मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" परतीच्या वाटेवर - ५

पियुशा ·

प्रचेतस 03/10/2011 - 12:09
छान लिहिलेस. पण कथानक रेंगाळतेच आहे अजून. पुढे सरकायला पाहिजे आता.

५० फक्त 03/10/2011 - 13:00
हिंदी व्याकरण पण सुधारलंय, धन्यवाद. पण पुढच्या भागातच का संपवताय, चालु द्या की अजुन थोडा वेळ, मस्त लिहिलंय. फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी. किमान जोपर्यंत रॉयल्टीची काही बोलणी होत नाहित तोपर्यंत तरी चालु द्या. असो, भाग थोडा लांबल्यासारखा वाटला, बहुधा रिटर्न मान्सुनचा परिणाम असावा.

आदिजोशी 03/10/2011 - 14:52
कथा पटापट पुढे सरकली तर मजा येईल अजून. पुढे सरकणे म्हणजे संपवणे नव्हे. घटना एकापाठोपाठ एक वेगाने घडणे. तसेच, भागही जरा मोठे टाकले तर बरं होईल. हा आणि ह्याच्या आधीच मिळून असा एक भाग असता तर तोचतोचपणा जाणवला नसता.

पियुशा 04/10/2011 - 11:55
@ ५० फक्त फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी. हे वाक्य डॉक्यावरुन गेलेय माझ्या ,सविस्तर सान्गा :)

In reply to by प्रचेतस

५० फक्त 04/10/2011 - 20:54
श्री. वल्लि, मदत केल्याबद्दल अतिशय धन्यवाद. या फुलपाखरी वस्तुंनीच आमचे फुलपाखरी दिवस अक्षरश उडवुन लावलेत याचे फार दुख आहे हो.

प्रचेतस 03/10/2011 - 12:09
छान लिहिलेस. पण कथानक रेंगाळतेच आहे अजून. पुढे सरकायला पाहिजे आता.

५० फक्त 03/10/2011 - 13:00
हिंदी व्याकरण पण सुधारलंय, धन्यवाद. पण पुढच्या भागातच का संपवताय, चालु द्या की अजुन थोडा वेळ, मस्त लिहिलंय. फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी. किमान जोपर्यंत रॉयल्टीची काही बोलणी होत नाहित तोपर्यंत तरी चालु द्या. असो, भाग थोडा लांबल्यासारखा वाटला, बहुधा रिटर्न मान्सुनचा परिणाम असावा.

आदिजोशी 03/10/2011 - 14:52
कथा पटापट पुढे सरकली तर मजा येईल अजून. पुढे सरकणे म्हणजे संपवणे नव्हे. घटना एकापाठोपाठ एक वेगाने घडणे. तसेच, भागही जरा मोठे टाकले तर बरं होईल. हा आणि ह्याच्या आधीच मिळून असा एक भाग असता तर तोचतोचपणा जाणवला नसता.

पियुशा 04/10/2011 - 11:55
@ ५० फक्त फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी. हे वाक्य डॉक्यावरुन गेलेय माझ्या ,सविस्तर सान्गा :)

In reply to by प्रचेतस

५० फक्त 04/10/2011 - 20:54
श्री. वल्लि, मदत केल्याबद्दल अतिशय धन्यवाद. या फुलपाखरी वस्तुंनीच आमचे फुलपाखरी दिवस अक्षरश उडवुन लावलेत याचे फार दुख आहे हो.
3

" परतीच्या वाटेवर " भाग - ४

पियुशा ·

आत्मशून्य 29/09/2011 - 12:24
नेहमीप्रमाणे पहीलं निदान हेच केलं जाणार, आणि नंतर हे त्यापल्याडचं काम आहे असं सांगणारं व निस्तरणारं कोणी तरी अवतरणार ;) आता स्किझोफ्रेनीया आहे म्हणनारे डॉक्टर लोक्स काय मूर्ख अस्त्यात काय की तेंचं निदान चूकत्यालं ? फैशनच आलीय राओ विज्ञानवाद्यांना अशा कथांमधून दगड ठरवायची... आपला अंमळ णिषेध. ;)

स्मिता. 29/09/2011 - 14:22
हा ही भाग छान झालाय. आता पुढे काय हे वाचण्याकरता उत्सुकता ताणली गेली आहे. पुढचे भाग पटापट टाक... लिंक तुटायला होतं.

मन१ 29/09/2011 - 14:45
तुम्ही लिहिलेले डॉ पाठक हे Psychiatrist असतील हो; psychologist नाही. बहुतांश psychologist हे डॉक्टर नसतात. डॉ म्हणता येत नाही. ते वैद्यकीय उपचार करू शकत नाहित. वैद्यकीय उपचार (औषध-गोळ्या देणे, शॉ़क ट्रीटमेंट देणे) psychiatrist करतात. आणि उपचारासाठी सहसा आधी ह्यांच्याकडे जायला हवे/ लोक जातात. काही जण psychologist व psychiatrist एकाच वेळी असतात. आता मूळ लेखाबद्दलः- लेख ओघवता आहेच.व्यवस्थित लिहिलाय. ज्या मार्गावरुन कथा पुढे जाते आहे त्यावरुन काही आडाखे बांधलेत ; बघुया पुढे काय घडते ते. नक्क्की किती "बराच" वेळ गेला हे समजायला तुम्ही लिहिलेलं हे वाक्य >> राजसच्या आईने करून आणलेला चहा गार होऊन त्याच्यावर मलईचा पापूद्रा तयार झाला होता अगदि चपखल बसतं.चित्रदर्शी म्हणा हवं तर. नीरमूढ हा शब्द आवडला. कुठे वाचला म्हणायचा आपण? स्वतःच बनवला असेल तर अधिकच कौतुक वाटतं.

५० फक्त 29/09/2011 - 19:05
लेखन छानच आहे शंकाच नाही त्याबद्दल, पण शंका आहे बरीच अवांतर - डॉ.पाठक, जर केबिन मध्ये ईंटर झाले होते तर डॉक्टर कुठं झाले असावेत, बहुधा किचन मध्येच. आणि ईंटर करुन डॉक्टरी केलीय म्हणजे बराच जुना काळ आहे कथेचा, आता सगळे भाग पुन्हा नव्या संदर्भाने वाचावे लागतील मला. ती गाडी, ते रेल्वे स्टेशन तो लकडी पुल, बापरे. असो. पण एक सांगतो, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अश्या प्रकारच्या वागण्याचा अनुभव आहे, त्यामुळं आत कुठंतरी जुन्या वहीची पानं उलटली जात आहेत.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 30/09/2011 - 09:37
+१ टू ५०, हीच शंका मनी आली होती.
राजसची अवस्था बघा डॉक्क कसा हरवून बसलाय तो त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल त्यावेळी !
राजसबरोबर डॉक्क सुद्धा हरवून बसलेला दिसतोय. अरे बापरे, डॉ. पाठकांना एकाच वेळी राजस, तेजू आणि डॉक्कवर उपचार करावे लागणार की काय?

चारही भाग आज एकत्र वाचले. छान लिहीले आहे. कथानायिकेचा जो कोणी, आत्महत्या केलेला, प्रियकर असेल त्याला आता उजेडात आणावे.

दीप्स 01/10/2011 - 14:40
खुप छान लिहिली आहे काथा पण खुप वाट नको बघायला लावुस. लवकर येउदे ग.

आत्मशून्य 29/09/2011 - 12:24
नेहमीप्रमाणे पहीलं निदान हेच केलं जाणार, आणि नंतर हे त्यापल्याडचं काम आहे असं सांगणारं व निस्तरणारं कोणी तरी अवतरणार ;) आता स्किझोफ्रेनीया आहे म्हणनारे डॉक्टर लोक्स काय मूर्ख अस्त्यात काय की तेंचं निदान चूकत्यालं ? फैशनच आलीय राओ विज्ञानवाद्यांना अशा कथांमधून दगड ठरवायची... आपला अंमळ णिषेध. ;)

स्मिता. 29/09/2011 - 14:22
हा ही भाग छान झालाय. आता पुढे काय हे वाचण्याकरता उत्सुकता ताणली गेली आहे. पुढचे भाग पटापट टाक... लिंक तुटायला होतं.

मन१ 29/09/2011 - 14:45
तुम्ही लिहिलेले डॉ पाठक हे Psychiatrist असतील हो; psychologist नाही. बहुतांश psychologist हे डॉक्टर नसतात. डॉ म्हणता येत नाही. ते वैद्यकीय उपचार करू शकत नाहित. वैद्यकीय उपचार (औषध-गोळ्या देणे, शॉ़क ट्रीटमेंट देणे) psychiatrist करतात. आणि उपचारासाठी सहसा आधी ह्यांच्याकडे जायला हवे/ लोक जातात. काही जण psychologist व psychiatrist एकाच वेळी असतात. आता मूळ लेखाबद्दलः- लेख ओघवता आहेच.व्यवस्थित लिहिलाय. ज्या मार्गावरुन कथा पुढे जाते आहे त्यावरुन काही आडाखे बांधलेत ; बघुया पुढे काय घडते ते. नक्क्की किती "बराच" वेळ गेला हे समजायला तुम्ही लिहिलेलं हे वाक्य >> राजसच्या आईने करून आणलेला चहा गार होऊन त्याच्यावर मलईचा पापूद्रा तयार झाला होता अगदि चपखल बसतं.चित्रदर्शी म्हणा हवं तर. नीरमूढ हा शब्द आवडला. कुठे वाचला म्हणायचा आपण? स्वतःच बनवला असेल तर अधिकच कौतुक वाटतं.

५० फक्त 29/09/2011 - 19:05
लेखन छानच आहे शंकाच नाही त्याबद्दल, पण शंका आहे बरीच अवांतर - डॉ.पाठक, जर केबिन मध्ये ईंटर झाले होते तर डॉक्टर कुठं झाले असावेत, बहुधा किचन मध्येच. आणि ईंटर करुन डॉक्टरी केलीय म्हणजे बराच जुना काळ आहे कथेचा, आता सगळे भाग पुन्हा नव्या संदर्भाने वाचावे लागतील मला. ती गाडी, ते रेल्वे स्टेशन तो लकडी पुल, बापरे. असो. पण एक सांगतो, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अश्या प्रकारच्या वागण्याचा अनुभव आहे, त्यामुळं आत कुठंतरी जुन्या वहीची पानं उलटली जात आहेत.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 30/09/2011 - 09:37
+१ टू ५०, हीच शंका मनी आली होती.
राजसची अवस्था बघा डॉक्क कसा हरवून बसलाय तो त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल त्यावेळी !
राजसबरोबर डॉक्क सुद्धा हरवून बसलेला दिसतोय. अरे बापरे, डॉ. पाठकांना एकाच वेळी राजस, तेजू आणि डॉक्कवर उपचार करावे लागणार की काय?

चारही भाग आज एकत्र वाचले. छान लिहीले आहे. कथानायिकेचा जो कोणी, आत्महत्या केलेला, प्रियकर असेल त्याला आता उजेडात आणावे.

दीप्स 01/10/2011 - 14:40
खुप छान लिहिली आहे काथा पण खुप वाट नको बघायला लावुस. लवकर येउदे ग.
3

कामवाली

मराठमोळा ·

रेवती 24/09/2011 - 22:53
लेखन आवडले. बाई जिद्दीची आहे. माझ्याकडेही पुण्यात अशीच बाई कामाला होती. नवरा सुधारण्याच्या शक्यतेतला वाटल्यानं हिनं चांगला धाकात ठेवला होता. ओळखीनं नोकरी करायला लावली होती. ओळखीच्या लोकांकडनं वर्तमानपत्र घेऊन जायची मुलांचं वाचून झालं की परत आणून द्यायची. कधी दिवाळीला जास्त पैसे मागितले नाहीत की कधी उसने मागितले नाहीत. स्वच्छता कमालीची होती. हैद्राबादची बाई मलाच रागवायची. अम्मा, हे करा ते करा असं सांगायची. तिचं काम मात्र चोख करूनच जायची.

जाई. 24/09/2011 - 22:56
लेखन आवडलं आमच्याकडे काम करण्याऱ्‍या राजेश्वरी काकूदेखील वरील वर्णनाप्रमाणेच आहेत त्यांना पाहिल की शाळेत वाचलेला कुसुमावती देशपांडेँचा "कला" हा धडा आठवतो तसे आतापर्यत चार पाच काकूंचे बरेवाईट अनुभव घेतलेत एका दांडीकाकूंमुळे कंटाळून वाँशिग मशीनचा पर्याय स्वीकारावा लागला होता

पैसा 24/09/2011 - 22:58
पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. आमच्या म्याडम आमच्यापेक्षा जास्त सुट्या घेतात. रविवार, सगळे सण इ.इ. आहेच, पण श्रावण सोमवारी सुद्धा तिला देवळात जायचं असतं. म्हणून कामाला दांडी ठरलेलीच. कपडे, भांडी, कचरा काढून फरशी पुसणं इतकं सगळं काम बाईसाहेब मोजून २५ मिनिटांत करून पसार! जमिनीवर चुकून पडलेली प्रत्येक गोष्ट कचर्‍यात गेलीच पाहिजे हा तिचा नियम, मग ते घड्याळ का असेना! क्रिकेटमधला स्वीपचा फटका तिला पाहूनच कोणीतरी शोधला असावा ही माझी खात्री आहे. फक्त बया कधी पैसे अ‍ॅडव्हान्स वगैरे घेत नाही आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे "सुसरबाई तुझी पाठ मऊ" म्हणून गप्प बसावं लागतं.

शिल्पा ब 25/09/2011 - 00:45
बाईंच कौतुक वाटलं...बिनकामी नवरा सोडुन मुलं स्वत:च्या जिवावर पोसणं, चांगले संस्कार करणं सोप्पं नाही. शिकलेल्या वगैरे बायका लोकं काय म्हणतील वगैरे करुन रडत ओढत संसाराचा गाडा ओढतात त्यापेक्षा हे बरं...नव्हे चांगलंच.

चिंतामणी 25/09/2011 - 01:14
आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

In reply to by चिंतामणी

>>सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास ... ममो चा आकार सुबक नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ;-)

चिंतामणी 25/09/2011 - 01:14
आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. तुमच्या कामवालीचं व्यक्तिमत्व छाप पडण्याजोगं आहे. स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 25/09/2011 - 09:18
>>ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. सहमत. कथाही चांगली आहे. >>स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं असेच म्हणतो. काही जण आपल्यावर आलेल्या परिस्थितीचं रडगाणं गात बसतात. तर काही जण "या परिथितीत मला कायम रहायचं नाही" असा विचार करून त्यावर मात करायचा प्रयत्न करतात.

In reply to by राजेश घासकडवी

गणपा 25/09/2011 - 19:27
गुर्जींच्या शब्दा शब्दाशी सहमत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

चतुरंग 26/09/2011 - 07:32
व्यसनी नवर्‍याला सोडून स्वतःच्या मुलांसाठी वेगळी वाट धरायची हिम्मत दाखवणे ही तरुण स्त्रीसाठी कष्टकरी समाजात सोपी गोष्ट नाहीच. कामवाली जिद्दीची आहे. तिच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम! -रंगा

In reply to by राजेश घासकडवी

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं.
गुर्जींशी सहमत. (गतजन्मीच्या पापांची फळे भोगण्याची ही सुरुवात असावी काय?) कथा आवडली. उगाच आडियन्सच्या काळजाला हात घालण्यासाठी ती लांबवली नाही हे जास्ती आवडले. बाकी हा धागा टाकायच्या आधी 'घरची परवानगी' घेतल्या गेली होती काय ? ;)

ममो, मस्त अनुभव मांडला आहे. मुलांवर उत्तमातले उत्तम संस्कार झाले पाहिजेत त्यासाठी कष्ट उपसणारी अशी मोलकरीन वेगळीच. तरुणपणात नवर्‍याला सोडून दिल्यानंतर पैसे कमविण्याचा शॉर्टकट निवडताही आला असता, पण जगायला लागणारा प्रामाणिकपणा, शुद्धचारित्र्य, आणि भविष्यात एका मोठ्या स्वप्नाच्या आशावादाला हे जगणे मोलाचे ठरेल यात शंकाच नाही. छान लेखन. -दिलीप बिरुटे

In reply to by आदिजोशी

काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) मामो, लेख मस्तच रे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक दिवसांनी लिहिलेस. बाकी त्या पुणे-चेन्नई लेखमालेचे काय झाले रे? बरीच प्रकरणे बाकी आहेत ना त्याची ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आदिजोशी 26/09/2011 - 00:58
काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) अशा व्यक्तीचित्रणांचा शेवट हॄदय हेलावणारा झालाच पाहिजे :)

In reply to by आदिजोशी

मराठमोळा 26/09/2011 - 05:23
अ‍ॅडी, व्यक्तीचित्रणाचा शेवट कसा झाला आहे याकडे मी लक्ष दिलं नाही, कारण मी व्यक्तीचित्र लिहितोय हे मला माहित नव्हतं, एक अनुभव लिहिला आहे एवढच. बाकी या कहानीचा सुखद शेवट तेव्हाच जेव्हा या बाईच्या कष्टाला फळ येईल आणी तिच्या यातनांच्या प्रवासाला पुर्णविराम मिळेल. :)

jaypal 25/09/2011 - 11:00
वरचा लेख आवडला kam (अवांतर--मला आज पर्यंत आवड्लेली कामवाली"पुश्पक" सिनेमा मधील होती.माझ्या कडे घर कामासाथी तशीच एक गेली १०/१५ वर्शे झाली शोधतो आहे ;-))

५० फक्त 26/09/2011 - 07:23
छान लिहिलंय, आमच्याकडंचा अनुभव बराच उलटा आहे, इथं कामवाल्याची युनियन आहे महिन २००० ची भिशी लावतात, चौघीजणींनी तर शेअरिंग मध्ये टु व्हिलर घेतल्या आहेत. अर्थात त्या पण कधी काळी या दिवसातुन गेल्या असतिल, पण एकजुटितली शक्ती इथं प्रखरतेनं दिसुन येते. एवढंच काय, माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही.

In reply to by ५० फक्त

माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही. वॉशिंग मशीन विकत घेउन ते चालवण्यासाठी कामवाली बाई ठेवणारे लोकसुद्धा जगात आहेत काय ? ते स्वयंचलित यंत्र धाय मोकलून रडले असेल :)

ऋषिकेश 26/09/2011 - 09:31
तशी कहाणी नेहमीची पण त्याला चेहरा - नायक / नायिका- मिळाला की मगच ती कहाणी आपली वाटू लागते. अशी 'नायिका' उभी करणारं हे लिखाण खूपच आवडलं. उपसंहारः या कामवाल्याच असं नाही पण एकुणच आपल्या मुलांमधे (विषेशतः मुलग्यांमधे) इतके गुरफटून जाणार्‍या अनेक स्त्रिया दिसतात. त्यापैकी मुलांसाठी जीवाचं रान करताना आपण मुलांना अति-लाडावत नाही आहोत ना हे मात्र क्वचित बघितलं जातं. (या कथेतील नायिका मात्र त्याला अपवाद दिसत्येय. मुलांना केक नाकारून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव ती करून देत आहे) हे यासाठी आठवलं आणि लिहितोय त्याला कारण आमच्याकडे भांडी घासणे व घराच्या साफसफाईचे काम करणार्‍या मावशींनीही त्यांच्या तरूणपणी अशीच तगतग करून मुलाला वाढवले - शिकवले. त्या सांगतात तो एम्बीए आहे. आम्हाला आश्चर्यही वाटे आणि तीच्या जिद्दीला सलामही करावासा वाटे. तिने मुलाला भेटवलंही होतं. तो कुठल्याशा कंपनीत आहे असेही तो म्हणाला होता. मावशींचं तोंड मुलाची स्तुती करून दुखत कसं नाहि असं आम्हाला होतं. त्यांनीही दारूबाज नवर्‍याला हाकलंलं होतं. त्यांच्या विश्वात त्यांचा मुलगा हाच सर्वस्व आहे. आता गेल्या महिन्यात मावशी सांगत होत्या, एका मुलीशी परस्पर सूत जमवलं आहे आणि लग्न करत नाहिये कारण तिला आईसोबत रहायचं नाहिये. आता मुलगा लग्न करायचंय म्हणून आईलाच तु वेगळी खोली भाड्याने घेतेस का? विचारू लागला आहे. सध्या तिचा नकार त्याने ऐकला आहे. मात्र हे ऐकून जर पुढे मागे मुलाने जबरदस्ती मावशींना घराबाहेर काढलं तर त्यांचं रहाण्याचं सोडा पण मनाची हालत काय होईल हा विचार मला अस्वस्थ करतो. त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा. आता हे मावशींना माहित आहे /नाहि कल्पना नाही. आणि सांगवतही नाही :(

In reply to by ऋषिकेश

वपाडाव 26/09/2011 - 10:06
त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा.
तुम्ही त्याला काय करत असताना पाहिले? ह्यावरही ते अवलंबुन आहे...... थिंक +ve फ्रॉम युवर मौशी'स साइड..... त्याने रिटेल मॅनेजमेण्ट मध्ये एम्बीए केले असेल कदाचित.... पण जर तो साध्या कपड्यात (अटेंडर) वावरत असेल तर मग फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही....

In reply to by वपाडाव

ऋषिकेश 26/09/2011 - 10:21
बेसिकली फरशी पुसत होता :( त्याच्या एकुण वावरण्यावरून व इतरांचे त्याच्याशी असलेल्या वागणूकीवरून तो उच्चपदस्थ तर अजिबात वाटला नाही

श्यामल 26/09/2011 - 14:48
पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. >>> अगदी खरं आहे . आम्ही मेली पापी माणसं ! म्हणुन तर चिमुकल्या जीवांना सांभाळायला ठेवलेल्या कामवाल्या बाईंचे प्रताप आणि प्रमाद कितीही मोठे असले तरी आम्हाला ते निमुटपणे पोटात घालावे लागत होते. कारण अचानक ती काम सोडून गेली तर दुसर्‍या दिवशी आणि त्यानंतर नवी कामवाली मिळेपर्यंत इवल्याशा चिमण पाखरांना एकटे टाकुन नोकरीधंद्यावर कसे जायचे हा यक्षप्रश्न होता. एका कामवालीने माझे घाई गडबडीत इतरत्र ठेवलेले सोन्याचे झुमके व अंगठी गायब केली ! एक महामाया माझ्या मुलांच्या वाट्याचे दुध लिंबुरस पिळुन मुद्दाम फाडीत असे. आणि गॅसवर तासन तास ते तव्यामध्ये साखर टाकुन आटवत असे. आणि कहर म्हणजे ती एकटीच ते खात असे. पहिलीमध्ये शिकत असलेल्या माझ्या मुलीने एकदा धीर करुन हे सांगितले तेव्हा कळले !एक भवानी इतकी नीच निघाली की तिच्या काळात घराच्या रिनोव्हेशनच्या वेळी काम करायला येणार्‍या वायरमनला, घराचे काम संपल्यानंतरही आमच्या अपरोक्ष बर्‍याचदा आमच्या घरी येताना शेजारच्या लोकांनी पाहिले आणि तिला त्वरित हाकलून द्यायला लावले. मुंबईच्या कामवाल्यांकडुन वाईट अनुभव आल्यामुळे अखेर गावात रहाणारी नात्यातलीच गरीबाघरची मुलगी कामाला ठेवली. पण बर्‍याच साप्ताहिक सुट्टींच्या दिवशी आमच्या तळमजल्यावर असणार्‍या घरासमोर बर्‍याच अनोळखी लोकांच्या घिरट्या सुरु असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी करता आमच्या कामवालीने अख्ख्या कॉलनीमध्ये तिच्या अस्तित्वाची, आमच्या घराची विनाशुल्क जाहिरात केल्याचे समजले................अखेर कामवाली न ठेवण्याचा निर्णय घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नोकरीच्या वेळात मुलांना दिवसभर अनुक्रमे काही काळ शेजारी, काही काळ जवळपास रहाणारे नातेवाईक, काही काळ पाळणाघर वगैरे ठिकाणी ठेवुन घरची सगळी कामे आम्ही उभयतांनी करायला सुरुवात केली. यथावकाश मुले जाणती झाली. घरातल्या घरात स्वावलंबनाचे धडे गिरवत आणि घेत स्वावलंबी बनली. त्यामुळे कामवाली न ठेवण्याचा निर्णय आणि कामवाली ह्या प्राण्यापासुन आजतागायत कटाक्षाने दुर रहाण्याचे प्रयत्न यशस्वी झाले !

तिमा 26/09/2011 - 17:55
लेख वाचत असतानाच हे जाणवलं होतं की हा तुमचा खरा अनुभव आहे. कारण त्यातील अस्सलपणा भिडला. असं काही वाचलं की नंतरचे बरेच दिवस चांगले जातात. धन्यवाद.

रेवती 24/09/2011 - 22:53
लेखन आवडले. बाई जिद्दीची आहे. माझ्याकडेही पुण्यात अशीच बाई कामाला होती. नवरा सुधारण्याच्या शक्यतेतला वाटल्यानं हिनं चांगला धाकात ठेवला होता. ओळखीनं नोकरी करायला लावली होती. ओळखीच्या लोकांकडनं वर्तमानपत्र घेऊन जायची मुलांचं वाचून झालं की परत आणून द्यायची. कधी दिवाळीला जास्त पैसे मागितले नाहीत की कधी उसने मागितले नाहीत. स्वच्छता कमालीची होती. हैद्राबादची बाई मलाच रागवायची. अम्मा, हे करा ते करा असं सांगायची. तिचं काम मात्र चोख करूनच जायची.

जाई. 24/09/2011 - 22:56
लेखन आवडलं आमच्याकडे काम करण्याऱ्‍या राजेश्वरी काकूदेखील वरील वर्णनाप्रमाणेच आहेत त्यांना पाहिल की शाळेत वाचलेला कुसुमावती देशपांडेँचा "कला" हा धडा आठवतो तसे आतापर्यत चार पाच काकूंचे बरेवाईट अनुभव घेतलेत एका दांडीकाकूंमुळे कंटाळून वाँशिग मशीनचा पर्याय स्वीकारावा लागला होता

पैसा 24/09/2011 - 22:58
पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. आमच्या म्याडम आमच्यापेक्षा जास्त सुट्या घेतात. रविवार, सगळे सण इ.इ. आहेच, पण श्रावण सोमवारी सुद्धा तिला देवळात जायचं असतं. म्हणून कामाला दांडी ठरलेलीच. कपडे, भांडी, कचरा काढून फरशी पुसणं इतकं सगळं काम बाईसाहेब मोजून २५ मिनिटांत करून पसार! जमिनीवर चुकून पडलेली प्रत्येक गोष्ट कचर्‍यात गेलीच पाहिजे हा तिचा नियम, मग ते घड्याळ का असेना! क्रिकेटमधला स्वीपचा फटका तिला पाहूनच कोणीतरी शोधला असावा ही माझी खात्री आहे. फक्त बया कधी पैसे अ‍ॅडव्हान्स वगैरे घेत नाही आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे "सुसरबाई तुझी पाठ मऊ" म्हणून गप्प बसावं लागतं.

शिल्पा ब 25/09/2011 - 00:45
बाईंच कौतुक वाटलं...बिनकामी नवरा सोडुन मुलं स्वत:च्या जिवावर पोसणं, चांगले संस्कार करणं सोप्पं नाही. शिकलेल्या वगैरे बायका लोकं काय म्हणतील वगैरे करुन रडत ओढत संसाराचा गाडा ओढतात त्यापेक्षा हे बरं...नव्हे चांगलंच.

चिंतामणी 25/09/2011 - 01:14
आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

In reply to by चिंतामणी

>>सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास ... ममो चा आकार सुबक नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ;-)

चिंतामणी 25/09/2011 - 01:14
आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. तुमच्या कामवालीचं व्यक्तिमत्व छाप पडण्याजोगं आहे. स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 25/09/2011 - 09:18
>>ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. सहमत. कथाही चांगली आहे. >>स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं असेच म्हणतो. काही जण आपल्यावर आलेल्या परिस्थितीचं रडगाणं गात बसतात. तर काही जण "या परिथितीत मला कायम रहायचं नाही" असा विचार करून त्यावर मात करायचा प्रयत्न करतात.

In reply to by राजेश घासकडवी

गणपा 25/09/2011 - 19:27
गुर्जींच्या शब्दा शब्दाशी सहमत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

चतुरंग 26/09/2011 - 07:32
व्यसनी नवर्‍याला सोडून स्वतःच्या मुलांसाठी वेगळी वाट धरायची हिम्मत दाखवणे ही तरुण स्त्रीसाठी कष्टकरी समाजात सोपी गोष्ट नाहीच. कामवाली जिद्दीची आहे. तिच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम! -रंगा

In reply to by राजेश घासकडवी

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं.
गुर्जींशी सहमत. (गतजन्मीच्या पापांची फळे भोगण्याची ही सुरुवात असावी काय?) कथा आवडली. उगाच आडियन्सच्या काळजाला हात घालण्यासाठी ती लांबवली नाही हे जास्ती आवडले. बाकी हा धागा टाकायच्या आधी 'घरची परवानगी' घेतल्या गेली होती काय ? ;)

ममो, मस्त अनुभव मांडला आहे. मुलांवर उत्तमातले उत्तम संस्कार झाले पाहिजेत त्यासाठी कष्ट उपसणारी अशी मोलकरीन वेगळीच. तरुणपणात नवर्‍याला सोडून दिल्यानंतर पैसे कमविण्याचा शॉर्टकट निवडताही आला असता, पण जगायला लागणारा प्रामाणिकपणा, शुद्धचारित्र्य, आणि भविष्यात एका मोठ्या स्वप्नाच्या आशावादाला हे जगणे मोलाचे ठरेल यात शंकाच नाही. छान लेखन. -दिलीप बिरुटे

In reply to by आदिजोशी

काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) मामो, लेख मस्तच रे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक दिवसांनी लिहिलेस. बाकी त्या पुणे-चेन्नई लेखमालेचे काय झाले रे? बरीच प्रकरणे बाकी आहेत ना त्याची ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आदिजोशी 26/09/2011 - 00:58
काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) अशा व्यक्तीचित्रणांचा शेवट हॄदय हेलावणारा झालाच पाहिजे :)

In reply to by आदिजोशी

मराठमोळा 26/09/2011 - 05:23
अ‍ॅडी, व्यक्तीचित्रणाचा शेवट कसा झाला आहे याकडे मी लक्ष दिलं नाही, कारण मी व्यक्तीचित्र लिहितोय हे मला माहित नव्हतं, एक अनुभव लिहिला आहे एवढच. बाकी या कहानीचा सुखद शेवट तेव्हाच जेव्हा या बाईच्या कष्टाला फळ येईल आणी तिच्या यातनांच्या प्रवासाला पुर्णविराम मिळेल. :)

jaypal 25/09/2011 - 11:00
वरचा लेख आवडला kam (अवांतर--मला आज पर्यंत आवड्लेली कामवाली"पुश्पक" सिनेमा मधील होती.माझ्या कडे घर कामासाथी तशीच एक गेली १०/१५ वर्शे झाली शोधतो आहे ;-))

५० फक्त 26/09/2011 - 07:23
छान लिहिलंय, आमच्याकडंचा अनुभव बराच उलटा आहे, इथं कामवाल्याची युनियन आहे महिन २००० ची भिशी लावतात, चौघीजणींनी तर शेअरिंग मध्ये टु व्हिलर घेतल्या आहेत. अर्थात त्या पण कधी काळी या दिवसातुन गेल्या असतिल, पण एकजुटितली शक्ती इथं प्रखरतेनं दिसुन येते. एवढंच काय, माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही.

In reply to by ५० फक्त

माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही. वॉशिंग मशीन विकत घेउन ते चालवण्यासाठी कामवाली बाई ठेवणारे लोकसुद्धा जगात आहेत काय ? ते स्वयंचलित यंत्र धाय मोकलून रडले असेल :)

ऋषिकेश 26/09/2011 - 09:31
तशी कहाणी नेहमीची पण त्याला चेहरा - नायक / नायिका- मिळाला की मगच ती कहाणी आपली वाटू लागते. अशी 'नायिका' उभी करणारं हे लिखाण खूपच आवडलं. उपसंहारः या कामवाल्याच असं नाही पण एकुणच आपल्या मुलांमधे (विषेशतः मुलग्यांमधे) इतके गुरफटून जाणार्‍या अनेक स्त्रिया दिसतात. त्यापैकी मुलांसाठी जीवाचं रान करताना आपण मुलांना अति-लाडावत नाही आहोत ना हे मात्र क्वचित बघितलं जातं. (या कथेतील नायिका मात्र त्याला अपवाद दिसत्येय. मुलांना केक नाकारून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव ती करून देत आहे) हे यासाठी आठवलं आणि लिहितोय त्याला कारण आमच्याकडे भांडी घासणे व घराच्या साफसफाईचे काम करणार्‍या मावशींनीही त्यांच्या तरूणपणी अशीच तगतग करून मुलाला वाढवले - शिकवले. त्या सांगतात तो एम्बीए आहे. आम्हाला आश्चर्यही वाटे आणि तीच्या जिद्दीला सलामही करावासा वाटे. तिने मुलाला भेटवलंही होतं. तो कुठल्याशा कंपनीत आहे असेही तो म्हणाला होता. मावशींचं तोंड मुलाची स्तुती करून दुखत कसं नाहि असं आम्हाला होतं. त्यांनीही दारूबाज नवर्‍याला हाकलंलं होतं. त्यांच्या विश्वात त्यांचा मुलगा हाच सर्वस्व आहे. आता गेल्या महिन्यात मावशी सांगत होत्या, एका मुलीशी परस्पर सूत जमवलं आहे आणि लग्न करत नाहिये कारण तिला आईसोबत रहायचं नाहिये. आता मुलगा लग्न करायचंय म्हणून आईलाच तु वेगळी खोली भाड्याने घेतेस का? विचारू लागला आहे. सध्या तिचा नकार त्याने ऐकला आहे. मात्र हे ऐकून जर पुढे मागे मुलाने जबरदस्ती मावशींना घराबाहेर काढलं तर त्यांचं रहाण्याचं सोडा पण मनाची हालत काय होईल हा विचार मला अस्वस्थ करतो. त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा. आता हे मावशींना माहित आहे /नाहि कल्पना नाही. आणि सांगवतही नाही :(

In reply to by ऋषिकेश

वपाडाव 26/09/2011 - 10:06
त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा.
तुम्ही त्याला काय करत असताना पाहिले? ह्यावरही ते अवलंबुन आहे...... थिंक +ve फ्रॉम युवर मौशी'स साइड..... त्याने रिटेल मॅनेजमेण्ट मध्ये एम्बीए केले असेल कदाचित.... पण जर तो साध्या कपड्यात (अटेंडर) वावरत असेल तर मग फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही....

In reply to by वपाडाव

ऋषिकेश 26/09/2011 - 10:21
बेसिकली फरशी पुसत होता :( त्याच्या एकुण वावरण्यावरून व इतरांचे त्याच्याशी असलेल्या वागणूकीवरून तो उच्चपदस्थ तर अजिबात वाटला नाही

श्यामल 26/09/2011 - 14:48
पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. >>> अगदी खरं आहे . आम्ही मेली पापी माणसं ! म्हणुन तर चिमुकल्या जीवांना सांभाळायला ठेवलेल्या कामवाल्या बाईंचे प्रताप आणि प्रमाद कितीही मोठे असले तरी आम्हाला ते निमुटपणे पोटात घालावे लागत होते. कारण अचानक ती काम सोडून गेली तर दुसर्‍या दिवशी आणि त्यानंतर नवी कामवाली मिळेपर्यंत इवल्याशा चिमण पाखरांना एकटे टाकुन नोकरीधंद्यावर कसे जायचे हा यक्षप्रश्न होता. एका कामवालीने माझे घाई गडबडीत इतरत्र ठेवलेले सोन्याचे झुमके व अंगठी गायब केली ! एक महामाया माझ्या मुलांच्या वाट्याचे दुध लिंबुरस पिळुन मुद्दाम फाडीत असे. आणि गॅसवर तासन तास ते तव्यामध्ये साखर टाकुन आटवत असे. आणि कहर म्हणजे ती एकटीच ते खात असे. पहिलीमध्ये शिकत असलेल्या माझ्या मुलीने एकदा धीर करुन हे सांगितले तेव्हा कळले !एक भवानी इतकी नीच निघाली की तिच्या काळात घराच्या रिनोव्हेशनच्या वेळी काम करायला येणार्‍या वायरमनला, घराचे काम संपल्यानंतरही आमच्या अपरोक्ष बर्‍याचदा आमच्या घरी येताना शेजारच्या लोकांनी पाहिले आणि तिला त्वरित हाकलून द्यायला लावले. मुंबईच्या कामवाल्यांकडुन वाईट अनुभव आल्यामुळे अखेर गावात रहाणारी नात्यातलीच गरीबाघरची मुलगी कामाला ठेवली. पण बर्‍याच साप्ताहिक सुट्टींच्या दिवशी आमच्या तळमजल्यावर असणार्‍या घरासमोर बर्‍याच अनोळखी लोकांच्या घिरट्या सुरु असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी करता आमच्या कामवालीने अख्ख्या कॉलनीमध्ये तिच्या अस्तित्वाची, आमच्या घराची विनाशुल्क जाहिरात केल्याचे समजले................अखेर कामवाली न ठेवण्याचा निर्णय घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नोकरीच्या वेळात मुलांना दिवसभर अनुक्रमे काही काळ शेजारी, काही काळ जवळपास रहाणारे नातेवाईक, काही काळ पाळणाघर वगैरे ठिकाणी ठेवुन घरची सगळी कामे आम्ही उभयतांनी करायला सुरुवात केली. यथावकाश मुले जाणती झाली. घरातल्या घरात स्वावलंबनाचे धडे गिरवत आणि घेत स्वावलंबी बनली. त्यामुळे कामवाली न ठेवण्याचा निर्णय आणि कामवाली ह्या प्राण्यापासुन आजतागायत कटाक्षाने दुर रहाण्याचे प्रयत्न यशस्वी झाले !

तिमा 26/09/2011 - 17:55
लेख वाचत असतानाच हे जाणवलं होतं की हा तुमचा खरा अनुभव आहे. कारण त्यातील अस्सलपणा भिडला. असं काही वाचलं की नंतरचे बरेच दिवस चांगले जातात. धन्यवाद.
नमस्कार मंडळी, हा कदाचित, भारतात राहण्यार्‍या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;) गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अ‍ॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं. शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो.

वात्रटिका - मोबाइलचं खोकं

सोत्रि ·

स्पा 16/09/2011 - 09:37
खी खी.. सो का.. जबरा लिहिलंय =)) =)) ह ह पु वा अवांतर : पण ते दोघ पळ का काढतात, गावाला network येत नाही हि service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही ;) (ऍन्ड्रॉइड प्रेमी) स्पा

In reply to by स्पा

सोत्रि 16/09/2011 - 09:43
service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही
स्पावड्या, हे समजायला तो खेडुत तुझ्याएवढा हुशार नव्हता ना :lol: - (हुशार स्पावड्याचा पंखा) सोकाजी

जाई. 16/09/2011 - 10:26
मस्तच अजून एक महागडा मोबाईल पण टाँक टाईम बँलन्स शून्य

आत्मशून्य 16/09/2011 - 10:36
अरे माझ्या घामाचे, माझ्या खिशातले पैसे घालुन मी प्रॉडक़्ट विकत घेणार आणि ते कसे वापरायचे नाही आणि कसे वापरायचे हे मी त्या तुमच्या हेकट जॉब्सच्या मताप्रमाणे का ठरवु? गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.
+१ एक नंबर,अगदी लोकांच्या आतल्या भावनेला मोकळी वाट करून दीलीत......... आवडेश. :)

५० फक्त 16/09/2011 - 10:49
मजा आली, प्रत्येक नविन गॅजेट बद्दल असं होतं, आणि आजच्या गिर्हाइकी मार्केट मध्ये असला हटवादीपणा करुन सुद्धा अ‍ॅपल्नं जे मार्केट राखुन ठेवलं आहे त्याबद्दल कौतुक, सेम मारुती बद्दल पण.

बरेच जण २०,००० रु चा फोन घेऊन मग ११ रुपयाचे रिचार्ज मागत फिरत बसतात ते आठवले! - (वोडाफोन पोस्टपेड) इंट्या. अवांतरः ;) लेख मनापासुन आवडला.

समीरसूर 16/09/2011 - 14:40
फारच छान, मजा आली वाचून, सोकाजीराव!!! :-) टेक्नॉलॉजी + ह्युमर + नॉलेज शेअरिंग = तुमचा लेख. मला टेक्नॉलॉजीमधलं फारसं कळत नाही पण आयफोन आणि अँड्रॉईड मधली ही तुलना, त्यांचे फिचर्स, कोण मार्केट खातंय ईत्यादी या लेखातून कळलं. आणि 'गांडो', 'भाडखाव' वगैरे शिव्यांनी अशी झक्क फोडणी घातली की विचारू नका; अगदी कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. मजा आ गया....

मन१ 16/09/2011 - 15:34
मस्त... झकाsssssssssssस.... मलाही त्या latest Technology नावाच्या अगम्य आणि अद्भुतरम्य परिकथेबद्दल लोक बोलायला लागले की आपण स्वाहिली किंवा झुलु अशी एखादी अनोलखी भाषा ऐकल्यासारखे वाटते. आमचा हजार रुपयात घेतलेला balck and white Nokia 1100 जिंदाबाद. (खेडुत)

खेडूत 16/09/2011 - 18:16
लई भारी सोकाशेठ! तुमाला बर कळलं म्या तिथं व्हतो ते! (इंग्लंड मध्ये पण नोकिया 1100 वापरणारा ) खेडूत

बाळकराम 17/09/2011 - 20:57
गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.>> हे बाकी खरं आहे. अगदी सुरुवातीला तर असेच वाटले होते, इन फॅक्ट आयफोन मध्ये सिम कार्ड कुठे टाकायचे ते जवळपास २ तास शोधत होतो- शेवटी गूगल केल्यावर सापडलं. आणि २ पानाच सुद्धा मॅन्युअल नव्हतं. एकंदरीत सुरुवातीला तरी गंडलेला प्रकार वाटला. टचस्क्रीन अ‍ॅपलने पहिल्यांदा शोधला वा वापरला हे सुद्धा खोटं आहे- निदान मी तरी सोनी-एरिकसनचं P-901 वगैरे मॉडेलमध्ये २००३ मध्ये बघितले आहे. (३ वर्षे आयफोन वापरणारा, आयफोन फॅन) बाळकराम

In reply to by बाळकराम

सोत्रि 18/09/2011 - 02:29
टच स्क्रीन आधिपासुनच होता, पण 'मल्टीटच' तंत्र ऍपल ने विकसित करुन टच स्क्रीन विश्वात क्रांती केली हे निर्विवाद सत्य आहे. कपॅसिटीव्ह टच स्क्रीन आणण्यामागेही ऍपलच. त्याच्या आधिच्या टच स्क्रीन साठी स्टायलस वापरावा लागे. ऍपलने अतिरिक्त इनपुट डिवायसेसची गरजच संपुष्टात आणली. बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही. - (आद्य आर्किटेक्ट स्टीव्ह जॉब्सचा पंखा) सोकाजी अवांतर: बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ह्यांचे एकत्र मुलाखतीचे व्हिडीओ क्लिपींग मिळाले तर जरुर बघा. दादा लोकांची मते ऐकायल खुप मजा येते.

In reply to by सोत्रि

सविता 20/09/2011 - 14:01
>>>> बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही हे काय फारसे पटले नाही. विन्डोज मोबाईल चांगले आहे की! सॅमसन्गच्या (टच स्क्रीन नसलेल्या) बिझनेस फोनला विन्डोज मोबाईलच आहे की! टच स्क्रिन हा प्रकार काय आपल्याला फारसा आवडत नाही. फार बॅटरी खातो आणि मोबाईल साधारण ६ महीने जुना झाला की खिशात मोबाईल बरोबर कायम चार्जर घेऊन फिरावं लागतं. त्या पेक्षा आपलं क्वार्टी कीपॅड बरे! - (सॅमसन्ग ओम्निया बी ७३२० ची फॅन व २ वर्षे समाधानी ग्राहक) सविता

In reply to by सविता

सोत्रि 20/09/2011 - 15:33
विन्डोज मोबाईल चांगले आहे की
विन्डोज मोबाईल चांगला का वाइट हा मुद्दा मांडलाच नाही. ओव्हरऑल स्मार्ट फोन मार्केट मधले स्थान (मार्केट शेअर) मायक्रोसॉफ्टने गमावले एवढाच मुद्दा मांडायचा होता. - (सगळेच स्मार्ट फोन वापरुन झालेला) सोकाजी

पैसा 17/09/2011 - 22:13
मात्र मला कसल्याही मोबाईलचं खोकडं आवडतं. मन१ आणि ममाप्रमाणे माझ्याकडे पण २००३ सालचा एक व्यवस्थित चालणारा मोटोरोला सी ३५० आहे!

सुमो 18/09/2011 - 10:52
सोकाजीराव धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द) मजा आया!!!

सुमो 18/09/2011 - 10:53
सोकाजीराव धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द) मजा आया!!!

In reply to by दिपक

सोत्रि 20/09/2011 - 15:49
आहाहा काय आठवण केलीत "बर्मंगठिक्का" लेखाची. मस्त लेख होता तो. तो शब्द इतका आवडलाय की मुलांना पण शिकवुन "काय ठीक का" असे विचारताना बर्मंगठिक्का असच म्हणतो आता. :) बर्मंगठिक्का ? - (बर्मंगठिक्का असे आता नेहमी म्हणणारा) सोकाजी

मैत्र 21/09/2011 - 10:54
पण आमच्यासारख्या मोबाईल टेक्नॉलॉजी चॅलेंज्ड लोकांसाठी त्यातून तात्पर्य काही कळलं नाही. दोन्ही फोनचे / टेक्नॉलॉजीच आपापले गुणदोष आहेत जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला... वरच्या प्रतिसादांप्रमाणे रोज बॅटरी चार्ज करणं आणि टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का? मग या यादीत ब्लॅकबेरी (रिम) येतो का? अँड्रॉइड आणि अ‍ॅपलच्या स्पर्धेत ... जाणकार अनेक दिसतायत आणि काही वर्ष यापैकी एक तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरलेलं असावं. त्यामुळे प्रतिसादांची अपेक्षा आहे...

In reply to by मैत्र

सोत्रि 22/09/2011 - 11:08
जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला
फक्त मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग एकढीच रिक्वायर्मेंट असेल तर ब्लकबेरी मस्त. जर तुमच्या मित्रपरिवाराकडे ब्लकबेरी असेल तर तुम्हाला त्या फोने मधला मेसेंजर वापरुन संपर्कात रहाता यैल इंटरनेट कोनेक्शन शिवाय. पैसे जास्त खर्च करायची तयारी आहे आणि टेक्निकल उलाढाली जास्त करायच्या नसतील तर अप्पल बेस्ट टेक्निकल उलाढाली करायच्या असतील तर ऍंड्रॉइड बेस्ट SDK डाउनलोड करुन काड्या करायला मजा येते. टच स्क्रीन हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का?
मुद्दा जर टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा असेल तर शेवटी ते एक यंत्र आहे ते खराब होउ शकते, पण आताच्या तंत्राज्ञानाने टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा प्रश्नही सोडवला आहे. समसंग गॅलक्सी S2 गेली 2 महिने वापरतो आहे. बॅटरीचा अजुनपर्यंत काहीही इश्यु नाही. टच स्क्रीन साठी वापरलेल्या AMOLED तंत्राज्ञानामुळे बॅटरी कमी लागते टच स्क्रीन ला! - (तांत्रिक) सोकाजी

स्पा 16/09/2011 - 09:37
खी खी.. सो का.. जबरा लिहिलंय =)) =)) ह ह पु वा अवांतर : पण ते दोघ पळ का काढतात, गावाला network येत नाही हि service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही ;) (ऍन्ड्रॉइड प्रेमी) स्पा

In reply to by स्पा

सोत्रि 16/09/2011 - 09:43
service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही
स्पावड्या, हे समजायला तो खेडुत तुझ्याएवढा हुशार नव्हता ना :lol: - (हुशार स्पावड्याचा पंखा) सोकाजी

जाई. 16/09/2011 - 10:26
मस्तच अजून एक महागडा मोबाईल पण टाँक टाईम बँलन्स शून्य

आत्मशून्य 16/09/2011 - 10:36
अरे माझ्या घामाचे, माझ्या खिशातले पैसे घालुन मी प्रॉडक़्ट विकत घेणार आणि ते कसे वापरायचे नाही आणि कसे वापरायचे हे मी त्या तुमच्या हेकट जॉब्सच्या मताप्रमाणे का ठरवु? गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.
+१ एक नंबर,अगदी लोकांच्या आतल्या भावनेला मोकळी वाट करून दीलीत......... आवडेश. :)

५० फक्त 16/09/2011 - 10:49
मजा आली, प्रत्येक नविन गॅजेट बद्दल असं होतं, आणि आजच्या गिर्हाइकी मार्केट मध्ये असला हटवादीपणा करुन सुद्धा अ‍ॅपल्नं जे मार्केट राखुन ठेवलं आहे त्याबद्दल कौतुक, सेम मारुती बद्दल पण.

बरेच जण २०,००० रु चा फोन घेऊन मग ११ रुपयाचे रिचार्ज मागत फिरत बसतात ते आठवले! - (वोडाफोन पोस्टपेड) इंट्या. अवांतरः ;) लेख मनापासुन आवडला.

समीरसूर 16/09/2011 - 14:40
फारच छान, मजा आली वाचून, सोकाजीराव!!! :-) टेक्नॉलॉजी + ह्युमर + नॉलेज शेअरिंग = तुमचा लेख. मला टेक्नॉलॉजीमधलं फारसं कळत नाही पण आयफोन आणि अँड्रॉईड मधली ही तुलना, त्यांचे फिचर्स, कोण मार्केट खातंय ईत्यादी या लेखातून कळलं. आणि 'गांडो', 'भाडखाव' वगैरे शिव्यांनी अशी झक्क फोडणी घातली की विचारू नका; अगदी कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. मजा आ गया....

मन१ 16/09/2011 - 15:34
मस्त... झकाsssssssssssस.... मलाही त्या latest Technology नावाच्या अगम्य आणि अद्भुतरम्य परिकथेबद्दल लोक बोलायला लागले की आपण स्वाहिली किंवा झुलु अशी एखादी अनोलखी भाषा ऐकल्यासारखे वाटते. आमचा हजार रुपयात घेतलेला balck and white Nokia 1100 जिंदाबाद. (खेडुत)

खेडूत 16/09/2011 - 18:16
लई भारी सोकाशेठ! तुमाला बर कळलं म्या तिथं व्हतो ते! (इंग्लंड मध्ये पण नोकिया 1100 वापरणारा ) खेडूत

बाळकराम 17/09/2011 - 20:57
गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.>> हे बाकी खरं आहे. अगदी सुरुवातीला तर असेच वाटले होते, इन फॅक्ट आयफोन मध्ये सिम कार्ड कुठे टाकायचे ते जवळपास २ तास शोधत होतो- शेवटी गूगल केल्यावर सापडलं. आणि २ पानाच सुद्धा मॅन्युअल नव्हतं. एकंदरीत सुरुवातीला तरी गंडलेला प्रकार वाटला. टचस्क्रीन अ‍ॅपलने पहिल्यांदा शोधला वा वापरला हे सुद्धा खोटं आहे- निदान मी तरी सोनी-एरिकसनचं P-901 वगैरे मॉडेलमध्ये २००३ मध्ये बघितले आहे. (३ वर्षे आयफोन वापरणारा, आयफोन फॅन) बाळकराम

In reply to by बाळकराम

सोत्रि 18/09/2011 - 02:29
टच स्क्रीन आधिपासुनच होता, पण 'मल्टीटच' तंत्र ऍपल ने विकसित करुन टच स्क्रीन विश्वात क्रांती केली हे निर्विवाद सत्य आहे. कपॅसिटीव्ह टच स्क्रीन आणण्यामागेही ऍपलच. त्याच्या आधिच्या टच स्क्रीन साठी स्टायलस वापरावा लागे. ऍपलने अतिरिक्त इनपुट डिवायसेसची गरजच संपुष्टात आणली. बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही. - (आद्य आर्किटेक्ट स्टीव्ह जॉब्सचा पंखा) सोकाजी अवांतर: बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ह्यांचे एकत्र मुलाखतीचे व्हिडीओ क्लिपींग मिळाले तर जरुर बघा. दादा लोकांची मते ऐकायल खुप मजा येते.

In reply to by सोत्रि

सविता 20/09/2011 - 14:01
>>>> बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही हे काय फारसे पटले नाही. विन्डोज मोबाईल चांगले आहे की! सॅमसन्गच्या (टच स्क्रीन नसलेल्या) बिझनेस फोनला विन्डोज मोबाईलच आहे की! टच स्क्रिन हा प्रकार काय आपल्याला फारसा आवडत नाही. फार बॅटरी खातो आणि मोबाईल साधारण ६ महीने जुना झाला की खिशात मोबाईल बरोबर कायम चार्जर घेऊन फिरावं लागतं. त्या पेक्षा आपलं क्वार्टी कीपॅड बरे! - (सॅमसन्ग ओम्निया बी ७३२० ची फॅन व २ वर्षे समाधानी ग्राहक) सविता

In reply to by सविता

सोत्रि 20/09/2011 - 15:33
विन्डोज मोबाईल चांगले आहे की
विन्डोज मोबाईल चांगला का वाइट हा मुद्दा मांडलाच नाही. ओव्हरऑल स्मार्ट फोन मार्केट मधले स्थान (मार्केट शेअर) मायक्रोसॉफ्टने गमावले एवढाच मुद्दा मांडायचा होता. - (सगळेच स्मार्ट फोन वापरुन झालेला) सोकाजी

पैसा 17/09/2011 - 22:13
मात्र मला कसल्याही मोबाईलचं खोकडं आवडतं. मन१ आणि ममाप्रमाणे माझ्याकडे पण २००३ सालचा एक व्यवस्थित चालणारा मोटोरोला सी ३५० आहे!

सुमो 18/09/2011 - 10:52
सोकाजीराव धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द) मजा आया!!!

सुमो 18/09/2011 - 10:53
सोकाजीराव धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द) मजा आया!!!

In reply to by दिपक

सोत्रि 20/09/2011 - 15:49
आहाहा काय आठवण केलीत "बर्मंगठिक्का" लेखाची. मस्त लेख होता तो. तो शब्द इतका आवडलाय की मुलांना पण शिकवुन "काय ठीक का" असे विचारताना बर्मंगठिक्का असच म्हणतो आता. :) बर्मंगठिक्का ? - (बर्मंगठिक्का असे आता नेहमी म्हणणारा) सोकाजी

मैत्र 21/09/2011 - 10:54
पण आमच्यासारख्या मोबाईल टेक्नॉलॉजी चॅलेंज्ड लोकांसाठी त्यातून तात्पर्य काही कळलं नाही. दोन्ही फोनचे / टेक्नॉलॉजीच आपापले गुणदोष आहेत जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला... वरच्या प्रतिसादांप्रमाणे रोज बॅटरी चार्ज करणं आणि टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का? मग या यादीत ब्लॅकबेरी (रिम) येतो का? अँड्रॉइड आणि अ‍ॅपलच्या स्पर्धेत ... जाणकार अनेक दिसतायत आणि काही वर्ष यापैकी एक तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरलेलं असावं. त्यामुळे प्रतिसादांची अपेक्षा आहे...

In reply to by मैत्र

सोत्रि 22/09/2011 - 11:08
जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला
फक्त मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग एकढीच रिक्वायर्मेंट असेल तर ब्लकबेरी मस्त. जर तुमच्या मित्रपरिवाराकडे ब्लकबेरी असेल तर तुम्हाला त्या फोने मधला मेसेंजर वापरुन संपर्कात रहाता यैल इंटरनेट कोनेक्शन शिवाय. पैसे जास्त खर्च करायची तयारी आहे आणि टेक्निकल उलाढाली जास्त करायच्या नसतील तर अप्पल बेस्ट टेक्निकल उलाढाली करायच्या असतील तर ऍंड्रॉइड बेस्ट SDK डाउनलोड करुन काड्या करायला मजा येते. टच स्क्रीन हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का?
मुद्दा जर टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा असेल तर शेवटी ते एक यंत्र आहे ते खराब होउ शकते, पण आताच्या तंत्राज्ञानाने टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा प्रश्नही सोडवला आहे. समसंग गॅलक्सी S2 गेली 2 महिने वापरतो आहे. बॅटरीचा अजुनपर्यंत काहीही इश्यु नाही. टच स्क्रीन साठी वापरलेल्या AMOLED तंत्राज्ञानामुळे बॅटरी कमी लागते टच स्क्रीन ला! - (तांत्रिक) सोकाजी
स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो.

जग दर्शनका मेला

क्रेमर ·

अर्धवट 16/09/2011 - 08:48
माझे अत्यंत आवडते भजन आहे हे.. निर्गुणी भजन या प्रकारातील ही रचना, मला नेहेमीच अंतर्मुख करते.. जे काही कर्म करताय ते आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून करा.. तुम्ही इथे कायमचे रहाणार नाही, शेवट होणारच आहे असा काहिसा अर्थ आहे असे मला वाटते.. यातील प्रत्येक चरणाचा संदर्भ शेवटच्या चरणाशी जुळवला आहे, "उड जायेगा हंस अकेला, जगदर्शनका मेला." तुला येथून काहीही घेउन जायचं नाहीये, एकटंच जायचंय जगाच्या जत्रेतून. हंस हे बहुदा आत्मा यासाठी रूपक वापरलं आहे. म्हणून.. "जैसे पात गिरे तरूवरके, मिलना बहूत दुहेरा' 'ना जानू किधर गिरेगा, लग्ग्या पवनका रेला' एकदा पान झाडावरून गळालं की ते काही परत येत नाही, आणि आपल्या कर्मांच फळही आपल्याला सांगता येत नाही, वार्‍याच्या झोतात उडून जाणार्‍या एखाद्या पानासारखं आयुष्य आपलं. म्हणून.. "जब होवे उमर पुरी, जब झूटेगा हूकुम हूजुरी'" पिकलं पान केव्हा गळून पडेल ते सांगता येत नाही आणी गळून पडण्यासाठी पान पिकायचीही जरूर नाही केव्हाही 'वरून ऑर्डर' येउ शकते म्हणून.. "'जमके दूत बडे मजबूत, जमसे पडा झमेला'" या चरणात रूपक अजून स्पष्ट केलेलं आहे, (त्या बोलीमधे 'य' चा 'ज' झालेला आहे वास्तवीक, यमाच्या दूतांचा उल्लेख आहे.) यमाचे दूत सर्वशक्तीमान आहेत, ते कुणाचं ऐकणार, म्हणून.. म्हणून कबीर म्हणतो, हरीनामात वेळ घालवा, चांगले कर्म करा.. "'दास कबीर हरके गूण गावे, वा हरको परम पावे'" निर्गुणी भजन हा प्रकारच मला खूप आवडतो, वेगेवेगेळ्या रूपकांमधून कर्मसिद्धांत सांगणारा, निर्गुणी इश्वराची आठवण करून देणारा प्रकार, कुमारजींच्या आर्त आवाजात तर नेहेमीच वेगळा अनुभव देउन जातो..

संज्ञाप्रवाही शैली आवडली. प्रकाशात धरून हिरा फिरवल्यावर कुठचा पैलू कधी चमकेल हे माहीत नसतं. पण त्या छोट्या तुकड्यांच्या एकामागोमाग एक प्रकाशमान होण्यातून हिऱ्याची प्रतिमा जाणवतो. तुम्ही या कवितेतून प्रतीत होणारा अर्थ अशाच तुकड्यांतून दाखवला आहे. विचाराच्या प्रत्येक तुकड्याशी सहमत नाही. उदाहरणार्थ 'जग दर्शन का मेला' मध्ये जग बघतंय पेक्षा जग म्हणजे काही काळची जत्रा असा अर्थ मला जाणवला. या जत्रेत वेगवेगळ्या ठिकाणी पंचेद्रियांना सुखावणारी गंमत करायची. घोळक्यात जाऊन मिसळायचं, एकत्र आनंद घ्यायचा. मात्र मृत्यूच्या वेळी एकटा हंस उडून जावा तसा तू जाशील. झाडावर एकत्र असलेल्या पानांपैकी तू एकदा गळालास की मग वाऱ्याच्या अधीन हा तसाच पूरक अर्थ. तो तुम्ही लिहिलेला आहेच. 'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी. असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.

In reply to by राजेश घासकडवी

०१. जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.
असेच आहे.
०२. असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.
असेच म्हणतो.

नंदन 16/09/2011 - 09:16
मुक्तक आवडलं.
बघते ते ठीकच पण फक्त बघतच बसते असे काही ओळीतून जाणवते. पण तसे नाही. जग इतरांच्या जाण्याला बघते तेव्हा तुम्ही बघणारे (केवळ बघणारेच) असता. तुम्ही इतर बघणार्‍यांना बघता. मग एकटेच उडतांना त्या सगळ्या बघणार्‍या डोळ्यांतले बघितलेपण नैसर्गिकपणेच कल्पनेचे रिकामपण भरून टाकते. तुम्ही ठरवता आत्ता उडतो - निरपेक्षपणे? कदाचित नाही कदाचित होपण. जग बघतेच हे मात्र खरे. पण बघतच बसते असे नाही.
मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.

मन१ 16/09/2011 - 15:48
पण खरच सांगतो, बहुतांश आवडत्या भजन्-अभंग्-ओवी-दोहे ह्यांचा अर्थ काही केल्या समजत नाही बुवा. कुणीतरी आमच्या मुक्ताईचं "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...." ह्या अभंगाचं असच स्पष्टिकरण देइल का? किंवा "आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा आनंदसोहळा" असं आमच्या तुकोबारायांना मरणात नक्की काय रम्य वाटलं असावं? खरच मरण अनुभवल्यावर पुन्हा जगात येउन "मरणाबद्दल" का बोलावसं वाटलं असावं?

In reply to by मन१

तुकोबारायांनी ज्या मरणाबद्दल लिहिले आहे ते देहाचे नसून देहबुद्धीचे मरण आहे. जेव्ह देहबुद्धी नाहीशी होते तेव्हाच ब्रह्मज्ञान प्राप्त होते असा फंडा आहे. त्या अर्थाने आहे ते. बाकी, सविस्तर धनाजीरावांनी लिहावे. टंकाळा आलाय! :)

मदनबाण 16/09/2011 - 16:07
अर्धवटरावांची प्रतिक्रिया फार आवडली ! :) ( काय म्हणुन त्यांनी असे नाव त्यांच्या आयडीसाठी घेतले ते कळेना बाँ.;) ) बाकी या धाग्यामुळे मला हा धागा आठवला. 'उड जायेगा हंस अकेला' तसेच मला सुनता है गुरु ग्यानी हे निर्गुणी भजन फार फार आवडते...राहुल देशपांडे यांनी गायलेले जास्त आवडते. :) जाता जाता :--- च्यामारी परत हिथ आत्मा बित्मा आला की राव ! ज्या प्रमाणे १० आयडी घेतले तरी त्या मागचं टाळक एकच असतं,त्याच प्रमाणे १० देह बदलले तरी आत्मा तोच राहतो असं समजायला हरकत नसावी काय ? ;) असो माझे टंकन कष्ट आवरते घेतो कसे ! ;) (निर्गुणी भजन आवडणारा) :)

क्रेमर 16/09/2011 - 22:05
'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.
'यम के दूत बडे मजबूत' अशीच ओळ आहे. पण मी पहिल्यांदा ''जमके तू तबरे मजबूत' असे ऐकले होते. नंतर ती ओळ वाचल्यानंतरही आणि अनेकदा ऐकल्यानंतरही मला तशीच जाणवते. भजन ऐकतांना मनात येणारे विचार भरभर टंकायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे तारांबळ उडाली आणि शुद्धलेखनही गंडलेले आहे. या भजनाचा अर्थ अनेकांनी समर्थपणे लावला आहे. तसे काही करणे माझा हेतू नव्हता. कबीराला जेव्हा हे सूचले तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालले असावे याची कल्पना नाही. प्रतिभेच्या आविष्कारासाठी हंस हे रूपक आहे असे काहीसे मला सूचले होते. इतर कुठेतरी कविता कितपत अवघड असावी, वाचकाला समजण्यासारखी असावी काय यावर चर्चा वाचत असतांना अचानक वाटले की कविता या भजनातला हंसच नाही काय? नेहमीप्रमाणे आळस न करता टंकून ठेवावेसे वाटले.

एकदा वाचलं, समजलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाचलं. मुक्तक, चिंतन आवडलं. स्वतः कधी असा विचार न केल्यामुळे त्यापुढे लिहू शकत नाही, पण वाचायला नक्कीच आवडलं. गुर्जींचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला.
मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.
नंदनशी सहमती.

अर्धवट 16/09/2011 - 08:48
माझे अत्यंत आवडते भजन आहे हे.. निर्गुणी भजन या प्रकारातील ही रचना, मला नेहेमीच अंतर्मुख करते.. जे काही कर्म करताय ते आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून करा.. तुम्ही इथे कायमचे रहाणार नाही, शेवट होणारच आहे असा काहिसा अर्थ आहे असे मला वाटते.. यातील प्रत्येक चरणाचा संदर्भ शेवटच्या चरणाशी जुळवला आहे, "उड जायेगा हंस अकेला, जगदर्शनका मेला." तुला येथून काहीही घेउन जायचं नाहीये, एकटंच जायचंय जगाच्या जत्रेतून. हंस हे बहुदा आत्मा यासाठी रूपक वापरलं आहे. म्हणून.. "जैसे पात गिरे तरूवरके, मिलना बहूत दुहेरा' 'ना जानू किधर गिरेगा, लग्ग्या पवनका रेला' एकदा पान झाडावरून गळालं की ते काही परत येत नाही, आणि आपल्या कर्मांच फळही आपल्याला सांगता येत नाही, वार्‍याच्या झोतात उडून जाणार्‍या एखाद्या पानासारखं आयुष्य आपलं. म्हणून.. "जब होवे उमर पुरी, जब झूटेगा हूकुम हूजुरी'" पिकलं पान केव्हा गळून पडेल ते सांगता येत नाही आणी गळून पडण्यासाठी पान पिकायचीही जरूर नाही केव्हाही 'वरून ऑर्डर' येउ शकते म्हणून.. "'जमके दूत बडे मजबूत, जमसे पडा झमेला'" या चरणात रूपक अजून स्पष्ट केलेलं आहे, (त्या बोलीमधे 'य' चा 'ज' झालेला आहे वास्तवीक, यमाच्या दूतांचा उल्लेख आहे.) यमाचे दूत सर्वशक्तीमान आहेत, ते कुणाचं ऐकणार, म्हणून.. म्हणून कबीर म्हणतो, हरीनामात वेळ घालवा, चांगले कर्म करा.. "'दास कबीर हरके गूण गावे, वा हरको परम पावे'" निर्गुणी भजन हा प्रकारच मला खूप आवडतो, वेगेवेगेळ्या रूपकांमधून कर्मसिद्धांत सांगणारा, निर्गुणी इश्वराची आठवण करून देणारा प्रकार, कुमारजींच्या आर्त आवाजात तर नेहेमीच वेगळा अनुभव देउन जातो..

