बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात.
जमलंच भन्नाट.
In reply to जमलंच भन्नाट. by कंजूस
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by अमरेंद्र बाहुबली
खरं आहे.
कथा छान जमलीय पण.....
In reply to कथा छान जमलीय पण..... by कर्नलतपस्वी
बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.
शेवट पूर्ण समजला नाही.
In reply to शेवट पूर्ण समजला नाही. by श्रीगणेशा
कुत्र्याचा संदर्भ तर अजिबातच
स्वप्नं आहे वाटतं.
In reply to स्वप्नं आहे वाटतं. by कंजूस
बरोबर. हे स्वप्नच आहे.
बाहुबली! तुम तो ऐसे न थे
In reply to बाहुबली! तुम तो ऐसे न थे by चांदणे संदीप
धन्यवाद.
कथा अनेकांना समजली नाहीये, पण
भारी लिहिलेय. परफेक्ट
In reply to भारी लिहिलेय. परफेक्ट by सुरिया
धन्यवाद. जव्हेरगंज ह्यांच्या
थोड्याच दिवसांत AI
In reply to थोड्याच दिवसांत AI by कंजूस
अहो ही गोष्ट कृत्रिम
In reply to अहो ही गोष्ट कृत्रिम by अमरेंद्र बाहुबली
तेच म्हणतो.
रागाच्या लिहा.....
In reply to रागाच्या लिहा..... by कर्नलतपस्वी
खिक्क
स्वप्न कथा आवडली...