तंदुरुस्त का नादुरुस्त ? : भाग १
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
प्रास्ताविक
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
प्रास्ताविक
http://www.misalpav.com/node/41320
ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला. पुढे तो स्वत:हून बोलला “डॉक्टर मी पेशंट नाहीये , माझ्या आईचे रिपोर्ट्स आहेत ,तुमचा सल्ला हवा आहे “....
मी रिपोर्ट्स घेऊन बघू लागलो आणि तो परत बोलला “माझ्या बायकोनी दोन्ही मुलांना तुम्हाला दाखवलं होतं मागच्या आठवड्यात ती फाईल बघूनच मी आलोय, त्यावर तुम्ही फुफ्फुसविकार तज्ञ आहे असं लिहीलेलं होतं”......
मजूर
....
'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.
बिलिरूबिन – हा शब्द काहीसा परका वाटला असेल ना? मला कल्पना आहे की सामान्यजनांना ग्लुकोज, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल हे शब्द खूप परिचित आहेत. पण बिलिरूबिन तसा पटकन लक्षात येत नाही. आता मी जर ‘कावीळ’ हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळे पिवळे झालेला रुग्ण येतो की नाही? मग सोप्पंय. हा जो पिवळेपणा येतो तो बिलिरूबिन या शरीरातील रंगद्रव्यामुळे.
वैद्यकीय 'मेवा' !
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.
केल्या रित्या बाटल्या
चकण्यांच्या ताटल्या
पडे बिअरचाच पाऊस
पण आता...
आता फक्त घास फुस
चापिल्या बोट्या
फोडिल्या नळ्या
ढेरी तुडुंब करी मन खुश
पण आता...
आता फक्त घास फुस
दिन ते गेले
वय ही झाले
झाली शरीराची नासधूस
अन आता ...
आता फक्त घास फुस
=================================================
अस्वीकरण (डिस्क्लेमर) :
या लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात "अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत" असे लिहिले आहे. लेखात असलेली कोणतीही कृती करण्यापूर्वी, योग्य त्या तज्ज्ञाकरवी तिची खात्री करून घेण्याची, पूर्ण जबाबदारी ती कृती करणार्यावर असेल.
: संपादक मंडळ
=================================================
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती!
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची.
म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते !
आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो!
शुभम भवतु !
http://www.misalpav.com/node/41281
ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.."