संज्ञाप्रवाही शैली आवडली. प्रकाशात धरून हिरा फिरवल्यावर कुठचा पैलू कधी चमकेल हे माहीत नसतं. पण त्या छोट्या तुकड्यांच्या एकामागोमाग एक प्रकाशमान होण्यातून हिऱ्याची प्रतिमा जाणवतो. तुम्ही या कवितेतून प्रतीत होणारा अर्थ अशाच तुकड्यांतून दाखवला आहे. विचाराच्या प्रत्येक तुकड्याशी सहमत नाही. उदाहरणार्थ 'जग दर्शन का मेला' मध्ये जग बघतंय पेक्षा जग म्हणजे काही काळची जत्रा असा अर्थ मला जाणवला. या जत्रेत वेगवेगळ्या ठिकाणी पंचेद्रियांना सुखावणारी गंमत करायची. घोळक्यात जाऊन मिसळायचं, एकत्र आनंद घ्यायचा. मात्र मृत्यूच्या वेळी एकटा हंस उडून जावा तसा तू जाशील. झाडावर एकत्र असलेल्या पानांपैकी तू एकदा गळालास की मग वाऱ्याच्या अधीन हा तसाच पूरक अर्थ. तो तुम्ही लिहिलेला आहेच. 'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी. असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.

In reply to by राजेश घासकडवी

०१. जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.
असेच आहे.
०२. असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.
असेच म्हणतो.

नंदन 16/09/2011 - 09:16
मुक्तक आवडलं.
बघते ते ठीकच पण फक्त बघतच बसते असे काही ओळीतून जाणवते. पण तसे नाही. जग इतरांच्या जाण्याला बघते तेव्हा तुम्ही बघणारे (केवळ बघणारेच) असता. तुम्ही इतर बघणार्‍यांना बघता. मग एकटेच उडतांना त्या सगळ्या बघणार्‍या डोळ्यांतले बघितलेपण नैसर्गिकपणेच कल्पनेचे रिकामपण भरून टाकते. तुम्ही ठरवता आत्ता उडतो - निरपेक्षपणे? कदाचित नाही कदाचित होपण. जग बघतेच हे मात्र खरे. पण बघतच बसते असे नाही.
मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.

मन१ 16/09/2011 - 15:48
पण खरच सांगतो, बहुतांश आवडत्या भजन्-अभंग्-ओवी-दोहे ह्यांचा अर्थ काही केल्या समजत नाही बुवा. कुणीतरी आमच्या मुक्ताईचं "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...." ह्या अभंगाचं असच स्पष्टिकरण देइल का? किंवा "आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा आनंदसोहळा" असं आमच्या तुकोबारायांना मरणात नक्की काय रम्य वाटलं असावं? खरच मरण अनुभवल्यावर पुन्हा जगात येउन "मरणाबद्दल" का बोलावसं वाटलं असावं?

In reply to by मन१

तुकोबारायांनी ज्या मरणाबद्दल लिहिले आहे ते देहाचे नसून देहबुद्धीचे मरण आहे. जेव्ह देहबुद्धी नाहीशी होते तेव्हाच ब्रह्मज्ञान प्राप्त होते असा फंडा आहे. त्या अर्थाने आहे ते. बाकी, सविस्तर धनाजीरावांनी लिहावे. टंकाळा आलाय! :)

मदनबाण 16/09/2011 - 16:07
अर्धवटरावांची प्रतिक्रिया फार आवडली ! :) ( काय म्हणुन त्यांनी असे नाव त्यांच्या आयडीसाठी घेतले ते कळेना बाँ.;) ) बाकी या धाग्यामुळे मला हा धागा आठवला. 'उड जायेगा हंस अकेला' तसेच मला सुनता है गुरु ग्यानी हे निर्गुणी भजन फार फार आवडते...राहुल देशपांडे यांनी गायलेले जास्त आवडते. :) जाता जाता :--- च्यामारी परत हिथ आत्मा बित्मा आला की राव ! ज्या प्रमाणे १० आयडी घेतले तरी त्या मागचं टाळक एकच असतं,त्याच प्रमाणे १० देह बदलले तरी आत्मा तोच राहतो असं समजायला हरकत नसावी काय ? ;) असो माझे टंकन कष्ट आवरते घेतो कसे ! ;) (निर्गुणी भजन आवडणारा) :)

क्रेमर 16/09/2011 - 22:05
'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.
'यम के दूत बडे मजबूत' अशीच ओळ आहे. पण मी पहिल्यांदा ''जमके तू तबरे मजबूत' असे ऐकले होते. नंतर ती ओळ वाचल्यानंतरही आणि अनेकदा ऐकल्यानंतरही मला तशीच जाणवते. भजन ऐकतांना मनात येणारे विचार भरभर टंकायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे तारांबळ उडाली आणि शुद्धलेखनही गंडलेले आहे. या भजनाचा अर्थ अनेकांनी समर्थपणे लावला आहे. तसे काही करणे माझा हेतू नव्हता. कबीराला जेव्हा हे सूचले तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालले असावे याची कल्पना नाही. प्रतिभेच्या आविष्कारासाठी हंस हे रूपक आहे असे काहीसे मला सूचले होते. इतर कुठेतरी कविता कितपत अवघड असावी, वाचकाला समजण्यासारखी असावी काय यावर चर्चा वाचत असतांना अचानक वाटले की कविता या भजनातला हंसच नाही काय? नेहमीप्रमाणे आळस न करता टंकून ठेवावेसे वाटले.

एकदा वाचलं, समजलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाचलं. मुक्तक, चिंतन आवडलं. स्वतः कधी असा विचार न केल्यामुळे त्यापुढे लिहू शकत नाही, पण वाचायला नक्कीच आवडलं. गुर्जींचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला.
मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.
नंदनशी सहमती.
('उड जायेगा हंस अकेला' ही बहूधा कबीराची रचना अनेकदा कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकली होती. आज असेच सूचल्यावर पुन्हा ऐकली. तेव्हा सूचलेले काही विचार.) मी हंस एकटाच काय टोळक्यात/नेही उडतांना पाहिलेला नाही. त/नेवरून आठवले. टोळक्याने की टोळक्यात? म्हणजे या दोन शब्दांत नेमका काय फरक असावा? 'टोळक्याने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेने' किंवा 'धीराने तोंड दिले' किंवा 'साल्याने नाहीच दिले' सारखे असावे. टोळके - एक शस्त्र किंवा ढाल किंवा उगाचचपणा. 'टोळक्यात'म्हणजे 'जगात काहीच नाही', 'पावसाळ्यात चिखल', 'टेम्पोत बसवला' किंवा 'रिक्षात चिंतन' वगैरे. थोडक्यात छोटा, मर्यादीत. कशाततरी बसणारा.

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

सुहास झेले ·

लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता. मला वाटतं पाककृतीही स्विकारार्ह असतील. कृपया भूमिका स्पष्ट करावी ही विनंती. दिवाळी अंक असल्यामुळे फक्त दिवाळीच्या फराळाच्याच पाककृती असाव्यात की इतर शाकाहारी, मांसाहारी पाककृतीही स्विकारल्या जातील हेही स्पष्ट असावे.

In reply to by निवेदिता-ताई

सुहास झेले 15/09/2011 - 19:00
निवेदिता ताई, यप्प, पाककृती स्वीकारल्या जातात. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पाठवून दे :) :)

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. आमचे एक मित्र महेंद्र कुलकर्णी यांनी 'दिवाळी अंकाची सांस्कृतिक रडकथा' या प्रहार दैनिकातील लेखाची लिंक दिली आहे. लेख वाचायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे

लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता. मला वाटतं पाककृतीही स्विकारार्ह असतील. कृपया भूमिका स्पष्ट करावी ही विनंती. दिवाळी अंक असल्यामुळे फक्त दिवाळीच्या फराळाच्याच पाककृती असाव्यात की इतर शाकाहारी, मांसाहारी पाककृतीही स्विकारल्या जातील हेही स्पष्ट असावे.

In reply to by निवेदिता-ताई

सुहास झेले 15/09/2011 - 19:00
निवेदिता ताई, यप्प, पाककृती स्वीकारल्या जातात. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पाठवून दे :) :)

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. आमचे एक मित्र महेंद्र कुलकर्णी यांनी 'दिवाळी अंकाची सांस्कृतिक रडकथा' या प्रहार दैनिकातील लेखाची लिंक दिली आहे. लेख वाचायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता. आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.

"परतीच्या वाटेवर....."

पियुशा ·

५० फक्त 06/09/2011 - 13:20
कथेची चांगली सुरुवात मजा येणार आहे वाचायला, पण ''काय पण तुम्ही मुली किती भित्र्या असता नाही'' पण पाशवी शक्तींबद्दल हे असे उदगार काढल्याबद्दल राजसला जी शिक्षा होईल छे छे कल्पनाच करवत नाही मला तरी, त्यापासुन वाचवा हो प्लिज त्याला लेखिकाबै.

प्रचेतस 06/09/2011 - 13:27
पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला. " alt="" />

In reply to by प्रचेतस

कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला
अगदि १०००००००+ सेम बोल्तो !

In reply to by प्रचेतस

@--- पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला. @--- या वरुन यक आठवलं,सत्यनारायण असो वा सत्यविनायक -देव बदलतो,पात्र बदलतात...कथानक त्येच ;-) ह्रातं अवांतरः- या शिनुमा नंतर ह्यी अंतराबाय कुट्ट दिसली नाय ?ब्भवतेक त्येज्यातल्या ठंडीनी अजारी पडली असावी ;-)

५० फक्त 06/09/2011 - 15:20
''पण माझी कथा एका वेगळ्या धाटणीने जाणार आहे याची खात्री बाळगा' ओ उगा तो वल्ली चिडवतोय अन तुम्ही का चिडताय, असं कशाला सिक्रेट ओपन करताय, अगदि त्या पिक्चरवरुन प्रेरणा घेउन लिहिलिय कथा असं म्हणायचं. @ वल्ली, ''भांबावलेली तेजू कुठल्यातरी डोंगर दरीत असलेल्या दगडी पायर्या उतरून खाली पळत होती जीव वाचवत होती आणि अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला ,खोल गर्तेत कोसळली '' हे वाचुन तुला एखादा किल्ला किंवा डोगर नाही का रे आठवला, मला तर कोरिगडाच्या पाय-या आणि कम्युनिस्ट आठवत होते, फक्त रे...., असो उगा अतिपरिचयात नको. बाकी, स्टार्ट बाकी भारीच ओ, नावं पण लई भारी पात्रांची, राजस आणि तेजु, राजस म्हणलं की पुर्वी दुरदर्शनवर एका भजनाच्या कार्यक्रमात एक गायिका , '' राजस सुकुमार मदनाचा पुतळा ' गायच्या हातात टाळ घेउन ते आठवतं, ' ' म्हणणा-या मंजुषा पाटीलांसारखा तो चेहरा पण डोक्यात फिक्स आहे पण नाव लक्षात येत नाही.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 06/09/2011 - 21:11
ओ उगा तो वल्ली चिडवतोय अन तुम्ही का चिडताय,
ओ पियुशाबै मी काही तुम्हाला चिडवत नाहीये, आणि तुम्हीपण उगाच चिडू नका. तुम्ही स्वतःच ती तूनळी वरची फिल्म पहा. तुम्हाला स्वतःलाच ते साम्य जाणवेल. अर्थात तुमच्या आणि रामूच्या कल्पनेतील पराकोटीचे साम्य बघून डोळे पाणावले.
तर कोरिगडाच्या पाय-या आणि कम्युनिस्ट आठवत होते,
@ ५०- अगदी अगदी, हेच दृश्य डोळ्यासमोर आले होते.

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/09/2011 - 11:45
@ वल्ली अरे यार तुम्ही म्हण्ता ते खर आहे ओ पण मी काहि कॉपी नाही केल मुळात मी हा पिकचर पाहिलाच नव्हता बर झाल तुम्ही सान्गितल ते :) धन्स हो ! नाहितर मि पा करानि " रामु " नाव पाड्ल असत माझ ;) असो पुड्चा भाग वाचुन सान्गा मला नक्की :)

स्पंदना 06/09/2011 - 17:24
पहिली कथा अन त्याच्या नायकाला वार्‍यावर सोडुन फक्त पॉश दिसतात म्हणुन राजस अन तेजु यांच घोड फुड दामटल्या बद्दल निषेध. ओ बाय पयला त्यांच काय ते कोड सोडवा आन मग हिकड्...तंवर प्रतिसाद न्हाय. तशीबी भ्या वाटतया वाचुनच.

अन्या दातार 09/09/2011 - 21:59
>>आणि गाडीचा अप्पर डीपर चालू असताना मला कस कोणी दिसलं नाही ,कोण असेल ? एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे? >>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता गाडीचे हेडलाईट्स खुपच डीम असावेत. मग अप्पर-डीपर मारुन काय उपयोग? खरंच एखादा स्पीडब्रेकर असेल पण दिसला नसेल >>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता दुरदुरपर्यंत मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा मागमूस नव्हता या विचारानेच राजस घाबरा झाला ,आणि पुन्हा गाडी स्टार्ट करणार तोच.. लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली! हेड लाईट सोडल्यावर आजूबाजूला किर्र अंधार कसा पसरेल हे कुणी सांगेल काय? समग्र कथेवर एक प्रश्न तेजूच्या स्वप्नात राजसचे अनुभव आणि एक्स्प्रेशन्स कसे काय दिसत होते?

In reply to by अन्या दातार

५० फक्त 09/09/2011 - 22:40
श्री. अन्या दातार, मला तुमच्या एवढ्याच प्रश्नाचे उत्तर देता येत आहे. 'एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?'' पॅलिओ, (माझ्याकडे आहे), लिनिआ, इंडिगो काही मॉडेल, व्हिस्टा सर्व मॉडेल, मांझा सर्व मॉडेल, फोर्ड क्लासिक व फिएस्टा नविन, होंडा सिविक व अ‍ॅकॉर्ड, या सग़ळ्या गाड्यांना डबल बॅरल हेडलॅम्प आहेत त्यामुळे यात अपर व डिपर दोन्हि एकदम लागु शकतात, परंतु हे दोन्हि एकदम लागलेले असल्यास हया गाडिच्या चालकास अतिशय व्यवस्थित दिसते पण समोरच्याची बत्ती गुल होते, पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही, लेखिकेचा अनुभव व कल्पनाविलासशक्ती पाहता ही कथा इतर देशात घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. तेजु आणि राजस नावाच्या भारतीय व्यक्तींनी भारताबाहेर राहु नये असा विचार का करता तुम्ही. सोदाहरण स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 09/09/2011 - 22:45
>>पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??

In reply to by अन्या दातार

>>बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार?? अरे भावा, IIT त जाऊन काय उपेग रे मग ? देशाचाच विचार करायचा असेल तर साध्या कालिजात जायचे होते. उगाच तिकडची एक सीट फुकट गेली ना, एखादा अमेरीकेच्छुक नसता का गेला त्या सीट वर ? ;-) (सदर प्रतिसाद दिल्यावर आम्हीं भूमिगत झालो आहोत )

In reply to by अन्या दातार

बाळकराम 12/09/2011 - 03:41
कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??>> सगळ्यांनाच कसं जमणार बाहेरच्या देशात जाणं, नाही का? तुम्ही खरगपुरात सुखी आहात ना, ते महत्त्वाचं!

In reply to by अन्या दातार

बाळकराम 12/09/2011 - 03:38
लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली!>>... आधी तुम्ही तुमचं शुद्धलेखन सुधारा आणि मग व्याकरणाच्या गमजा मारा! उदा. अप्पर आनि डीपर , खुपच डीम

५० फक्त 09/09/2011 - 23:04
श्री. अन्या दातार, आपण वर जो प्रश्न विचारलेला आहे, त्यानुसार आपल्या डोक्यात बाहेरच्या देशांचा विचार येत नसावा हे पटत नाहि, कारण तसे असेल तर आपण ''अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?'' असे न विचारता अशी कोणती गाडी असावी बरे?'' असा प्रश्न विचारला असता ? या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे.

In reply to by ५० फक्त

@--- या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे....ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा.... :bigsmile: क्या पकड्या है? सिक्सर मारनेकू गया और पीछे देखा तो हिटविकेट... ;-)

५० फक्त 06/09/2011 - 13:20
कथेची चांगली सुरुवात मजा येणार आहे वाचायला, पण ''काय पण तुम्ही मुली किती भित्र्या असता नाही'' पण पाशवी शक्तींबद्दल हे असे उदगार काढल्याबद्दल राजसला जी शिक्षा होईल छे छे कल्पनाच करवत नाही मला तरी, त्यापासुन वाचवा हो प्लिज त्याला लेखिकाबै.

प्रचेतस 06/09/2011 - 13:27
पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला. " alt="" />

In reply to by प्रचेतस

कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला
अगदि १०००००००+ सेम बोल्तो !

In reply to by प्रचेतस

@--- पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला. @--- या वरुन यक आठवलं,सत्यनारायण असो वा सत्यविनायक -देव बदलतो,पात्र बदलतात...कथानक त्येच ;-) ह्रातं अवांतरः- या शिनुमा नंतर ह्यी अंतराबाय कुट्ट दिसली नाय ?ब्भवतेक त्येज्यातल्या ठंडीनी अजारी पडली असावी ;-)

५० फक्त 06/09/2011 - 15:20
''पण माझी कथा एका वेगळ्या धाटणीने जाणार आहे याची खात्री बाळगा' ओ उगा तो वल्ली चिडवतोय अन तुम्ही का चिडताय, असं कशाला सिक्रेट ओपन करताय, अगदि त्या पिक्चरवरुन प्रेरणा घेउन लिहिलिय कथा असं म्हणायचं. @ वल्ली, ''भांबावलेली तेजू कुठल्यातरी डोंगर दरीत असलेल्या दगडी पायर्या उतरून खाली पळत होती जीव वाचवत होती आणि अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला ,खोल गर्तेत कोसळली '' हे वाचुन तुला एखादा किल्ला किंवा डोगर नाही का रे आठवला, मला तर कोरिगडाच्या पाय-या आणि कम्युनिस्ट आठवत होते, फक्त रे...., असो उगा अतिपरिचयात नको. बाकी, स्टार्ट बाकी भारीच ओ, नावं पण लई भारी पात्रांची, राजस आणि तेजु, राजस म्हणलं की पुर्वी दुरदर्शनवर एका भजनाच्या कार्यक्रमात एक गायिका , '' राजस सुकुमार मदनाचा पुतळा ' गायच्या हातात टाळ घेउन ते आठवतं, ' ' म्हणणा-या मंजुषा पाटीलांसारखा तो चेहरा पण डोक्यात फिक्स आहे पण नाव लक्षात येत नाही.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 06/09/2011 - 21:11
ओ उगा तो वल्ली चिडवतोय अन तुम्ही का चिडताय,
ओ पियुशाबै मी काही तुम्हाला चिडवत नाहीये, आणि तुम्हीपण उगाच चिडू नका. तुम्ही स्वतःच ती तूनळी वरची फिल्म पहा. तुम्हाला स्वतःलाच ते साम्य जाणवेल. अर्थात तुमच्या आणि रामूच्या कल्पनेतील पराकोटीचे साम्य बघून डोळे पाणावले.
तर कोरिगडाच्या पाय-या आणि कम्युनिस्ट आठवत होते,
@ ५०- अगदी अगदी, हेच दृश्य डोळ्यासमोर आले होते.

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/09/2011 - 11:45
@ वल्ली अरे यार तुम्ही म्हण्ता ते खर आहे ओ पण मी काहि कॉपी नाही केल मुळात मी हा पिकचर पाहिलाच नव्हता बर झाल तुम्ही सान्गितल ते :) धन्स हो ! नाहितर मि पा करानि " रामु " नाव पाड्ल असत माझ ;) असो पुड्चा भाग वाचुन सान्गा मला नक्की :)

स्पंदना 06/09/2011 - 17:24
पहिली कथा अन त्याच्या नायकाला वार्‍यावर सोडुन फक्त पॉश दिसतात म्हणुन राजस अन तेजु यांच घोड फुड दामटल्या बद्दल निषेध. ओ बाय पयला त्यांच काय ते कोड सोडवा आन मग हिकड्...तंवर प्रतिसाद न्हाय. तशीबी भ्या वाटतया वाचुनच.

अन्या दातार 09/09/2011 - 21:59
>>आणि गाडीचा अप्पर डीपर चालू असताना मला कस कोणी दिसलं नाही ,कोण असेल ? एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे? >>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता गाडीचे हेडलाईट्स खुपच डीम असावेत. मग अप्पर-डीपर मारुन काय उपयोग? खरंच एखादा स्पीडब्रेकर असेल पण दिसला नसेल >>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता दुरदुरपर्यंत मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा मागमूस नव्हता या विचारानेच राजस घाबरा झाला ,आणि पुन्हा गाडी स्टार्ट करणार तोच.. लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली! हेड लाईट सोडल्यावर आजूबाजूला किर्र अंधार कसा पसरेल हे कुणी सांगेल काय? समग्र कथेवर एक प्रश्न तेजूच्या स्वप्नात राजसचे अनुभव आणि एक्स्प्रेशन्स कसे काय दिसत होते?

In reply to by अन्या दातार

५० फक्त 09/09/2011 - 22:40
श्री. अन्या दातार, मला तुमच्या एवढ्याच प्रश्नाचे उत्तर देता येत आहे. 'एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?'' पॅलिओ, (माझ्याकडे आहे), लिनिआ, इंडिगो काही मॉडेल, व्हिस्टा सर्व मॉडेल, मांझा सर्व मॉडेल, फोर्ड क्लासिक व फिएस्टा नविन, होंडा सिविक व अ‍ॅकॉर्ड, या सग़ळ्या गाड्यांना डबल बॅरल हेडलॅम्प आहेत त्यामुळे यात अपर व डिपर दोन्हि एकदम लागु शकतात, परंतु हे दोन्हि एकदम लागलेले असल्यास हया गाडिच्या चालकास अतिशय व्यवस्थित दिसते पण समोरच्याची बत्ती गुल होते, पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही, लेखिकेचा अनुभव व कल्पनाविलासशक्ती पाहता ही कथा इतर देशात घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. तेजु आणि राजस नावाच्या भारतीय व्यक्तींनी भारताबाहेर राहु नये असा विचार का करता तुम्ही. सोदाहरण स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 09/09/2011 - 22:45
>>पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??

In reply to by अन्या दातार

>>बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार?? अरे भावा, IIT त जाऊन काय उपेग रे मग ? देशाचाच विचार करायचा असेल तर साध्या कालिजात जायचे होते. उगाच तिकडची एक सीट फुकट गेली ना, एखादा अमेरीकेच्छुक नसता का गेला त्या सीट वर ? ;-) (सदर प्रतिसाद दिल्यावर आम्हीं भूमिगत झालो आहोत )

In reply to by अन्या दातार

बाळकराम 12/09/2011 - 03:41
कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??>> सगळ्यांनाच कसं जमणार बाहेरच्या देशात जाणं, नाही का? तुम्ही खरगपुरात सुखी आहात ना, ते महत्त्वाचं!

In reply to by अन्या दातार

बाळकराम 12/09/2011 - 03:38
लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली!>>... आधी तुम्ही तुमचं शुद्धलेखन सुधारा आणि मग व्याकरणाच्या गमजा मारा! उदा. अप्पर आनि डीपर , खुपच डीम

५० फक्त 09/09/2011 - 23:04
श्री. अन्या दातार, आपण वर जो प्रश्न विचारलेला आहे, त्यानुसार आपल्या डोक्यात बाहेरच्या देशांचा विचार येत नसावा हे पटत नाहि, कारण तसे असेल तर आपण ''अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?'' असे न विचारता अशी कोणती गाडी असावी बरे?'' असा प्रश्न विचारला असता ? या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे.

In reply to by ५० फक्त

@--- या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे....ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा.... :bigsmile: क्या पकड्या है? सिक्सर मारनेकू गया और पीछे देखा तो हिटविकेट... ;-)
3

कविता रसग्रहन २ - 'आलेख' (कवयत्री : अपर्णा)

गणेशा ·

जाई. 06/09/2011 - 00:20
कवितेचे उत्तम रसग्रहण केलेत ही कविता आधी वाचली नव्हती या ऊपक्रमामुळे नविन कविता वाचायला मिळतायेत पुलेशु

आयुष्याचा एक आलेख असतो. काही ठरलेले चढउतार असतात. तर काहींचे आकार बोटांच्या ठशाप्रमाणे वैयक्तिक असतात. हा आलेख नोंदणारे कागद वेगवेगळ्या स्वरूपात येतात. जीवन त्यांवरून सरपटत जातं. हे या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कागदाचं हे रूपक वापरण्याची कल्पना अभिनव आहे. तुम्ही खूप छान रसग्रहण केलं आहे. ही लेखमाला उत्स्फुर्तपणे पुढे चालवल्याबद्दल धन्यवाद. अनेक जण यात सहभागी होतील अशी आशा आहे.

सहज 06/09/2011 - 06:29
कविता व रसग्रहण दोन्हीही छान. ही लेखमाला अशीच पुढे चालू दे.

जाई. 06/09/2011 - 00:20
कवितेचे उत्तम रसग्रहण केलेत ही कविता आधी वाचली नव्हती या ऊपक्रमामुळे नविन कविता वाचायला मिळतायेत पुलेशु

आयुष्याचा एक आलेख असतो. काही ठरलेले चढउतार असतात. तर काहींचे आकार बोटांच्या ठशाप्रमाणे वैयक्तिक असतात. हा आलेख नोंदणारे कागद वेगवेगळ्या स्वरूपात येतात. जीवन त्यांवरून सरपटत जातं. हे या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कागदाचं हे रूपक वापरण्याची कल्पना अभिनव आहे. तुम्ही खूप छान रसग्रहण केलं आहे. ही लेखमाला उत्स्फुर्तपणे पुढे चालवल्याबद्दल धन्यवाद. अनेक जण यात सहभागी होतील अशी आशा आहे.

सहज 06/09/2011 - 06:29
कविता व रसग्रहण दोन्हीही छान. ही लेखमाला अशीच पुढे चालू दे.
मुळे कविता : 'आलेख' नोट : राजेश जीं नी कविता रसग्रहन केलेले आवडले..म्हणुन येथे त्यापुढेच २ क्रमांक लिहुन पुढे चालु केले. माझे मिपावर बहुतेक हे पहिलेच रसग्रहन आहे..आवडले तर ते कवितेचे यश समजावे..आनि पहिलेच रसग्रहन असल्याने सोप्पी परंतु छान कविता मी निवडली आहे, आणि एक वाचक म्हनुन येथे लिहित आहे. ------------------------------------------------------ जीवन -आयुष्य कसे गमतीदार असते नाही... ? या जीवनामध्ये आपण कीती चढउतार पाहिलेले असतात, नाही ?...

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

वाचणार्‍याची रोजनिशी

नंदन ·

In reply to by चित्रा

चित्रा 02/09/2011 - 18:29
ओळख आवडलीच. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक. शेवटच्या परिच्छेदातला हा मुद्दा वेगळा आणि महत्त्वाचा वाटला.

श्रावण मोडक 01/09/2011 - 14:06
पाणावलेल्या डोळ्यांनीच लेख वाचला. उत्तम परिचय. पण काही गोष्टी आणखी हव्या होत्या. लोकवाङ्मयच्या प्रकाशनातील हे स्तंभलेखन आहे. त्यामुळं, त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते? पुस्तकांच्या पल्ल्याचा विचार करताना तशा काही गोष्टी दिसतात का काळसेकरांच्या लेखनात? उजव्या विचारधारेशी बांधिलकी मानणारी पुस्तकं किती येतात? त्यांची नोंद कशी घेतली जाते? या गोष्टी इथं तू नमूद केलेला पल्ला वाढवणाऱ्या असतील किंवा त्याची मर्यादा व्यक्त करणाऱ्या. पुस्तक वाचनाविषयीचे लेखन असल्याने हे प्रश्न येतात. एरवी, आपापल्या राजकीय विचारधारेप्रमाणे वाचन-लेखन करण्यास प्रत्येकजण मुखत्यार असतोच. एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी. ;)

योगप्रभू 01/09/2011 - 14:34
नंदन, अरे अगदी हेच विचार मनात घोळत होते बघ. तू फार सुंदरपणे मांडलयस.. वाचनाचा प्रथम नाद लागतो, मग त्याचे व्यसन होते आणि सवय पडली की वाचन ही एक साधना बनून जाते. म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, की 'दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' काळसेकरांचे पुस्तक जरुर वाचेन. माझ्याकडे अरुण टिकेकरांचे 'अक्षरांची मांदियाळी' पुस्तक आहे. मला ते आवडले. गेल्या आठवड्यात श्री. बा. जोशी यांचे 'उत्तम मध्यम' हे पुस्तक खरेदी केले. (प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन). छानच आहे. ही दोन्ही पुस्तके 'बुक्स ऑन बुक्स' श्रेणीत मोडणारी आहेत. वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. लेखन दोन-तीनदा सावकाशपणे वाचावे, असे झाले आहे. असेच विचारप्रवर्तक लिहा, ही विनंती..

In reply to by योगप्रभू

रमताराम 01/09/2011 - 20:07
वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. एकदम सहमत.

In reply to by रमताराम

रेवती 01/09/2011 - 22:22
अधिक एक! वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. पटलं.

In reply to by शुचि

स्मिता. 02/09/2011 - 00:46
विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त अगदी चपखल!

In reply to by स्मिता.

विजुभाऊ 02/09/2011 - 14:12
विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त हा हा हा एकदम योग्य अवलोकन. असे नमुने जालोजाली दिसतात. त्यांच्या खरडवह्या देखील ओरडून हेच सांगत असतात

सहज 01/09/2011 - 15:40
जरी बघताक्षणीच सर्वांसारखेच ड्वोळे पाणावले असले तरी...
मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ...लख्ख लक्षणे असुनही
आता कम्युनिष्ठ मंडळी व लोकशाहीवादी यांचे काही फारसे सख्य नाही असा आजवर एक गैरसमज होता की काय? नंदनभावजी म्हणजे काय खुलासा कराच? नंदन डाव्यांना जाउन मिसळला की काय? बिग ब्रदरला काय वाटेल नंदन? :-( शेवटचा परिच्छेद मस्तच पण जे लिहले आहे त्याचा नक्की कसा 'अर्थ' लावून श्रीमंत व्हायचे हे ठरवत आहे. तोवर 'तटस्थ मार्क्सवादी' शब्द सुचला आहे.
एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी.
श्रामोंशी सहमत. :-)
'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे.
सो स्टॉप ट्राईंग. हा रोचक लेख

'वाङ्मय वृत्त'मध्ये काळसेकरांची लेखमाला क्रमशः प्रकाशित होत होती तेव्हाच ती वाचली होती आणि आवडलीही होती. मला आवडलं ते इतरांबरोबर वाटून घेतलं अशी साधी आणि गोड भूमिका त्या लेखमालेमागे होती. त्याशिवाय पुस्तकांशी त्यांचं असलेलं भावनिक नातंही त्यातून दिसत रहायचं. लेखमाला प्रकाशित होत असताना लोकवाङ्मय गृहाच्या मुंबईतल्या 'पीपल्स बुक हाऊस' मध्ये ही पुस्तकं काही काळाकरता आवर्जून उपलब्ध केलेली असायची आणि त्यामुळे इच्छा असली तर ती वाचणं शक्य होतं. श्रावण यांच्या 'त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते?' या प्रश्नाचं उत्तरः काही पुस्तकांची निवड ही डाव्या विचारसरणीला अनुसरून होती हे खरं, पण मला तरी तो त्यातला प्रमुख भाग वाटला नाही. मला वाटतं की कोणत्याही एका तर्ककर्कश विचारसरणीपेक्षा साध्या पण सर्वव्यापी मानवतावादी भूमिकेला अनुसरून आपसूक झालेली ती निवड होती. मग त्यात समाजातल्या दुर्लक्षित घटकांविषयीची सहानुभूती असेल किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारख्या ताज्या घटनांचं प्रतिबिंब असेल. अवांतरः 'वाङ्मयवृत्त'मध्ये याच काळात 'मालधक्क्यावरून' हे कवी वसंत आबाजी डहाके यांचं स्फुट-सदरसुद्धा प्रकाशित व्हायचं. त्याचंही नंतर पुस्तक प्रकाशित झालं. तेदेखील आवर्जून वाचावं अशी मी शिफारस करेन. एकंदरीत पुस्तक-परिचयाबद्दल नंदनचे आभार! त्याच त्याच विषयांवरच्या कंटाळवाण्या धाग्यांमध्ये एक सुखद झुळूक आल्यासारखं झालं. हा धागा काही दिवस वर राहील आणि पुष्कळ लोक तो वाचतील अशी आशा आहे.

शुचि 01/09/2011 - 19:08
अतिशय मुद्देसूद आणि अनेक पदरी लेख खूपच आवडला. नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो. हा लेखदेखील बुकमार्क केला आहे. पुनर्वाचनाय ची मोहीनी च अजून उतरायची आहे ..

In reply to by शुचि

श्रावण मोडक 01/09/2011 - 19:17
नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो.
नंदन, करशील पुन्हा दवण्यांची थट्टा? करशील? करशील? काव्यगत न्याय का काय म्हणतात तो हाच...

चतुरंग 01/09/2011 - 19:34
साक्षात नंदनचा लेख म्हटल्यावर आनंदाला उधाण आले. डोळे फार पाणावायच्या आतच वाचून काढला! अत्यंत संपृक्त भाषेत, मुद्देसूद लिखाण कसे करावे याचा वस्तुपाठ आहे. लेख अतिशय आवडला. वाचनाच्या बाबतीत मी किती कोता आहे ही जाणीव ठळक झाली आणि दडपण वाढलं! लेख पुन्हा वाचून अधिक समजून घ्यावा लागेल. -रंगा

रमताराम 01/09/2011 - 20:00
गणरायाच्या कृपेने नंदूशेट लिहिते झाले. 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' असे म्हणून परतफेड करून का? :) शाश्वताचे रंग' ने खरेच एक परंपरा कशी निर्माण केली नाही याचे मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे. अनेक वाचकांना हे पुस्तक ठाऊकही नाही असे निरीक्षण आहे माझे. टिकेकरांचे एक पुस्तक (नाव आठवत नाही बहुधा 'सारांश'), शांताबाईंची (अंमळ बाळबोध शैलीतली) एक दोन लहान पुस्तके वगळली तर फारसे काही हाती लागलेले नाही. अलिकडेच आलेले विश्वास पाटील यांचे 'नॉट गॉन विथ द विंड' निव्वळ पुस्तकांबद्दल नसले तरी याच परंपरेतले म्हणता येईल. कुरूंदकरांनीही काही पुस्तकांबद्दल साक्षेपाने लिहिले आहे, पण त्यांचे असे एक संकलन केले गेलेले नाही. अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच अगदी अगदी. यातून अनेक बेक्कार पुस्तके वाचण्यात गेलेला वेळ सत्कारणी लागू शकला असता. पण म्हणून संस्थळावर समानशीले मंडळीशी आदानप्रदान करून ही कमतरता काही अंशी भरून काढावी लागते. ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो. टोपी काढली आहे. दोनशे टक्के सहमत. आणि तथाकथित स्पर्धेच्या युगात टाईम्स टॉप टेन पुस्तकांपलिकडे काहीही वाचायला 'मेला वेळ असतोच कुठे हल्ली'. ते ही अंमळ वरवर चाळावे, दोन शब्दांची देवघेव करून अहो रूपम् अहो ध्वनिम् म्हणत समाधानी रहावे अशा जीवनपद्धतीमधे आवर्जून विरोधी मताची पुस्तके वाचणे ही अपेक्षाच अनाठायी आहे. लिहिते रहा मालक. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून नवे काही.

In reply to by रमताराम

मनिष 02/09/2011 - 01:01
सहमत!!! नंदन जरा रेग्युलर लिहीत जा रे!

गणपा 01/09/2011 - 20:26
नंदुशेट अतिशय ओघवत्या शब्दांत करुन दिलेली पुस्तकाची ओळख आवडली. आजच्या शुभ मुहुर्तावर ही जी लेखणी हाती घेतली आहेस ती आता इतक्यातच परत खाली ठेवुन नकोस. :)

नंदनचं लेखन वाचणं म्हणजे पर्वणीच असते याचा पुनर्पत्यय आला. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हा नवीन लेखमालेचा श्रीगणेशा केला असावा अशी आशा बाळगतो. आणि नंदननेदेखील एक रोजनिशी लिहावी ही विनंती करतो.

क्रेमर 01/09/2011 - 23:02
काळसेकरांच्या पुस्तकाचा परिचय आवडला. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. टिकेकरांच्या मतापेक्षा माझे मत वेगळे आहे. वाचनगुरू नसावाच असे माझे मत आहे. इकडे-तिकडे तोंड मारून वाचायला मला आवडते. वेगवेगळ्या जाणीवा, समाज-संस्कृतीविषयी कळते. चांगले लेखक सगळीकडेच असतात. मला डेबोनेरमधले काही लेखही (अर्थात उद्देश चित्रं पाहणे एवढाच होता नी डेबोनेरचा अंक किती वीर्यांना शिवून आलेला असायचा याची कल्पनाही करवत नाही.) कॉलेजात वाचतांना आवडल्याचे आठवते. काहीही वाचावे असे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटच्या परिच्छेदातील व्यथा समजण्याजोगी आहे. आजकाल ब्लॉग्ज वगैरे वाचतांना विरोधी मतांचे दुवे दिलेले असतात त्यामुळे विरोधी मते मूळापासून जाणून घेता येतात, काही वेळा पटतातही. पण काही एक बायस निर्माण होण्याची शक्यता आजकाल अधिक आहे, या मताशी सहमत आहे.

In reply to by क्रेमर

धनंजय 01/09/2011 - 23:49
दिसला छापील मजकूर तर तो वाचून काढायचा... असा माझा लहानपणचा अनुभव आहे. त्यामुळे किराणा सामानाच्या पुड्यांना बांधलेले कागदही वाचल्याचे आठवते. आणि होय; कॉलेजात चकचकीतची-कडकडीत-झालेली पानेही मजकुरासाठी वाचलेली आठवतात :-) पण आता माहितीच्या महापुरामुळे ते जमत नाही. (पूर्वी "बफे" प्रकारच्या खानावळीत गेलो, की प्रत्येक पदार्थ चाखून बघतच असे. पण ४०-४० पदार्थ असले, तर त्यांचा एक-एक चमचा घेतला तरी फार होते. पोटही युवावस्थेसारखे भरतंभरती करण्यासारखे लवचिक राहिलेले नाही.)

In reply to by धनंजय

क्रेमर 02/09/2011 - 02:14
कुठले प्रकार आवडतात/ आवडत नाहीत हे थोडे थोडे स्पष्ट होऊ लागते. उदा. मी चायनीज बफे टाळतो वगैरे. काहीही वाचल्यास आवड हळूहळू उत्क्रांत होतेच. निवड करण्याचे स्वातंत्र्य हवे, गुरू असल्यास ते स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. पुस्तकच वाचकाचा गुरू आहे, असे थोडेसे धाडसी विधान मनात येत आहे. गुरूपेक्षा पुस्तकांची उपलब्धता असणे जास्त गरजेचे आहे असे वाटते. आजकाल हा प्रश्न फारसा मोठा नाही पण माझ्या लहानपणी हा एक मोठाच प्रश्न होता.

In reply to by क्रेमर

धनंजय 02/09/2011 - 02:19
खूप पुस्तकांची उपलब्धता हवीच. पण पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी फारच मोठी असते, हेही मानावे लागते. (माझ्या अनेक मित्रांना वाचनाची आवड नव्हती. पण ते पाठ्यपुस्तक वाचत. न वाचून रट्टे/लालभोपळे पडले असते.)

In reply to by धनंजय

क्रेमर 02/09/2011 - 02:31
पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी मोठी आहे हे झालेच. त्यातून 'वाचनासाठी काहीतरी मार्गदर्शन लागतेच' असे मत नोंदवायचे असल्यास ते मान्यच आहे. पाठ्यपुस्तक संकलक सगळ्या प्रकारच्या साहित्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून प्रयत्न करतात. हे काम एक प्रकारे वाचनाची व्याप्ती वाढवण्यासारखेच आहे. टिकेकरांच्या विधानातील वाचनगुरू नेमका कसा असावा याबद्दल माहिती नसल्याने फापटपसारा न वाचता नेमके काय वाचावे व वेळ कसा वाचवावा हे सांगणारा असावा असा अर्थ मी लावून घेतला. त्या अर्थाने मला ते विधान पटलेले नाही.

शुचि 02/09/2011 - 03:01
अवांतर - वाचना बाबत अजून एक गोष्ट मला वाटते ती म्हणजे - आपण जे काही वाचतो त्याची रोजनिशी ठेवणे. कारण "गवतात तोंड घालून चरत जाणार्‍या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत" * जरी गेले तरी जर का तुम्ही नोंद करुन ठेवत नसाल तर त्याने ज्ञानवृद्धी आणि क्षणीक आनंदापलिकडे जाऊन काही मिळेलच असे नाही . पुस्तकाची भाषावैशिष्ठ्ये, शब्दसंपत्ती, सौंदर्यस्थळे पुढेपुढे विसरली जातात आणि आठवणीत रहाते फक्त त्याने मनावर सोडलेली अमीट छाप. * सौजन्य - सन्जोप राव (येथून)

नंदन, आपण खरच एका छान पुस्तकाची ओळख करुन दिलीत. मी लगेचच आंतरजालावर शोधले व मला याच पुस्तकाचे अजुन एक रसग्रहण मिळाले. रसग्रहण १ - ते येथे वाचावे. रसग्रहण १ - ते येथे वाचावे पुस्तकाची काही पाने बुक गंगा या संकेत स्थळानी वाचण्यास उपलब्ध करुन दिली आहेत. ती वाचण्यासाठी येथे टिचकी द्यावी.

विसुनाना 02/09/2011 - 12:55
'वाचणार्‍याची रोजनिशी' या सतीश काळसेकरांनी लिहिलेल्या रसग्राहक पुस्तकाच्या रसग्रहणाच्या निमित्ताने नंदन यांनी समग्र वाचन प्रक्रियेवरच लक्ष्यवेधी भाष्य केलेले आहे. ज्ञानवर्धन किंवा रंजन यांपैकी रंजनावरच भर देणारी माझी भूमिका आहे. त्याचा एक तोटा म्हणजे पुढेपुढे आपण काय आणि किती वाचले याचाही विसर पडतो.जे-जे वाचले त्याचा एक सबगोलंकार अनुभव तेवढा गाठीशी उरला आहे. फारफारतर व्यक्तिमत्त्वावर थोडा आपसुक परिणाम झाला असेल पण ज्ञानवर्धन का काय ते फारसे झाले नाही. कदाचित एक 'वाचणार्‍याची रोजनिशी' मीही बाळगली असती तर बरे झाले असते असे वाटते. :(
आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही.
- खुल्या दिलाने स्वागत करण्यासाठी एक अनघड,लवचिक विचारशैली गरजेची असते आणि ती कदाचित एका विशिष्ट मानसिक वयात जिवंत असते. ते मानसिक वय उलटून गेले की आपण ताठर होतो , आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे आपली मते बनवतो किंवा आपल्या मतांप्रमाणे आपली जीवनपद्धती बनवण्याचा प्रयत्न करतो. ती एक चाकोरी ठरली की झापड बांधल्याप्रमाणे त्याच चाकोरीत फिरत राहतो. याला घाण्याच्या बैलाचीही उपमा देता येईल. आपण केलेले वाचन,मनन,चिंतन आणि त्यातून ठरवलेली विचारसरणी हे कष्ट वाया जातील; आपण स्वतःच निर्माण केलेला हस्तिदंती मनोरा ढळेल अशी भीती याला कारणीभूत असावी. हेच या चर्चेचे मर्म असावे. "कोणतीही विचारसरणी किंवा इझम हा परीपूर्ण नाही. त्यामुळे त्याच्या बाजूने अथवा विरुद्ध उघड अथवा छुपी मते मांडणारे कोणतेही वैचारीक अथवा ललित लेखन आपल्याला जीवनादर्श मानण्याचे कारण नाही" अशी स्वच्छ जाणीव असेल तर कोणत्याही लेखनाकडे आपण निर्व्याज बुद्धीने पाहू शकू असे वाटते. त्यासाठी चर्चित पुस्तक आणि त्यावरील नंदन यांचा लेख दोन्हीही अभिनंदनीय आहेत.

विकास 02/09/2011 - 16:47
पुस्तक परीचय फारच आवडला! वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, शेवटचा परीच्छेद खूप बोलका आहे, भावला. वाचनात सर्वार्थाने वैविध्य हवे. जर एखाद्या लेखकाचा/कवीचा/ग्रंथकाराचा वगैरे जर "कल्ट" झाला तर त्याचा उद्देश सफल होण्यात त्याचा वाचकवर्ग कमी पडला असे वाटते. कधीकाळी (अजूनही असेल कदाचीत) मराठी प्रकाशक संघटना पुस्तकवाचनाच्या प्रसारासाठी "वाचल तर वाचाल" असे घोष वाक्य वापरीत, त्याची या निमित्ताने आठवण झाली. नंदनला परत लिहीते झालेले पाहून आनंद झाला. तो आनंद एकाच लेखापुरता मर्यादीत राहणार नाही अशी आशा! :-)

ऋषिकेश 02/09/2011 - 20:21
काय लिहिलंयस! मस्त! पुस्तक/काळसेकरांचे लेखन दुर्दैवाने वाचलेले नाही. त्यामुळे पुस्तकाबद्दल/लेखनाबद्दल आम्ही पामर काय बोलणार. परिचय वाचुन पुस्तक नक्कि वाचेन इतकंच सांगतो. बाकी नंदन लिहिता झाला ही मात्र गणरायाची कृपाचीच म्हणायची :) आता कीबोर्डबरची धुळ झटकलीच आहेस तर येत रहुदे असंच सकस ! लेखन पुविवरही टाकावस अशी विनंती (पुस्तकानुसार वर्गीकृत असल्याने लेखन शोधायला सोपं जातं)

सुधीर काळे 02/09/2011 - 21:32
नंदन-जी, सॉमरसेट मॉमची वाक्ये वाचून मी १९५९-६० सालच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग. प्र. प्रधान सरांच्या वर्गात जाऊन पोचलो. ते आम्हाला इंग्रजी शिकवायचे व मॉमचे कांहीं लेख त्यावेळी वाचायला मिळाले होते.

In reply to by यशोधरा

मिसळपाव 10/02/2019 - 02:37
यशोधरा, काय कमाल आहे बघ - बर्‍याच दिवसानी डोक्यात आलं की सर्वात जुन्या लेखांपासून सुरूवात करू. हा हाती लागला. लेख तर उत्तम आहेच, पण प्रतिक्रियापण वाचनीय असायच्या ("आमच्या वेळेला..." वगैरे वगैरे!) म्हणून वाचत होतो आणि शेवटची ही तुझी प्रतिक्रीया वाचून उडालोच !! गेल्या तीन - चार वर्षात जे कोणी ईथे आले असतील त्याना एक टिप - मिपाच्या पहिल्या वर्ष-दोन वर्षातले लेख वाचले नसाल तर जरूर वाचा. अशी आणखी अनेssssक मिपामौक्तिकं वाचायला मिळतील.

In reply to by चित्रा

चित्रा 02/09/2011 - 18:29
ओळख आवडलीच. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक. शेवटच्या परिच्छेदातला हा मुद्दा वेगळा आणि महत्त्वाचा वाटला.

श्रावण मोडक 01/09/2011 - 14:06
पाणावलेल्या डोळ्यांनीच लेख वाचला. उत्तम परिचय. पण काही गोष्टी आणखी हव्या होत्या. लोकवाङ्मयच्या प्रकाशनातील हे स्तंभलेखन आहे. त्यामुळं, त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते? पुस्तकांच्या पल्ल्याचा विचार करताना तशा काही गोष्टी दिसतात का काळसेकरांच्या लेखनात? उजव्या विचारधारेशी बांधिलकी मानणारी पुस्तकं किती येतात? त्यांची नोंद कशी घेतली जाते? या गोष्टी इथं तू नमूद केलेला पल्ला वाढवणाऱ्या असतील किंवा त्याची मर्यादा व्यक्त करणाऱ्या. पुस्तक वाचनाविषयीचे लेखन असल्याने हे प्रश्न येतात. एरवी, आपापल्या राजकीय विचारधारेप्रमाणे वाचन-लेखन करण्यास प्रत्येकजण मुखत्यार असतोच. एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी. ;)

योगप्रभू 01/09/2011 - 14:34
नंदन, अरे अगदी हेच विचार मनात घोळत होते बघ. तू फार सुंदरपणे मांडलयस.. वाचनाचा प्रथम नाद लागतो, मग त्याचे व्यसन होते आणि सवय पडली की वाचन ही एक साधना बनून जाते. म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, की 'दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' काळसेकरांचे पुस्तक जरुर वाचेन. माझ्याकडे अरुण टिकेकरांचे 'अक्षरांची मांदियाळी' पुस्तक आहे. मला ते आवडले. गेल्या आठवड्यात श्री. बा. जोशी यांचे 'उत्तम मध्यम' हे पुस्तक खरेदी केले. (प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन). छानच आहे. ही दोन्ही पुस्तके 'बुक्स ऑन बुक्स' श्रेणीत मोडणारी आहेत. वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. लेखन दोन-तीनदा सावकाशपणे वाचावे, असे झाले आहे. असेच विचारप्रवर्तक लिहा, ही विनंती..

In reply to by योगप्रभू

रमताराम 01/09/2011 - 20:07
वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. एकदम सहमत.

In reply to by रमताराम

रेवती 01/09/2011 - 22:22
अधिक एक! वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण. पटलं.

In reply to by शुचि

स्मिता. 02/09/2011 - 00:46
विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त अगदी चपखल!

In reply to by स्मिता.

विजुभाऊ 02/09/2011 - 14:12
विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त हा हा हा एकदम योग्य अवलोकन. असे नमुने जालोजाली दिसतात. त्यांच्या खरडवह्या देखील ओरडून हेच सांगत असतात

सहज 01/09/2011 - 15:40
जरी बघताक्षणीच सर्वांसारखेच ड्वोळे पाणावले असले तरी...
मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ...लख्ख लक्षणे असुनही
आता कम्युनिष्ठ मंडळी व लोकशाहीवादी यांचे काही फारसे सख्य नाही असा आजवर एक गैरसमज होता की काय? नंदनभावजी म्हणजे काय खुलासा कराच? नंदन डाव्यांना जाउन मिसळला की काय? बिग ब्रदरला काय वाटेल नंदन? :-( शेवटचा परिच्छेद मस्तच पण जे लिहले आहे त्याचा नक्की कसा 'अर्थ' लावून श्रीमंत व्हायचे हे ठरवत आहे. तोवर 'तटस्थ मार्क्सवादी' शब्द सुचला आहे.
एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी.
श्रामोंशी सहमत. :-)
'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे.
सो स्टॉप ट्राईंग. हा रोचक लेख

'वाङ्मय वृत्त'मध्ये काळसेकरांची लेखमाला क्रमशः प्रकाशित होत होती तेव्हाच ती वाचली होती आणि आवडलीही होती. मला आवडलं ते इतरांबरोबर वाटून घेतलं अशी साधी आणि गोड भूमिका त्या लेखमालेमागे होती. त्याशिवाय पुस्तकांशी त्यांचं असलेलं भावनिक नातंही त्यातून दिसत रहायचं. लेखमाला प्रकाशित होत असताना लोकवाङ्मय गृहाच्या मुंबईतल्या 'पीपल्स बुक हाऊस' मध्ये ही पुस्तकं काही काळाकरता आवर्जून उपलब्ध केलेली असायची आणि त्यामुळे इच्छा असली तर ती वाचणं शक्य होतं. श्रावण यांच्या 'त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते?' या प्रश्नाचं उत्तरः काही पुस्तकांची निवड ही डाव्या विचारसरणीला अनुसरून होती हे खरं, पण मला तरी तो त्यातला प्रमुख भाग वाटला नाही. मला वाटतं की कोणत्याही एका तर्ककर्कश विचारसरणीपेक्षा साध्या पण सर्वव्यापी मानवतावादी भूमिकेला अनुसरून आपसूक झालेली ती निवड होती. मग त्यात समाजातल्या दुर्लक्षित घटकांविषयीची सहानुभूती असेल किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारख्या ताज्या घटनांचं प्रतिबिंब असेल. अवांतरः 'वाङ्मयवृत्त'मध्ये याच काळात 'मालधक्क्यावरून' हे कवी वसंत आबाजी डहाके यांचं स्फुट-सदरसुद्धा प्रकाशित व्हायचं. त्याचंही नंतर पुस्तक प्रकाशित झालं. तेदेखील आवर्जून वाचावं अशी मी शिफारस करेन. एकंदरीत पुस्तक-परिचयाबद्दल नंदनचे आभार! त्याच त्याच विषयांवरच्या कंटाळवाण्या धाग्यांमध्ये एक सुखद झुळूक आल्यासारखं झालं. हा धागा काही दिवस वर राहील आणि पुष्कळ लोक तो वाचतील अशी आशा आहे.

शुचि 01/09/2011 - 19:08
अतिशय मुद्देसूद आणि अनेक पदरी लेख खूपच आवडला. नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो. हा लेखदेखील बुकमार्क केला आहे. पुनर्वाचनाय ची मोहीनी च अजून उतरायची आहे ..

In reply to by शुचि

श्रावण मोडक 01/09/2011 - 19:17
नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो.
नंदन, करशील पुन्हा दवण्यांची थट्टा? करशील? करशील? काव्यगत न्याय का काय म्हणतात तो हाच...

चतुरंग 01/09/2011 - 19:34
साक्षात नंदनचा लेख म्हटल्यावर आनंदाला उधाण आले. डोळे फार पाणावायच्या आतच वाचून काढला! अत्यंत संपृक्त भाषेत, मुद्देसूद लिखाण कसे करावे याचा वस्तुपाठ आहे. लेख अतिशय आवडला. वाचनाच्या बाबतीत मी किती कोता आहे ही जाणीव ठळक झाली आणि दडपण वाढलं! लेख पुन्हा वाचून अधिक समजून घ्यावा लागेल. -रंगा

रमताराम 01/09/2011 - 20:00
गणरायाच्या कृपेने नंदूशेट लिहिते झाले. 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' असे म्हणून परतफेड करून का? :) शाश्वताचे रंग' ने खरेच एक परंपरा कशी निर्माण केली नाही याचे मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे. अनेक वाचकांना हे पुस्तक ठाऊकही नाही असे निरीक्षण आहे माझे. टिकेकरांचे एक पुस्तक (नाव आठवत नाही बहुधा 'सारांश'), शांताबाईंची (अंमळ बाळबोध शैलीतली) एक दोन लहान पुस्तके वगळली तर फारसे काही हाती लागलेले नाही. अलिकडेच आलेले विश्वास पाटील यांचे 'नॉट गॉन विथ द विंड' निव्वळ पुस्तकांबद्दल नसले तरी याच परंपरेतले म्हणता येईल. कुरूंदकरांनीही काही पुस्तकांबद्दल साक्षेपाने लिहिले आहे, पण त्यांचे असे एक संकलन केले गेलेले नाही. अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच अगदी अगदी. यातून अनेक बेक्कार पुस्तके वाचण्यात गेलेला वेळ सत्कारणी लागू शकला असता. पण म्हणून संस्थळावर समानशीले मंडळीशी आदानप्रदान करून ही कमतरता काही अंशी भरून काढावी लागते. ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो. टोपी काढली आहे. दोनशे टक्के सहमत. आणि तथाकथित स्पर्धेच्या युगात टाईम्स टॉप टेन पुस्तकांपलिकडे काहीही वाचायला 'मेला वेळ असतोच कुठे हल्ली'. ते ही अंमळ वरवर चाळावे, दोन शब्दांची देवघेव करून अहो रूपम् अहो ध्वनिम् म्हणत समाधानी रहावे अशा जीवनपद्धतीमधे आवर्जून विरोधी मताची पुस्तके वाचणे ही अपेक्षाच अनाठायी आहे. लिहिते रहा मालक. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून नवे काही.

In reply to by रमताराम

मनिष 02/09/2011 - 01:01
सहमत!!! नंदन जरा रेग्युलर लिहीत जा रे!

गणपा 01/09/2011 - 20:26
नंदुशेट अतिशय ओघवत्या शब्दांत करुन दिलेली पुस्तकाची ओळख आवडली. आजच्या शुभ मुहुर्तावर ही जी लेखणी हाती घेतली आहेस ती आता इतक्यातच परत खाली ठेवुन नकोस. :)

नंदनचं लेखन वाचणं म्हणजे पर्वणीच असते याचा पुनर्पत्यय आला. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हा नवीन लेखमालेचा श्रीगणेशा केला असावा अशी आशा बाळगतो. आणि नंदननेदेखील एक रोजनिशी लिहावी ही विनंती करतो.

क्रेमर 01/09/2011 - 23:02
काळसेकरांच्या पुस्तकाचा परिचय आवडला. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. टिकेकरांच्या मतापेक्षा माझे मत वेगळे आहे. वाचनगुरू नसावाच असे माझे मत आहे. इकडे-तिकडे तोंड मारून वाचायला मला आवडते. वेगवेगळ्या जाणीवा, समाज-संस्कृतीविषयी कळते. चांगले लेखक सगळीकडेच असतात. मला डेबोनेरमधले काही लेखही (अर्थात उद्देश चित्रं पाहणे एवढाच होता नी डेबोनेरचा अंक किती वीर्यांना शिवून आलेला असायचा याची कल्पनाही करवत नाही.) कॉलेजात वाचतांना आवडल्याचे आठवते. काहीही वाचावे असे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटच्या परिच्छेदातील व्यथा समजण्याजोगी आहे. आजकाल ब्लॉग्ज वगैरे वाचतांना विरोधी मतांचे दुवे दिलेले असतात त्यामुळे विरोधी मते मूळापासून जाणून घेता येतात, काही वेळा पटतातही. पण काही एक बायस निर्माण होण्याची शक्यता आजकाल अधिक आहे, या मताशी सहमत आहे.

In reply to by क्रेमर

धनंजय 01/09/2011 - 23:49
दिसला छापील मजकूर तर तो वाचून काढायचा... असा माझा लहानपणचा अनुभव आहे. त्यामुळे किराणा सामानाच्या पुड्यांना बांधलेले कागदही वाचल्याचे आठवते. आणि होय; कॉलेजात चकचकीतची-कडकडीत-झालेली पानेही मजकुरासाठी वाचलेली आठवतात :-) पण आता माहितीच्या महापुरामुळे ते जमत नाही. (पूर्वी "बफे" प्रकारच्या खानावळीत गेलो, की प्रत्येक पदार्थ चाखून बघतच असे. पण ४०-४० पदार्थ असले, तर त्यांचा एक-एक चमचा घेतला तरी फार होते. पोटही युवावस्थेसारखे भरतंभरती करण्यासारखे लवचिक राहिलेले नाही.)

In reply to by धनंजय

क्रेमर 02/09/2011 - 02:14
कुठले प्रकार आवडतात/ आवडत नाहीत हे थोडे थोडे स्पष्ट होऊ लागते. उदा. मी चायनीज बफे टाळतो वगैरे. काहीही वाचल्यास आवड हळूहळू उत्क्रांत होतेच. निवड करण्याचे स्वातंत्र्य हवे, गुरू असल्यास ते स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. पुस्तकच वाचकाचा गुरू आहे, असे थोडेसे धाडसी विधान मनात येत आहे. गुरूपेक्षा पुस्तकांची उपलब्धता असणे जास्त गरजेचे आहे असे वाटते. आजकाल हा प्रश्न फारसा मोठा नाही पण माझ्या लहानपणी हा एक मोठाच प्रश्न होता.

In reply to by क्रेमर

धनंजय 02/09/2011 - 02:19
खूप पुस्तकांची उपलब्धता हवीच. पण पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी फारच मोठी असते, हेही मानावे लागते. (माझ्या अनेक मित्रांना वाचनाची आवड नव्हती. पण ते पाठ्यपुस्तक वाचत. न वाचून रट्टे/लालभोपळे पडले असते.)

In reply to by धनंजय

क्रेमर 02/09/2011 - 02:31
पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी मोठी आहे हे झालेच. त्यातून 'वाचनासाठी काहीतरी मार्गदर्शन लागतेच' असे मत नोंदवायचे असल्यास ते मान्यच आहे. पाठ्यपुस्तक संकलक सगळ्या प्रकारच्या साहित्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून प्रयत्न करतात. हे काम एक प्रकारे वाचनाची व्याप्ती वाढवण्यासारखेच आहे. टिकेकरांच्या विधानातील वाचनगुरू नेमका कसा असावा याबद्दल माहिती नसल्याने फापटपसारा न वाचता नेमके काय वाचावे व वेळ कसा वाचवावा हे सांगणारा असावा असा अर्थ मी लावून घेतला. त्या अर्थाने मला ते विधान पटलेले नाही.

शुचि 02/09/2011 - 03:01
अवांतर - वाचना बाबत अजून एक गोष्ट मला वाटते ती म्हणजे - आपण जे काही वाचतो त्याची रोजनिशी ठेवणे. कारण "गवतात तोंड घालून चरत जाणार्‍या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत" * जरी गेले तरी जर का तुम्ही नोंद करुन ठेवत नसाल तर त्याने ज्ञानवृद्धी आणि क्षणीक आनंदापलिकडे जाऊन काही मिळेलच असे नाही . पुस्तकाची भाषावैशिष्ठ्ये, शब्दसंपत्ती, सौंदर्यस्थळे पुढेपुढे विसरली जातात आणि आठवणीत रहाते फक्त त्याने मनावर सोडलेली अमीट छाप. * सौजन्य - सन्जोप राव (येथून)

नंदन, आपण खरच एका छान पुस्तकाची ओळख करुन दिलीत. मी लगेचच आंतरजालावर शोधले व मला याच पुस्तकाचे अजुन एक रसग्रहण मिळाले. रसग्रहण १ - ते येथे वाचावे. रसग्रहण १ - ते येथे वाचावे पुस्तकाची काही पाने बुक गंगा या संकेत स्थळानी वाचण्यास उपलब्ध करुन दिली आहेत. ती वाचण्यासाठी येथे टिचकी द्यावी.

विसुनाना 02/09/2011 - 12:55
'वाचणार्‍याची रोजनिशी' या सतीश काळसेकरांनी लिहिलेल्या रसग्राहक पुस्तकाच्या रसग्रहणाच्या निमित्ताने नंदन यांनी समग्र वाचन प्रक्रियेवरच लक्ष्यवेधी भाष्य केलेले आहे. ज्ञानवर्धन किंवा रंजन यांपैकी रंजनावरच भर देणारी माझी भूमिका आहे. त्याचा एक तोटा म्हणजे पुढेपुढे आपण काय आणि किती वाचले याचाही विसर पडतो.जे-जे वाचले त्याचा एक सबगोलंकार अनुभव तेवढा गाठीशी उरला आहे. फारफारतर व्यक्तिमत्त्वावर थोडा आपसुक परिणाम झाला असेल पण ज्ञानवर्धन का काय ते फारसे झाले नाही. कदाचित एक 'वाचणार्‍याची रोजनिशी' मीही बाळगली असती तर बरे झाले असते असे वाटते. :(
आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही.
- खुल्या दिलाने स्वागत करण्यासाठी एक अनघड,लवचिक विचारशैली गरजेची असते आणि ती कदाचित एका विशिष्ट मानसिक वयात जिवंत असते. ते मानसिक वय उलटून गेले की आपण ताठर होतो , आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे आपली मते बनवतो किंवा आपल्या मतांप्रमाणे आपली जीवनपद्धती बनवण्याचा प्रयत्न करतो. ती एक चाकोरी ठरली की झापड बांधल्याप्रमाणे त्याच चाकोरीत फिरत राहतो. याला घाण्याच्या बैलाचीही उपमा देता येईल. आपण केलेले वाचन,मनन,चिंतन आणि त्यातून ठरवलेली विचारसरणी हे कष्ट वाया जातील; आपण स्वतःच निर्माण केलेला हस्तिदंती मनोरा ढळेल अशी भीती याला कारणीभूत असावी. हेच या चर्चेचे मर्म असावे. "कोणतीही विचारसरणी किंवा इझम हा परीपूर्ण नाही. त्यामुळे त्याच्या बाजूने अथवा विरुद्ध उघड अथवा छुपी मते मांडणारे कोणतेही वैचारीक अथवा ललित लेखन आपल्याला जीवनादर्श मानण्याचे कारण नाही" अशी स्वच्छ जाणीव असेल तर कोणत्याही लेखनाकडे आपण निर्व्याज बुद्धीने पाहू शकू असे वाटते. त्यासाठी चर्चित पुस्तक आणि त्यावरील नंदन यांचा लेख दोन्हीही अभिनंदनीय आहेत.

विकास 02/09/2011 - 16:47
पुस्तक परीचय फारच आवडला! वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, शेवटचा परीच्छेद खूप बोलका आहे, भावला. वाचनात सर्वार्थाने वैविध्य हवे. जर एखाद्या लेखकाचा/कवीचा/ग्रंथकाराचा वगैरे जर "कल्ट" झाला तर त्याचा उद्देश सफल होण्यात त्याचा वाचकवर्ग कमी पडला असे वाटते. कधीकाळी (अजूनही असेल कदाचीत) मराठी प्रकाशक संघटना पुस्तकवाचनाच्या प्रसारासाठी "वाचल तर वाचाल" असे घोष वाक्य वापरीत, त्याची या निमित्ताने आठवण झाली. नंदनला परत लिहीते झालेले पाहून आनंद झाला. तो आनंद एकाच लेखापुरता मर्यादीत राहणार नाही अशी आशा! :-)

ऋषिकेश 02/09/2011 - 20:21
काय लिहिलंयस! मस्त! पुस्तक/काळसेकरांचे लेखन दुर्दैवाने वाचलेले नाही. त्यामुळे पुस्तकाबद्दल/लेखनाबद्दल आम्ही पामर काय बोलणार. परिचय वाचुन पुस्तक नक्कि वाचेन इतकंच सांगतो. बाकी नंदन लिहिता झाला ही मात्र गणरायाची कृपाचीच म्हणायची :) आता कीबोर्डबरची धुळ झटकलीच आहेस तर येत रहुदे असंच सकस ! लेखन पुविवरही टाकावस अशी विनंती (पुस्तकानुसार वर्गीकृत असल्याने लेखन शोधायला सोपं जातं)

सुधीर काळे 02/09/2011 - 21:32
नंदन-जी, सॉमरसेट मॉमची वाक्ये वाचून मी १९५९-६० सालच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग. प्र. प्रधान सरांच्या वर्गात जाऊन पोचलो. ते आम्हाला इंग्रजी शिकवायचे व मॉमचे कांहीं लेख त्यावेळी वाचायला मिळाले होते.

In reply to by यशोधरा

मिसळपाव 10/02/2019 - 02:37
यशोधरा, काय कमाल आहे बघ - बर्‍याच दिवसानी डोक्यात आलं की सर्वात जुन्या लेखांपासून सुरूवात करू. हा हाती लागला. लेख तर उत्तम आहेच, पण प्रतिक्रियापण वाचनीय असायच्या ("आमच्या वेळेला..." वगैरे वगैरे!) म्हणून वाचत होतो आणि शेवटची ही तुझी प्रतिक्रीया वाचून उडालोच !! गेल्या तीन - चार वर्षात जे कोणी ईथे आले असतील त्याना एक टिप - मिपाच्या पहिल्या वर्ष-दोन वर्षातले लेख वाचले नसाल तर जरूर वाचा. अशी आणखी अनेssssक मिपामौक्तिकं वाचायला मिळतील.
सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते.