाने आलेच. :)

In reply to by धमाल मुलगा

+१ दुसरा धागा टाकला या बद्दल आक्षेप नव्हता / नाही. एखाद्या पुस्तकावर सातत्याने प्रतिक्रिया येतात हे ते पुस्तक अजून जिवंत असल्याचं लक्षण आहे असे सांगायचे होते. 'शाळा'च्या निमित्ताने मृत्युंजयने जे लिहिले आहे ते पण वाचनियच आहे. म्हणून अजून मजा आली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा!...." श्री.बि.का. यानी दिलेल्या त्या लिंकवरील लेखही योगायोगाने २ वर्षापूर्वीच्या जानेवारीमधील आणि हा लेख यंदाच्या जानेवारीमधील हा एक योगायोग. पण दोन्ही लेखातील "शाळा" बद्दलची मोहिनी अगदी नेमकी तिच आहे...कादंबरीतील "लाईन मारणे" ही बाब दोघाही धागाकर्त्यांना भावलेला एक घटक, हाही योगायोगच. श्री.मृत्युंजय याना 'शाळा' वर इथे पूर्वी लिखाण झाले आहे याची माहिती नसावी...कारण मला माहित आहे की, त्यानी ज्या वेगाने एका दिवसातच एका जोषात ही कादंबरी 'खाल्ली' त्याच वेगात इथला लेख लिहिला आणि चटकन प्रकाशित केला आहे. कसेही असो, त्यामुळे एका चांगल्या विषयावर दोन लेख यावेत आणि तितक्याच प्रतिक्रिया उमटाव्यात, हे मराठी साहित्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

कादंबरीतील "लाईन मारणे" ही बाब दोघाही धागाकर्त्यांना भावलेला एक घटक, हाही योगायोगच.
मिष्टर पवार, इतरांचे जाऊ द्या... 'लाईन मारणे' तुम्हाला भावले(ते) का ते सांगा! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....तुम्हाला भावले(ते)...." एका दगडात दोन पक्षी आहेत म्हणून दोन उत्तरे : १. त्या दोघांना जे "भावले" ते एक वाचक म्हणून मलाही भावलेच. व २. प्रत्यक्षात 'ते' मला भावते का? तर उत्तर इल्ला असणारच नाही, कारण मग मी "शाळे"त गेलो पण "शिकलो" च नाही असे होईल. तर त्या वयात कोल्हापुरातील एका मनीम्याऊंसाठी पेठेतील जे घाऊक बोके लाईनमध्ये होते त्यात माझा, शेवटी का असेना, एक क्रमांक होताच. पण अशा प्रकरणात अनेकांचे होते तसे पुढे दहावीनंतर शिक्षणाच्या बुद्रुक आणि खुर्द अशा वेगळ्या वाटा फुटल्यावर ती मनी 'वर्गभगिनी'च झाली, राहिली. "शाळा" वाचताना ते चित्र परत समोर आले, प्रकर्षाने... हुरहुरही वाटली. इन्द्रा

वाहीदा 05/01/2011 - 21:45
मिलिंद बोकील ची 'शाळा' वाचताना अन http://www.youtube.com/watch?v=jyheffu5ojM&feature=related ही लिंक बघताना संदीप खरेंची खालील कविता आठवून गेली (शब्द थोडीफार चुकले ही असेतील पण जेवढी आठवली तेवढी टंकली) काय ती करते खुणा, अन् काय माझ्या कल्पना, काय बोले सत्य अणि काय् माझ्या वल्गना.... एकदा ती हासली, नी जन्म झाला सार्थ हा, क्षणभरावर नोंद केवळ, युग भरावर वंचना... क्रूर हे रस्ते तुझे पण मीही इतका निश्चयी, टोचत्या काट्यास आता पाय देती सांन्तवना... त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली, गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना.. एवढेही तू नको घेउ मनावर शब्द हे, जा तुला म्हटलो खरा मी, पण् जराशी थांब ना... गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना, नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना..... ---- संदीप खरे.

In reply to by प्राजु

मृत्युन्जय 06/01/2011 - 10:14
कविता मस्तच आहे. आणि हे कडवे तर एक नंबर आहे. याच कवितेतले आहे की वेगळी कविता आहे? मी वाचली नव्हती ही कविता. पुर्ण आहे का तुमच्याकडे? प्लीज पाठवता आली तर बघा जरा.

बेसनलाडू 07/01/2011 - 23:56
याच अजरामर कादंबरीवर बेतलेल्या याच नावाच्या चित्रपटाची झलक पहायला मिळाली. काही महिन्यांतच प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे.

दिपक 11/01/2011 - 10:23
ह्या कादंबरीवर आधी एक हिंदी चित्रपट येऊन गेला आहे त्याचे नाव "हमने जीना सीख लिया" असे होते.

चौथा कोनाडा 01/12/2021 - 12:18
झकास लेख !
त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
शाळातलं हे तर खुपच भावलेलं शाळा कादंबरी भन्नाटच आहे ! वाचताना आपलीच शाळा आपण जगत राहतोय असं वाटतं ! मला शाळा सिनेमा देखिल खुप आवडला. कादंबरीचा इसेन्स सिनेमात बर्‍याच अंश उतरला आहे. मुकुंद जोशीच्या भुमिकेतला अंशुमन जोशी आवडुन गेला. केतकी माटेगावकरची तर वेगळीच क्रेझ निर्माण झालेली !
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.

आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

अजय जोशी ·

आता इ संमेलन होणार आहे ज्याचा प्रमुख उद्देश इ सारस्वतांना मार्गदर्शन व व्यासपीठ मिळणे हा आहे. .मतकरी बहुदा अध्यक्ष आहेत .तेव्हा चिंता कार्यशी गरज नाही .भले सर्व इ साहित्यिक हे प्रस्थापित सारस्वतांच्या इतके प्रगल्भ नसतील हि .(प्रस्थापित असतात प्रगल्भ हे गृहीत धरायचे असते ) पण त्यांचे साहित्य हे सामान्य माणसाचे अनुभव /इच्छा/ आकांशाची फलश्रुती असते . त्यामुळे भविष्यकाळात इ स्वरास्वतांना पर्याय नसणार .

यकु 30/12/2010 - 22:47
मीही एक दिवस या साहित्य संमेलनाला उपस्थित होतो. एक दिवसात प्रकर्षाने जे जाणवले ते सांगू इच्छितो - १. पहिला मुद्दा हाच की ठाणेकर/ मुंबईकरांची या संमेलनाच्या तीनही दिवसात असलेली अनुपस्थिती. एकीकडे मराठीच्या नावाने गळे काढायचे आणि द्सरीकडे मात्र सहभागाच्या नावाने बोंब... सर्व चैनलवाले याच मुद्द्यावरून खासगीमध्ये शंख करीत होते.. क्यामेरा फिरवायचा कुणावरून? लोकच नाहीत.. २. दुसरी गोष्ट अशी जाणवली की मराठी साहित्य विश्व हे अत्यंत छोटेसे आहे; कदाचित नसेलही, पण या साहित्य संमेलनातून ते नक्कीच जाणवले... नामवंत साहित्यीकांना निमंत्रण पत्रिकाच पोहोचल्या नव्हत्या.. त्यामुळे बरेच लोक अनुपस्थित होते.. ३. तिसरी गोष्ट हीच की या प्रकाराला "संमेलन" म्हटले जात असले तरी त्यात काहीही जान नव्हती - प्रकाशकांना साहित्यीकांशी काही देणे-घेणे नाही - उपस्थितांनाही स्टेजवर जे काय चालू आहे त्याच्याशी काही देणे घेणे नाही.. प्रत्येकजण फक्त टाईमपास साठी आल्याचे दिसत होते.. इव्हन मुख्यमंत्रीदेखील.. ४. मूळ ठाण्यातील संमेलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते सोडले तर इतर सामान्य लोकांना असा काही प्रकार ठाण्यात चालू आहे हेच माहित नव्हते - एका शुध्द मराठी बोलणार्या पोराला दादोजी स्टेडीयम कुठे आहे, तिथे साहित्य संमेलन सुरू आहे ते स्टेडियम कुठे आहे असे विचारले तर त्याला साहित्य संमेलन म्हणजे काय तेच माहित नव्हते ... एक रिक्षावाला पकडला तर तो म्हणे, "इधर क्या आज बडी शादी है क्या? बहोत पुलिस दिख रही है.. " ... आमचा एक मित्र त्याला म्हणाला " उत्तम कांबळे की शादी है... तीन दिन की.."

नगरीनिरंजन 31/12/2010 - 09:08
ग्रंथनगरीकडे पाठ फिरवली तर काय झाले? आजी-माजी अध्यक्ष काय पुस्तके वाचण्यासाठी अध्यक्ष झाले? अध्यक्ष होऊनही चमकोगिरी करायची नाही तर कधी करायची? शिवाय तंबी दुराईंचे एक हाफ वाचून ग्रंथनगरीत नेहमीप्रमाणेच कोणत्या 'ग्रंथांची' चलती असणार याची कल्पना आलीच होती.

वेताळ 31/12/2010 - 11:14
अश्या बातम्या वाचल्या कि मनाला खुप क्लेष होतात. बातमी वाचल्यामुळे ३१ डिसेंबरचा मुड गेला. मराठीचे भवितव्य अंधारात आहे ह्याची जाणीव झाली.

अवलिया 31/12/2010 - 12:22
अध्यक्ष होणारी साहित्यिक मंडळी माणसेच असतात. त्यांच्यातला पत्रकार आणि राजकारणी त्यांच्यातल्या साहित्यिकावर मात करतो हे आपले दुर्देव !

आता इ संमेलन होणार आहे ज्याचा प्रमुख उद्देश इ सारस्वतांना मार्गदर्शन व व्यासपीठ मिळणे हा आहे. .मतकरी बहुदा अध्यक्ष आहेत .तेव्हा चिंता कार्यशी गरज नाही .भले सर्व इ साहित्यिक हे प्रस्थापित सारस्वतांच्या इतके प्रगल्भ नसतील हि .(प्रस्थापित असतात प्रगल्भ हे गृहीत धरायचे असते ) पण त्यांचे साहित्य हे सामान्य माणसाचे अनुभव /इच्छा/ आकांशाची फलश्रुती असते . त्यामुळे भविष्यकाळात इ स्वरास्वतांना पर्याय नसणार .

यकु 30/12/2010 - 22:47
मीही एक दिवस या साहित्य संमेलनाला उपस्थित होतो. एक दिवसात प्रकर्षाने जे जाणवले ते सांगू इच्छितो - १. पहिला मुद्दा हाच की ठाणेकर/ मुंबईकरांची या संमेलनाच्या तीनही दिवसात असलेली अनुपस्थिती. एकीकडे मराठीच्या नावाने गळे काढायचे आणि द्सरीकडे मात्र सहभागाच्या नावाने बोंब... सर्व चैनलवाले याच मुद्द्यावरून खासगीमध्ये शंख करीत होते.. क्यामेरा फिरवायचा कुणावरून? लोकच नाहीत.. २. दुसरी गोष्ट अशी जाणवली की मराठी साहित्य विश्व हे अत्यंत छोटेसे आहे; कदाचित नसेलही, पण या साहित्य संमेलनातून ते नक्कीच जाणवले... नामवंत साहित्यीकांना निमंत्रण पत्रिकाच पोहोचल्या नव्हत्या.. त्यामुळे बरेच लोक अनुपस्थित होते.. ३. तिसरी गोष्ट हीच की या प्रकाराला "संमेलन" म्हटले जात असले तरी त्यात काहीही जान नव्हती - प्रकाशकांना साहित्यीकांशी काही देणे-घेणे नाही - उपस्थितांनाही स्टेजवर जे काय चालू आहे त्याच्याशी काही देणे घेणे नाही.. प्रत्येकजण फक्त टाईमपास साठी आल्याचे दिसत होते.. इव्हन मुख्यमंत्रीदेखील.. ४. मूळ ठाण्यातील संमेलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते सोडले तर इतर सामान्य लोकांना असा काही प्रकार ठाण्यात चालू आहे हेच माहित नव्हते - एका शुध्द मराठी बोलणार्या पोराला दादोजी स्टेडीयम कुठे आहे, तिथे साहित्य संमेलन सुरू आहे ते स्टेडियम कुठे आहे असे विचारले तर त्याला साहित्य संमेलन म्हणजे काय तेच माहित नव्हते ... एक रिक्षावाला पकडला तर तो म्हणे, "इधर क्या आज बडी शादी है क्या? बहोत पुलिस दिख रही है.. " ... आमचा एक मित्र त्याला म्हणाला " उत्तम कांबळे की शादी है... तीन दिन की.."

नगरीनिरंजन 31/12/2010 - 09:08
ग्रंथनगरीकडे पाठ फिरवली तर काय झाले? आजी-माजी अध्यक्ष काय पुस्तके वाचण्यासाठी अध्यक्ष झाले? अध्यक्ष होऊनही चमकोगिरी करायची नाही तर कधी करायची? शिवाय तंबी दुराईंचे एक हाफ वाचून ग्रंथनगरीत नेहमीप्रमाणेच कोणत्या 'ग्रंथांची' चलती असणार याची कल्पना आलीच होती.

वेताळ 31/12/2010 - 11:14
अश्या बातम्या वाचल्या कि मनाला खुप क्लेष होतात. बातमी वाचल्यामुळे ३१ डिसेंबरचा मुड गेला. मराठीचे भवितव्य अंधारात आहे ह्याची जाणीव झाली.

अवलिया 31/12/2010 - 12:22
अध्यक्ष होणारी साहित्यिक मंडळी माणसेच असतात. त्यांच्यातला पत्रकार आणि राजकारणी त्यांच्यातल्या साहित्यिकावर मात करतो हे आपले दुर्देव !
आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि.