मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

नंदन ·

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Sat, 12/08/2007 - 00:28
'लगत कलेजवा में शॉट' हे सभ्य लोकांत म्हणता येते, मुळातले वाक्य म्हणता येत नाही. धनंजय (वय वर्षे १२-१६ मध्ये अडकलेला)

विसोबा खेचर Fri, 12/07/2007 - 07:51
मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले. नंदनशेठ, मालिनीबाईंची भैरवी आवडली....:) आपला, (संगीतज्ञ) तात्या.

जुना अभिजित Fri, 12/07/2007 - 09:07
ते संगिता बिंगिताबद्दल आपल्याला काही कळत नाही. कानाला आवडतं पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं ते चांगलं. पण सेहवागला सूर सापडण्यासाठी लोक किती धडपड करत आहेत हे बघून समाधान वाटलं. हँड्-आय कोऑर्डीनेशन वर आयुष्यभर खेळता येत नाही हे त्याला कुणीतरी समजवायला हवं. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 19:49
नंदन , तुमचा पी जे आवडला ! आणि पी जे इतकेच आवडली ती "टंग् इन चीक्" शैलीतली, नर्मविनोदाची कोपरखळी :-) सेहेवागचा बाबतीत पु लंच्या "खिल्ली"मधल्या यशवंतराव चव्हाणांवर आधारित "एकला मी एकला" ची आणि सरवट्यांच्या अर्कचित्राची आठवण झाली !

नंदन Sun, 12/09/2007 - 06:23
मंडळी. प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त Sun, 12/09/2007 - 09:25
विनोद आणि कोडं आवडलं एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो. संगीतज्ञ नाही म्हणून की का कोण जाणे, सुरूवातीला मला हे वाक्यच नाही कळले. आता टप्प्याचे महत्व शोधतोय. :)

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Sat, 12/08/2007 - 00:28
'लगत कलेजवा में शॉट' हे सभ्य लोकांत म्हणता येते, मुळातले वाक्य म्हणता येत नाही. धनंजय (वय वर्षे १२-१६ मध्ये अडकलेला)

विसोबा खेचर Fri, 12/07/2007 - 07:51
मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले. नंदनशेठ, मालिनीबाईंची भैरवी आवडली....:) आपला, (संगीतज्ञ) तात्या.

जुना अभिजित Fri, 12/07/2007 - 09:07
ते संगिता बिंगिताबद्दल आपल्याला काही कळत नाही. कानाला आवडतं पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं ते चांगलं. पण सेहवागला सूर सापडण्यासाठी लोक किती धडपड करत आहेत हे बघून समाधान वाटलं. हँड्-आय कोऑर्डीनेशन वर आयुष्यभर खेळता येत नाही हे त्याला कुणीतरी समजवायला हवं. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 19:49
नंदन , तुमचा पी जे आवडला ! आणि पी जे इतकेच आवडली ती "टंग् इन चीक्" शैलीतली, नर्मविनोदाची कोपरखळी :-) सेहेवागचा बाबतीत पु लंच्या "खिल्ली"मधल्या यशवंतराव चव्हाणांवर आधारित "एकला मी एकला" ची आणि सरवट्यांच्या अर्कचित्राची आठवण झाली !

नंदन Sun, 12/09/2007 - 06:23
मंडळी. प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त Sun, 12/09/2007 - 09:25
विनोद आणि कोडं आवडलं एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो. संगीतज्ञ नाही म्हणून की का कोण जाणे, सुरूवातीला मला हे वाक्यच नाही कळले. आता टप्प्याचे महत्व शोधतोय. :)
लेखनप्रकार
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही. खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.

बम भोले बम

आजानुकर्ण ·

प्रियाली गुरुवार, 12/06/2007 - 19:11
"एएएए.... शिळी आयडीया खूप खूप शिळी झाली की उचलायची असते नाही का? सल्लूने पहिल्यांदा शर्ट कधी काढला आठवंतय का? प्यांटीचं असं आहे की रणबीरने आताच काढली नाही का सांवरियात. मीही लगेच काढली तर किंग खान पोरासोरांशी काँपिटीशन करतो म्हणायची पब्लिक." शाहरूखने गालांवर खळ्या पाडत उत्तर दिले.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण गुरुवार, 12/06/2007 - 19:17
मस्त. +१ ;) सल्लूने काढल्यामुळेच शाहरूखने शर्ट काढला. आता प्यांट काढण्यासाठी त्याला रोल मॉडेल आहेच. एकूण काहीच ओरिजिनल नाही. कसें. ;) - आजानुकर्ण

देवदत्त गुरुवार, 12/06/2007 - 21:54
वा वा... मस्त.. अहो... शाहरूख ला पँट काढण्याकरीता काय विचारताय? त्याने ते तर आधीपासूनच केलेय... दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, यस बॉस मध्ये (आणखी सध्या आठवत नाही आहेत). त्यात थोडा चेंज म्हणून आणि सलमान सध्या नाही म्हणून बहुधा शाहरूख ते करत असेल. बम भोले बम वाचून पहिल्यांदा मला वाटले की भोले शंकर किंवा अमरनाथ यात्रेबद्दल लिहिताय की काय? रस्त्यात प्रत्येकाला सहज म्हणून किंवा त्याचा उत्साह वाढावा म्हणून लोक 'बम भोले' म्हणायचे त्याची आठवण झाली :)

सहज गुरुवार, 12/06/2007 - 22:33
कर्णा मजा आली रे! अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-)

In reply to by सहज

प्रियाली गुरुवार, 12/06/2007 - 23:32
अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-) उलटः रणबीर कपूरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनी हवालदील! आपल्याकडे "त्या"निमित्तानेही आता कोणी पहाणार नाही असे त्यांना वाटू लागले आहे.

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:37
"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही. "हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. ह ह पु वा !!!!! येउ द्यात !! माइंड इट ! - सर्किट

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Sat, 12/08/2007 - 04:34
आजानुकर्णशेठ, झकास लेख..आवडला.. हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. हे तर खासच.. केशवसुमार अवांतर.. लाडूशेठ प्रतिसाद उत्तम..;)

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 19:54
या अल्टिमेट् सुंदर विनोदाच्या हलक्याफुलक्या वातावरणाला काहीसा न शोभणारा एक प्रश्न : शाहरुखखानच्या ज्या "ए ए ए ए ए ए ए ए" या बोलण्याच्या शैलीची इथे (फारच "सही" रीतीने !) चेष्टा उडवली आहे , ती त्याची बोलण्याची पद्धत अजून आहे का ? का "दिलवाले ..." च्या दिवसांपेक्षा एक वेगळी शैली त्याने अंगिकारली आहे ? (माफ करा, त्याचा मी अलिकडे पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "चक दे.." . ऍंड ही वॉज ऑ-इन्स्पायरींग् इन इट् ! असो. )

देवदत्त Fri, 12/07/2007 - 21:00
नाही हो... माझ्या निरीक्षणाप्रमाणे 'दिलवाले दुल्हनिया...' नंतर त्याची ती शैली बदलली आहे.

विसोबा खेचर Sat, 12/08/2007 - 00:39
काही म्हणा मंडळी, साला शाहरुख खान आपल्याला लई आवडतो! साला, लंबे रेस का घोडा है :) कर्णा, धम्माल लेख.. औरभी लिख्खो... (कर्णाचा फ्यॅन आणि प्रियालीदेवींचा ई-मित्र!) तात्या.

प्रियाली गुरुवार, 12/06/2007 - 19:11
"एएएए.... शिळी आयडीया खूप खूप शिळी झाली की उचलायची असते नाही का? सल्लूने पहिल्यांदा शर्ट कधी काढला आठवंतय का? प्यांटीचं असं आहे की रणबीरने आताच काढली नाही का सांवरियात. मीही लगेच काढली तर किंग खान पोरासोरांशी काँपिटीशन करतो म्हणायची पब्लिक." शाहरूखने गालांवर खळ्या पाडत उत्तर दिले.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण गुरुवार, 12/06/2007 - 19:17
मस्त. +१ ;) सल्लूने काढल्यामुळेच शाहरूखने शर्ट काढला. आता प्यांट काढण्यासाठी त्याला रोल मॉडेल आहेच. एकूण काहीच ओरिजिनल नाही. कसें. ;) - आजानुकर्ण

देवदत्त गुरुवार, 12/06/2007 - 21:54
वा वा... मस्त.. अहो... शाहरूख ला पँट काढण्याकरीता काय विचारताय? त्याने ते तर आधीपासूनच केलेय... दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, यस बॉस मध्ये (आणखी सध्या आठवत नाही आहेत). त्यात थोडा चेंज म्हणून आणि सलमान सध्या नाही म्हणून बहुधा शाहरूख ते करत असेल. बम भोले बम वाचून पहिल्यांदा मला वाटले की भोले शंकर किंवा अमरनाथ यात्रेबद्दल लिहिताय की काय? रस्त्यात प्रत्येकाला सहज म्हणून किंवा त्याचा उत्साह वाढावा म्हणून लोक 'बम भोले' म्हणायचे त्याची आठवण झाली :)

सहज गुरुवार, 12/06/2007 - 22:33
कर्णा मजा आली रे! अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-)

In reply to by सहज

प्रियाली गुरुवार, 12/06/2007 - 23:32
अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-) उलटः रणबीर कपूरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनी हवालदील! आपल्याकडे "त्या"निमित्तानेही आता कोणी पहाणार नाही असे त्यांना वाटू लागले आहे.

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:37
"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही. "हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. ह ह पु वा !!!!! येउ द्यात !! माइंड इट ! - सर्किट

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Sat, 12/08/2007 - 04:34
आजानुकर्णशेठ, झकास लेख..आवडला.. हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. हे तर खासच.. केशवसुमार अवांतर.. लाडूशेठ प्रतिसाद उत्तम..;)

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 19:54
या अल्टिमेट् सुंदर विनोदाच्या हलक्याफुलक्या वातावरणाला काहीसा न शोभणारा एक प्रश्न : शाहरुखखानच्या ज्या "ए ए ए ए ए ए ए ए" या बोलण्याच्या शैलीची इथे (फारच "सही" रीतीने !) चेष्टा उडवली आहे , ती त्याची बोलण्याची पद्धत अजून आहे का ? का "दिलवाले ..." च्या दिवसांपेक्षा एक वेगळी शैली त्याने अंगिकारली आहे ? (माफ करा, त्याचा मी अलिकडे पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "चक दे.." . ऍंड ही वॉज ऑ-इन्स्पायरींग् इन इट् ! असो. )

देवदत्त Fri, 12/07/2007 - 21:00
नाही हो... माझ्या निरीक्षणाप्रमाणे 'दिलवाले दुल्हनिया...' नंतर त्याची ती शैली बदलली आहे.

विसोबा खेचर Sat, 12/08/2007 - 00:39
काही म्हणा मंडळी, साला शाहरुख खान आपल्याला लई आवडतो! साला, लंबे रेस का घोडा है :) कर्णा, धम्माल लेख.. औरभी लिख्खो... (कर्णाचा फ्यॅन आणि प्रियालीदेवींचा ई-मित्र!) तात्या.
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी. दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो. गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

हस्ताक्षरावरुन स्वभाव

महेन्द्र ·

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 19:41
ए बाबा महेन्द्रा, सारखा सारखा पिडू नकोस रे बाबा! :) तुझा मागचा हुकूम मनावर घेऊन मी रौशनीचा पुढचा भाग लिहिला. पण आता जरा थांब, मागे सारखी भुणभूण लावू नकोस. आणि असल्या गोष्टी मला जाहीरपणे न सुनावता व्य नि पाठवलास तर जास्त बरे होईल! :) तू भी क्या यार महेन्द्रा, साला बच्चा समझके तेरेकू कंधेपे लिया तो अब तू मेरे कानमेईच मुतने लगा! :) (ह घ्या) आपला, तात्या पाटेकर!

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 19:41
ए बाबा महेन्द्रा, सारखा सारखा पिडू नकोस रे बाबा! :) तुझा मागचा हुकूम मनावर घेऊन मी रौशनीचा पुढचा भाग लिहिला. पण आता जरा थांब, मागे सारखी भुणभूण लावू नकोस. आणि असल्या गोष्टी मला जाहीरपणे न सुनावता व्य नि पाठवलास तर जास्त बरे होईल! :) तू भी क्या यार महेन्द्रा, साला बच्चा समझके तेरेकू कंधेपे लिया तो अब तू मेरे कानमेईच मुतने लगा! :) (ह घ्या) आपला, तात्या पाटेकर!
तात्या रोशनी -४ आले आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय? आपला एक साधारण सदस्य!

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

विसोबा खेचर ·

देवदत्त Wed, 12/05/2007 - 00:16
मस्त हो तात्या एकदम. व्हेन इन रोम.... च्या तत्वावर जिथे आपण खातोय तिकडचेच होऊन खाल्ले तर वेगळीच मजा असते. मी बंगळुरला २ वर्षे होतो, तिथे तसला व्ह्यायचा (खाण्याकरीता) प्रयत्न केला पण नाही तो खाण्याचा स्वाद अवगत करू शकलो. पण त्या वातावरणात राहून आपले नेहमीचे जेवणही त्याच जातीचे बनून चाखले. बाकी नंतर...

सुनील Wed, 12/05/2007 - 00:29
वा तात्या, या बाबतीत आपली "जात"कुळी एकच!! परवाच्या थँक्स्-गिविंगला "सनी" बनून टर्की चापायला काय मज्जा आली! "सुनील" राहून खाल्ली असती तर कदाचित वातड लागली असती!! जे देशाबाबत तेच परदेशाबाबतही. आता सॅन फ्रान्सिस्कोसारख्या अठरापगड जाती-धर्माच्या पद्धतीचे जेवण देणार्‍या शहराच्या अगदी जवळ राहूनदेखील वर्षानुवर्षे नुसते डाळ्-भात खाणारे महाभागसुद्धा असतात हो! असतात काही जण जन्मजात दुर्दैवी, काय करणार? असेच खाण्या-पिण्यावर लेख येऊद्यात!!

सर्किट Wed, 12/05/2007 - 01:40
सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) अगदी बरोबर !!! तेथे पाहिजे "जातीचे" ! सुंदर लेख तात्या ! लहानपणी माझ्या मित्रमंडळीत मी एकटा ब्राह्मण होतो. त्यामुळे घरचा वरणभात सोडून मला काहीही आवडायचे ! "कुल्याला बेंडं" झाल्यावर हे सगळे कमी करावे लागले. पण अजूनही मस्त वर्‍हाडी ठेचा, जवसाचं तेल, आणि बाजरीच्या भाकरी असा एखाद्या "माउलीने" आशिर्वाद दिला, तर मागेपुढे न पाहता हाण हाण हाणतो ! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात! क्या बात है !! शिर्‍या सोनवणे किंवा रम्या जीवतोडे अशा माझ्या मित्रांकडे साधी पालकाची पातळभाजी (फदफदे) जो रंग आणि चव घेऊन जन्मायची, की पुण्यात्तल्या लग्नात जो त्याच नावाचा एक प्रकार मिळतो, त्याची कीव येते. आमच्या खुशाल देवतळे किंवा मुरल्या नन्नावरे कडे "टकलाला घाम फोडणारी" कोंबडी खाताना त्यांच्या आया "बामनं बिगडली की" असे कौतुकाने बोलायच्या, त्याने त्या कोंबडीलाही पाझर फुटायचा ! - (देशस्थ दांडगा) सर्किट

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 03:04
तात्या, शेवटी जातीवर गेलातच म्हणायचे! पण ही अशा पद्धतीने जात दाखवायला लागलात, तर भारतीय दंडसंहितेच्या कोणत्याही कलमाअंतर्गत खटला भरता यायचा नाही; तेव्हा आगे बढो. असला जातीयवाद भारतात बोकाळणे हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हितावह नाही काय? ;) (जातीयवादी)बेसनलाडू बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! (गौड सारस्वत अस्वल)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 11:49
बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! असो, नक्की घरी येईन तुझ्या! सायबिणीत पण जाऊ. पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 12:24
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) राहू द्या हो तात्या. आपण दोघेही लाचखोर नाही :)) खानेपिने की बात अलग अपनी जगह आप-मेरे बीच; लडाईझगडा, तात्त्विक वाद अलग अपनी जगह आप-मेरे बीच ;) मुंबईत आल्यावर दादरचा बेत बाकी आता पक्काच समजतो; त्याप्रमाणे पुढची तजवीज तेव्हा करता येईल :) (वेगवेगळा)बेसनलाडू पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! सिंधुदुर्ग मध्ये मिळणार्‍या फ्राय पापलेटचा नि हलव्याचा आकार जसजसा कमी होत गेला आणि हाटेल रिनोवेट केल्यावर आधीची लाकडी सजावट जाऊन श्टीलची चकचकीत, बाकदार नक्ष्यांची बाकडी लागली, तेव्हा चवीबद्दल शंका येऊ लागलीच होती. मागच्या भारतदौर्‍यात तेथे मोरी मसाला आणि सुरमई फ्राय हे दोनच आयटेम्स 'खाण्यायोग्य' राहिल्याचे लक्षात आले. पाण्यासारख्या, फिकट (गुलाबी म्हणता येणार नाही अशा) रंगाच्या सोलकढीने झालेली निराशा पुढे चवीचे काय होणार याचे भाकीत वर्तविण्यास पुरेशी होती. वर्षभरातच एक उत्तम हाटेल व्यापारीकरणाच्या लाटेत वाहून गेले की काय, असे वाटते. (सिंधुदुर्गप्रेमी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:38
तात्या, फोकलीच्या, सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस. बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे. तू गेल्यावेळी आला असतांना, आपण महाराष्ट्र बँकेसमोर पान खाऊन जिथे थुंकत उभे होतो, त्याच्या बरोब्बर समोर. आपला, (घाणेरडा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 14:01
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! हे काय रे तात्या? काय वाचतोय आम्ही? एवढी अगतिकता? ????? तेही ज्या माणसाने इतके किडे केले त्याच्यासाठी ????? सर्कीटाची मेहनत पाण्यात गेली म्हणायची. आपला, (आश्चर्यचकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

किमयागार Wed, 12/05/2007 - 08:57
अध्यक्ष महोदय, भाईकाका पून्हा स्वप्नात आले तर त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या हो! परत असे उठसुठ कुणाच्याही स्वप्नात कडमडणार नाहीत ही ग्यारंटी आमची. असे का म्हणून विचारताय? तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! अहो काय ही बौद्धीक दिवाळखोरी?? माणूस 'ऍडव्हान्स' बुद्धीमत्तेचा नाही म्हणता?? अहो मग हे इतर प्राण्यांनी कशाला सांगायाला पाहिजे??? कै च्या कै!! ज्याला कुणाला शंका असेल त्याने आपला हा लेख वाचावा. आणि प्राण्यांना कुठे असता जात विचारता? अगदी बरोबर हो!! अल्सेशियन,पॉमेरियन, डॉबरमॅन ह्या तर माणसाच्याच जाती की!!उगीच नाही आम्ही आमच्या कार्यालयात बॉसला 'डॉबरमॅन' म्हणत!! तुम्ही कुठे कुठे चरता ह्यावरच जर लेख खरडायचा होता, तर तुमचे सामाज्ञ ज्ञान स्पष्ट करणारे हे जाती पाती आणि प्राण्यांचे भारूड कशाला हो? नाही का? तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! काही ताजे असेल तर लिहा. रौशनी सारखे चटकदार असेल अजूनच उत्तम!! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? -किगार *********************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 09:14
तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! पचतं हो! आम्हाला सगळं पचतं! तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारेदेखील आम्ही अनेकदा पचवले आहेत! किंबहुना तुम्ही केव्हा थुंकताय याची आम्ही वाटच पाहात होतो! :) तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! अहो मग नका ना वाचत जाऊ आमचे लेख! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? लोकांना आम्ही काय वाढायचं किंवा काय नाही हे आम्ही ठरवणार! आमचं लेखन वाचायचं किंवा नाही हे लोक ठरवतील! तात्या.

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 09:08
वा वा वा वा, तात्या अप्रतिम लेख. अभिनंदन. क्या बात है! अख्खा तात्या अस्सलपणे या लेखात उतरलाय. सागुती, सोलकढी आणि सुरमई म्हणजे आमचा ही जीव की प्राण हो. अहाहा !!!! तात्या, जग खरचं सुंदर आहे रे. गावाला झकास वाईचं ग्लासभर घेऊन त्यावर "बांगडोभाताचं "जेवण आणि त्यानंतर खळ्यातल्या बकुळीच्या झाडाखाली , खाटेवर लोळत आजूबाजूस पान-तंबाकूचे सडासंमार्जन , त्यानंतर झकास झोप. वा वा वा वा. सुख सुख म्हणतात ते हेच. आपला, (सुखासक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पुष्कर गुरुवार, 12/06/2007 - 09:51
सडासंमार्जन हा शब्द वाचताना चुकून मी "स" आणि "सं " च्या जागांची अदलाबदल केली. पण पुन्हा एकदा नीट वाचले तेव्हा उलगडा झाला. साला आपल्याच मनात खोट :-) (आपल्याच लायनीत उभा असलेला) पुष्कराक्ष

जुना अभिजित Wed, 12/05/2007 - 10:00
एकदम झकास लेख. हैदराबादेतला हलीमसुद्धा चापून आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यात यत्किंचितही चूक नाही. जिथे जाऊ तिथलं बनून राहिलं की चेन्नैमध्येही अडचण येत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन Wed, 12/05/2007 - 10:49
लेख, तात्या. मटण-वडे, सुरमई, सोलकढी बरोबरच शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 10:54
शिंदुदुर्गात जाऊन शेवेचे लाडु वगैरे आठवले, पण मालवणचे खाजे नाहीत :( ये बात कुछ हजम नही हुई :( ('मालवणी'प्रेमी)बेसनलाडू

In reply to by नंदन

आनंदयात्री Wed, 12/05/2007 - 11:05
म्हणतो .... देशस्थ कुलकर्णी, जोशी व्हा की कधी, एक लेख होउन जाउद्या शाकाहारी .... काय म्हणता ? तसेच "ग्लेन फिडिच .." वैगेरे विषय पण अस्पर्शित आहे अजुन .... (ग्लेन फिडिच अन समजातीय पेयांवर लेखांची वाट पहाणारा) आनंदयात्री

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 11:25
शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. क्या बात है नंदनशेठ, हे बाकी अगदी खरं! हे सगळं खाताना मी आलटून-पालटून 'अभ्यंकर-वालावलकर' असा असतो! :) बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता हम्म! भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण! वा वा! नंदनसेठ, तमे एकदम चोक्कस बात करे छे! :) आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) हम्म! बाजीप्रभूचे इमान सांगी..:) बाकी ह्या सगळ्यासोबतच तात्या कारखानीसांना कानवलेही खूप प्रिय आहेत! :) साले कानवले करावेत तर कायस्थांनीच! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :) क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो! 'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते! मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :) आपला, (बहुजन समाजातला) तात्या.

रामराजे Wed, 12/05/2007 - 11:14
नमस्कार तात्या, फारच चमचमीत लेख लिहिलात हं अगदी..... वाचुनचं पोटात कावळे ओरडायला लागले! भाईंच्या 'माझे खाद्यजीवन' नंतर बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळाले.

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":) भाईकाकांनी आत्ताच मला सांगितल कि तात्या "सध्या" शब्द लिहायचा विसरला. मला तेव्हा जे लिहिता आल नाही ते सूक्ष्म लिंग रुप धारण करुन तात्या करवी आता लिहिन. प्रकाश घाटपांडे

ध्रुव Wed, 12/05/2007 - 13:17
वा वा तात्या, अगदी मनातले भाव लिहीलेत. पण खरं सांगतो, तुम्ही म्हणलात तसंच, जात बदलल्याशिवाय खाण्याची मजा नाही येत. तुमचा, -- (जातबदललेला)ध्रुव

झकासराव Wed, 12/05/2007 - 17:25
काय मस्ताड लेख आहे. तात्या लय भारी लिवलय. आज सकाळीच मी झणझणीत मिसळ चापली. त्यावर मागुन तर्री घेतली. तर तो हाटेलातला पोर्‍या घेवुन तर आला आणि मला म्हणाला सायेब तर्री आहे. सँपल नाही. त्यावर मी झकासराव पाटिल कोल्हापुरकर होतो म्हणुन असु दे वाढ असच म्हणालो. :) जात पात मानत नाही किंवा मानतो ह्यापेक्षा अस मानन आवडल :)

केशवसुमार Wed, 12/05/2007 - 18:06
डोळयाला त्रास आणि **** उपास अशी अवस्था झाली आहे हे वाचून. साला ह्या राणिच्या देशात जीभेचे भारी हाल हो..आणि आम्ही पडलो प्राण्याची प्रेते न खाणरे घासपूस वाले.. त्यात तात्या तुम्ही अस काहीतरी चमचमीत लिहा.. नोकरी गेली गा च्या गा त.. ...कधी एकदा परत येतोयं आणि ह्या चिभेचे चोचले भागवतो अस झालयं.. (प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार (तात्याशेठ लेख आवडला हे सांगणे न लगे)

विसुनाना Wed, 12/05/2007 - 19:30
वा! खावडीवरचा आणखी एक चविष्ट लेख. असला जिव्हा चाळवणारा लेख वाचून मलासुद्धा परत एकदा एकेक करून जातधर्म बदलायला लागणार. :) तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे राह्यलेच की तात्या! आणि हो तात्या, भाईकाका कितीही म्हणाले तरी रोशनी मात्र सुरू राहू दे.

सुनील गुरुवार, 12/06/2007 - 07:26
जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला! तात्या, जरा हे वाचा (२ जाने २००६ ची पोस्ट). अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91063.html?1156944743 सुनील (शेख)

प्राजु गुरुवार, 12/06/2007 - 08:08
अगदी भरभरून लिहिलं आहे हो! तात्या, बरं थोडंच लिहीलं आता, नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. अगदी छान झाला आहे हा लेख. एकदम प्रशस्त. कोल्हापूर मधल्या बिंदू चौकातल्या "जयहिंद दरबार" या हॉटेल मध्ये जाऊन एकदा तिथे मटण कबाब, कोल्हापूरी चिकन, तांबडा आणि पांधरा रस्सा चाखून या... पण तिथेही तात्या खान बनूनच जावं लागेल. :) तसेच, दिल्लीच्या करोलबाग च्या "काके दा ढाबा" मध्ये मस्त गरमा गरम तंदूर रोटी , कढाई पनीर आणि बेंगन दा भरता हे ही चाखून या.. तिथे मात्र तात्या सिंग किवा तात्या कौर बनून जावे लागेल... असाच आणखीही एखादा लेख येऊदे. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:48
भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचक खवैय्या मंडळींचे अगदी पोटभऽऽर आभार मानतो...:) मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) केशवसुमारा, मांसाहारी पदार्थांना तू बहाल केलेला 'प्राण्यांची प्रेते!' हा भयानक शब्द आवडला! :) नानासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे उल्लेख राहिले खरे! विजयवाडा, गुंतूर इत्यादी ठिकाणी मी तात्यागारू रेड्डी बनून थोडीफार खादाडी केली आहे. सुनीलराव, अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! अगदी अवश्य! आपल्या हातचं हलीम खायला मी अतिशय उत्सुक आहे. केव्हा परतताय उसगावातून? :) आणि माझी इच्छा का नसेल? कुणी प्रेमाने माझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणार असेल तर त्याला 'नाही' म्हणण्याचा करंटेपणा मी कधीच करणार नाही! :) प्राजू, कोल्हापुरातल्या जयहिंद दरबारला एक दिवस नक्की भेट देईन. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. रौशनी जरूर पूर्ण करीन. आणि हो, माफीबिफी मागण्याइतपत भाईकाका रागावलेले नाहीत! :) नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. लगेच निघून ये! नवर्‍याला म्हणावं, "तात्याच्या संगती समर्थ भोजनालयाच्या डेटवर जायचंय. चुपचाप परवानगी दे!" :) असो, सर्वांचे पुन्हा एक डाव, एक पळी आभार...! :) (अन्नपूर्णेचा भक्त) तात्या.

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 09:22
मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) आणि ती माझी सर्वात जवळची मित्रमंडळी आहेत, आजवर ! ह्यात आमच्या महादेव सातपैशाच्या घरच्या घुगर्‍यांचा उल्लेख राहिला. ऑक्टोबर नव्हेंबराकडे ह्य लोकांच्या शेतात पिकते. तेव्हा म्हादेव नेहमी शाळेत हजर नसायचा. त्याला एकदा विचारले, तेव्हा हे घुगर्‍यांचे गुपीत समजले. घुगर्‍या हा सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणजे त्या काळात शेतात पिकलेल्या सगळ्या धान्यांची एकत्रित केलेली उसळ.. गहू, डाळी, आणि सगळी द्विदल किंवा एकदल धान्ये ह्यांची घनघोर तिखट घालून केलेली उसळ म्हणजे घुगर्‍या..,... आमच्या म्हादेव सातपैशाबरोबर त्याच्या शेतात जावून ह्या घुगर्‍या त्याच्या आई-वडीलांसोबत काम करणार्‍या शेतमजुरांसोबत खाताना, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसणे, ह्यासारखे दुसरे भाग्य काय ? - सर्किट सातपैशे

यनावाला Sat, 12/08/2007 - 14:42
श्री. तात्या यांचा हा अप्रतिम लेख वाचताना पु.ल.देशपांडे यांच्या "माझे खाद्यजीवन " या लेखाची आठवण अपरिहार्यपणे होते. ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. श्री. तात्या यांचा खाद्यानुभव समृद्ध आहे.अनुभवाविना असे लेखन अशक्यच असते. पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. स्वप्नात येऊन त्यांनी लिहायला सांगितले असे तात्या म्हणतात ते खरेच असले पाहिजे. तुकारामांनी आपल्या अभंगरचनेविषयी म्हटले आहे: ......नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे येऊनिया पांडुरंगे | ......सांगितले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलों नये || ** आपला, स्वप्नविश्वासू यनावाला

In reply to by यनावाला

विसोबा खेचर Sat, 12/08/2007 - 22:34
ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. वा! वरील ओळी हीच मी या लेखाची पावती समजतो! धन्यवाद यनावालाशेठ... पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. अगदी खरं, गुरूशिवाय विद्या नाही! गुरूच्या आशीर्वादाशिवाय संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, लेखन इत्यादी कुठल्याही कलेचा उत्तम अविष्कार करणे शक्य होत नाही. भाईकाकांचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहावा आणि माझ्याकडूनही काही चांगलंचुंगलं लेखन व्हावं असं वाटतं! असो... आपला, (आभारी) तात्या.

भावना कल्लोळ Mon, 03/18/2013 - 17:16
तात्याची हि पोस्ट पुन्हा एकदा मिपा वर वाचुन छान वाटले, गूगल वर तात्याचा ब्लोग सापडला होता, तो वाचायला लागल्या पासून मी तात्याच्या लिखाणाची "Die Hard Fan" झाली आहे.

देवदत्त Wed, 12/05/2007 - 00:16
मस्त हो तात्या एकदम. व्हेन इन रोम.... च्या तत्वावर जिथे आपण खातोय तिकडचेच होऊन खाल्ले तर वेगळीच मजा असते. मी बंगळुरला २ वर्षे होतो, तिथे तसला व्ह्यायचा (खाण्याकरीता) प्रयत्न केला पण नाही तो खाण्याचा स्वाद अवगत करू शकलो. पण त्या वातावरणात राहून आपले नेहमीचे जेवणही त्याच जातीचे बनून चाखले. बाकी नंतर...

सुनील Wed, 12/05/2007 - 00:29
वा तात्या, या बाबतीत आपली "जात"कुळी एकच!! परवाच्या थँक्स्-गिविंगला "सनी" बनून टर्की चापायला काय मज्जा आली! "सुनील" राहून खाल्ली असती तर कदाचित वातड लागली असती!! जे देशाबाबत तेच परदेशाबाबतही. आता सॅन फ्रान्सिस्कोसारख्या अठरापगड जाती-धर्माच्या पद्धतीचे जेवण देणार्‍या शहराच्या अगदी जवळ राहूनदेखील वर्षानुवर्षे नुसते डाळ्-भात खाणारे महाभागसुद्धा असतात हो! असतात काही जण जन्मजात दुर्दैवी, काय करणार? असेच खाण्या-पिण्यावर लेख येऊद्यात!!

सर्किट Wed, 12/05/2007 - 01:40
सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) अगदी बरोबर !!! तेथे पाहिजे "जातीचे" ! सुंदर लेख तात्या ! लहानपणी माझ्या मित्रमंडळीत मी एकटा ब्राह्मण होतो. त्यामुळे घरचा वरणभात सोडून मला काहीही आवडायचे ! "कुल्याला बेंडं" झाल्यावर हे सगळे कमी करावे लागले. पण अजूनही मस्त वर्‍हाडी ठेचा, जवसाचं तेल, आणि बाजरीच्या भाकरी असा एखाद्या "माउलीने" आशिर्वाद दिला, तर मागेपुढे न पाहता हाण हाण हाणतो ! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात! क्या बात है !! शिर्‍या सोनवणे किंवा रम्या जीवतोडे अशा माझ्या मित्रांकडे साधी पालकाची पातळभाजी (फदफदे) जो रंग आणि चव घेऊन जन्मायची, की पुण्यात्तल्या लग्नात जो त्याच नावाचा एक प्रकार मिळतो, त्याची कीव येते. आमच्या खुशाल देवतळे किंवा मुरल्या नन्नावरे कडे "टकलाला घाम फोडणारी" कोंबडी खाताना त्यांच्या आया "बामनं बिगडली की" असे कौतुकाने बोलायच्या, त्याने त्या कोंबडीलाही पाझर फुटायचा ! - (देशस्थ दांडगा) सर्किट

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 03:04
तात्या, शेवटी जातीवर गेलातच म्हणायचे! पण ही अशा पद्धतीने जात दाखवायला लागलात, तर भारतीय दंडसंहितेच्या कोणत्याही कलमाअंतर्गत खटला भरता यायचा नाही; तेव्हा आगे बढो. असला जातीयवाद भारतात बोकाळणे हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हितावह नाही काय? ;) (जातीयवादी)बेसनलाडू बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! (गौड सारस्वत अस्वल)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 11:49
बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! असो, नक्की घरी येईन तुझ्या! सायबिणीत पण जाऊ. पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 12:24
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) राहू द्या हो तात्या. आपण दोघेही लाचखोर नाही :)) खानेपिने की बात अलग अपनी जगह आप-मेरे बीच; लडाईझगडा, तात्त्विक वाद अलग अपनी जगह आप-मेरे बीच ;) मुंबईत आल्यावर दादरचा बेत बाकी आता पक्काच समजतो; त्याप्रमाणे पुढची तजवीज तेव्हा करता येईल :) (वेगवेगळा)बेसनलाडू पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! सिंधुदुर्ग मध्ये मिळणार्‍या फ्राय पापलेटचा नि हलव्याचा आकार जसजसा कमी होत गेला आणि हाटेल रिनोवेट केल्यावर आधीची लाकडी सजावट जाऊन श्टीलची चकचकीत, बाकदार नक्ष्यांची बाकडी लागली, तेव्हा चवीबद्दल शंका येऊ लागलीच होती. मागच्या भारतदौर्‍यात तेथे मोरी मसाला आणि सुरमई फ्राय हे दोनच आयटेम्स 'खाण्यायोग्य' राहिल्याचे लक्षात आले. पाण्यासारख्या, फिकट (गुलाबी म्हणता येणार नाही अशा) रंगाच्या सोलकढीने झालेली निराशा पुढे चवीचे काय होणार याचे भाकीत वर्तविण्यास पुरेशी होती. वर्षभरातच एक उत्तम हाटेल व्यापारीकरणाच्या लाटेत वाहून गेले की काय, असे वाटते. (सिंधुदुर्गप्रेमी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:38
तात्या, फोकलीच्या, सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस. बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे. तू गेल्यावेळी आला असतांना, आपण महाराष्ट्र बँकेसमोर पान खाऊन जिथे थुंकत उभे होतो, त्याच्या बरोब्बर समोर. आपला, (घाणेरडा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 14:01
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! हे काय रे तात्या? काय वाचतोय आम्ही? एवढी अगतिकता? ????? तेही ज्या माणसाने इतके किडे केले त्याच्यासाठी ????? सर्कीटाची मेहनत पाण्यात गेली म्हणायची. आपला, (आश्चर्यचकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

किमयागार Wed, 12/05/2007 - 08:57
अध्यक्ष महोदय, भाईकाका पून्हा स्वप्नात आले तर त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या हो! परत असे उठसुठ कुणाच्याही स्वप्नात कडमडणार नाहीत ही ग्यारंटी आमची. असे का म्हणून विचारताय? तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! अहो काय ही बौद्धीक दिवाळखोरी?? माणूस 'ऍडव्हान्स' बुद्धीमत्तेचा नाही म्हणता?? अहो मग हे इतर प्राण्यांनी कशाला सांगायाला पाहिजे??? कै च्या कै!! ज्याला कुणाला शंका असेल त्याने आपला हा लेख वाचावा. आणि प्राण्यांना कुठे असता जात विचारता? अगदी बरोबर हो!! अल्सेशियन,पॉमेरियन, डॉबरमॅन ह्या तर माणसाच्याच जाती की!!उगीच नाही आम्ही आमच्या कार्यालयात बॉसला 'डॉबरमॅन' म्हणत!! तुम्ही कुठे कुठे चरता ह्यावरच जर लेख खरडायचा होता, तर तुमचे सामाज्ञ ज्ञान स्पष्ट करणारे हे जाती पाती आणि प्राण्यांचे भारूड कशाला हो? नाही का? तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! काही ताजे असेल तर लिहा. रौशनी सारखे चटकदार असेल अजूनच उत्तम!! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? -किगार *********************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 09:14
तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! पचतं हो! आम्हाला सगळं पचतं! तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारेदेखील आम्ही अनेकदा पचवले आहेत! किंबहुना तुम्ही केव्हा थुंकताय याची आम्ही वाटच पाहात होतो! :) तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! अहो मग नका ना वाचत जाऊ आमचे लेख! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? लोकांना आम्ही काय वाढायचं किंवा काय नाही हे आम्ही ठरवणार! आमचं लेखन वाचायचं किंवा नाही हे लोक ठरवतील! तात्या.

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 09:08
वा वा वा वा, तात्या अप्रतिम लेख. अभिनंदन. क्या बात है! अख्खा तात्या अस्सलपणे या लेखात उतरलाय. सागुती, सोलकढी आणि सुरमई म्हणजे आमचा ही जीव की प्राण हो. अहाहा !!!! तात्या, जग खरचं सुंदर आहे रे. गावाला झकास वाईचं ग्लासभर घेऊन त्यावर "बांगडोभाताचं "जेवण आणि त्यानंतर खळ्यातल्या बकुळीच्या झाडाखाली , खाटेवर लोळत आजूबाजूस पान-तंबाकूचे सडासंमार्जन , त्यानंतर झकास झोप. वा वा वा वा. सुख सुख म्हणतात ते हेच. आपला, (सुखासक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पुष्कर गुरुवार, 12/06/2007 - 09:51
सडासंमार्जन हा शब्द वाचताना चुकून मी "स" आणि "सं " च्या जागांची अदलाबदल केली. पण पुन्हा एकदा नीट वाचले तेव्हा उलगडा झाला. साला आपल्याच मनात खोट :-) (आपल्याच लायनीत उभा असलेला) पुष्कराक्ष

जुना अभिजित Wed, 12/05/2007 - 10:00
एकदम झकास लेख. हैदराबादेतला हलीमसुद्धा चापून आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यात यत्किंचितही चूक नाही. जिथे जाऊ तिथलं बनून राहिलं की चेन्नैमध्येही अडचण येत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन Wed, 12/05/2007 - 10:49
लेख, तात्या. मटण-वडे, सुरमई, सोलकढी बरोबरच शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

बेसनलाडू Wed, 12/05/2007 - 10:54
शिंदुदुर्गात जाऊन शेवेचे लाडु वगैरे आठवले, पण मालवणचे खाजे नाहीत :( ये बात कुछ हजम नही हुई :( ('मालवणी'प्रेमी)बेसनलाडू

In reply to by नंदन

आनंदयात्री Wed, 12/05/2007 - 11:05
म्हणतो .... देशस्थ कुलकर्णी, जोशी व्हा की कधी, एक लेख होउन जाउद्या शाकाहारी .... काय म्हणता ? तसेच "ग्लेन फिडिच .." वैगेरे विषय पण अस्पर्शित आहे अजुन .... (ग्लेन फिडिच अन समजातीय पेयांवर लेखांची वाट पहाणारा) आनंदयात्री

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 12/05/2007 - 11:25
शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. क्या बात है नंदनशेठ, हे बाकी अगदी खरं! हे सगळं खाताना मी आलटून-पालटून 'अभ्यंकर-वालावलकर' असा असतो! :) बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता हम्म! भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण! वा वा! नंदनसेठ, तमे एकदम चोक्कस बात करे छे! :) आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) हम्म! बाजीप्रभूचे इमान सांगी..:) बाकी ह्या सगळ्यासोबतच तात्या कारखानीसांना कानवलेही खूप प्रिय आहेत! :) साले कानवले करावेत तर कायस्थांनीच! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :) क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो! 'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते! मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :) आपला, (बहुजन समाजातला) तात्या.

रामराजे Wed, 12/05/2007 - 11:14
नमस्कार तात्या, फारच चमचमीत लेख लिहिलात हं अगदी..... वाचुनचं पोटात कावळे ओरडायला लागले! भाईंच्या 'माझे खाद्यजीवन' नंतर बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळाले.

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":) भाईकाकांनी आत्ताच मला सांगितल कि तात्या "सध्या" शब्द लिहायचा विसरला. मला तेव्हा जे लिहिता आल नाही ते सूक्ष्म लिंग रुप धारण करुन तात्या करवी आता लिहिन. प्रकाश घाटपांडे

ध्रुव Wed, 12/05/2007 - 13:17
वा वा तात्या, अगदी मनातले भाव लिहीलेत. पण खरं सांगतो, तुम्ही म्हणलात तसंच, जात बदलल्याशिवाय खाण्याची मजा नाही येत. तुमचा, -- (जातबदललेला)ध्रुव

झकासराव Wed, 12/05/2007 - 17:25
काय मस्ताड लेख आहे. तात्या लय भारी लिवलय. आज सकाळीच मी झणझणीत मिसळ चापली. त्यावर मागुन तर्री घेतली. तर तो हाटेलातला पोर्‍या घेवुन तर आला आणि मला म्हणाला सायेब तर्री आहे. सँपल नाही. त्यावर मी झकासराव पाटिल कोल्हापुरकर होतो म्हणुन असु दे वाढ असच म्हणालो. :) जात पात मानत नाही किंवा मानतो ह्यापेक्षा अस मानन आवडल :)

केशवसुमार Wed, 12/05/2007 - 18:06
डोळयाला त्रास आणि **** उपास अशी अवस्था झाली आहे हे वाचून. साला ह्या राणिच्या देशात जीभेचे भारी हाल हो..आणि आम्ही पडलो प्राण्याची प्रेते न खाणरे घासपूस वाले.. त्यात तात्या तुम्ही अस काहीतरी चमचमीत लिहा.. नोकरी गेली गा च्या गा त.. ...कधी एकदा परत येतोयं आणि ह्या चिभेचे चोचले भागवतो अस झालयं.. (प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार (तात्याशेठ लेख आवडला हे सांगणे न लगे)

विसुनाना Wed, 12/05/2007 - 19:30
वा! खावडीवरचा आणखी एक चविष्ट लेख. असला जिव्हा चाळवणारा लेख वाचून मलासुद्धा परत एकदा एकेक करून जातधर्म बदलायला लागणार. :) तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे राह्यलेच की तात्या! आणि हो तात्या, भाईकाका कितीही म्हणाले तरी रोशनी मात्र सुरू राहू दे.

सुनील गुरुवार, 12/06/2007 - 07:26
जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला! तात्या, जरा हे वाचा (२ जाने २००६ ची पोस्ट). अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91063.html?1156944743 सुनील (शेख)

प्राजु गुरुवार, 12/06/2007 - 08:08
अगदी भरभरून लिहिलं आहे हो! तात्या, बरं थोडंच लिहीलं आता, नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. अगदी छान झाला आहे हा लेख. एकदम प्रशस्त. कोल्हापूर मधल्या बिंदू चौकातल्या "जयहिंद दरबार" या हॉटेल मध्ये जाऊन एकदा तिथे मटण कबाब, कोल्हापूरी चिकन, तांबडा आणि पांधरा रस्सा चाखून या... पण तिथेही तात्या खान बनूनच जावं लागेल. :) तसेच, दिल्लीच्या करोलबाग च्या "काके दा ढाबा" मध्ये मस्त गरमा गरम तंदूर रोटी , कढाई पनीर आणि बेंगन दा भरता हे ही चाखून या.. तिथे मात्र तात्या सिंग किवा तात्या कौर बनून जावे लागेल... असाच आणखीही एखादा लेख येऊदे. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:48
भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचक खवैय्या मंडळींचे अगदी पोटभऽऽर आभार मानतो...:) मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) केशवसुमारा, मांसाहारी पदार्थांना तू बहाल केलेला 'प्राण्यांची प्रेते!' हा भयानक शब्द आवडला! :) नानासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे उल्लेख राहिले खरे! विजयवाडा, गुंतूर इत्यादी ठिकाणी मी तात्यागारू रेड्डी बनून थोडीफार खादाडी केली आहे. सुनीलराव, अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! अगदी अवश्य! आपल्या हातचं हलीम खायला मी अतिशय उत्सुक आहे. केव्हा परतताय उसगावातून? :) आणि माझी इच्छा का नसेल? कुणी प्रेमाने माझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणार असेल तर त्याला 'नाही' म्हणण्याचा करंटेपणा मी कधीच करणार नाही! :) प्राजू, कोल्हापुरातल्या जयहिंद दरबारला एक दिवस नक्की भेट देईन. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. रौशनी जरूर पूर्ण करीन. आणि हो, माफीबिफी मागण्याइतपत भाईकाका रागावलेले नाहीत! :) नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. लगेच निघून ये! नवर्‍याला म्हणावं, "तात्याच्या संगती समर्थ भोजनालयाच्या डेटवर जायचंय. चुपचाप परवानगी दे!" :) असो, सर्वांचे पुन्हा एक डाव, एक पळी आभार...! :) (अन्नपूर्णेचा भक्त) तात्या.

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 09:22
मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) आणि ती माझी सर्वात जवळची मित्रमंडळी आहेत, आजवर ! ह्यात आमच्या महादेव सातपैशाच्या घरच्या घुगर्‍यांचा उल्लेख राहिला. ऑक्टोबर नव्हेंबराकडे ह्य लोकांच्या शेतात पिकते. तेव्हा म्हादेव नेहमी शाळेत हजर नसायचा. त्याला एकदा विचारले, तेव्हा हे घुगर्‍यांचे गुपीत समजले. घुगर्‍या हा सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणजे त्या काळात शेतात पिकलेल्या सगळ्या धान्यांची एकत्रित केलेली उसळ.. गहू, डाळी, आणि सगळी द्विदल किंवा एकदल धान्ये ह्यांची घनघोर तिखट घालून केलेली उसळ म्हणजे घुगर्‍या..,... आमच्या म्हादेव सातपैशाबरोबर त्याच्या शेतात जावून ह्या घुगर्‍या त्याच्या आई-वडीलांसोबत काम करणार्‍या शेतमजुरांसोबत खाताना, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसणे, ह्यासारखे दुसरे भाग्य काय ? - सर्किट सातपैशे

यनावाला Sat, 12/08/2007 - 14:42
श्री. तात्या यांचा हा अप्रतिम लेख वाचताना पु.ल.देशपांडे यांच्या "माझे खाद्यजीवन " या लेखाची आठवण अपरिहार्यपणे होते. ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. श्री. तात्या यांचा खाद्यानुभव समृद्ध आहे.अनुभवाविना असे लेखन अशक्यच असते. पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. स्वप्नात येऊन त्यांनी लिहायला सांगितले असे तात्या म्हणतात ते खरेच असले पाहिजे. तुकारामांनी आपल्या अभंगरचनेविषयी म्हटले आहे: ......नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे येऊनिया पांडुरंगे | ......सांगितले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलों नये || ** आपला, स्वप्नविश्वासू यनावाला

In reply to by यनावाला

विसोबा खेचर Sat, 12/08/2007 - 22:34
ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. वा! वरील ओळी हीच मी या लेखाची पावती समजतो! धन्यवाद यनावालाशेठ... पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. अगदी खरं, गुरूशिवाय विद्या नाही! गुरूच्या आशीर्वादाशिवाय संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, लेखन इत्यादी कुठल्याही कलेचा उत्तम अविष्कार करणे शक्य होत नाही. भाईकाकांचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहावा आणि माझ्याकडूनही काही चांगलंचुंगलं लेखन व्हावं असं वाटतं! असो... आपला, (आभारी) तात्या.

भावना कल्लोळ Mon, 03/18/2013 - 17:16
तात्याची हि पोस्ट पुन्हा एकदा मिपा वर वाचुन छान वाटले, गूगल वर तात्याचा ब्लोग सापडला होता, तो वाचायला लागल्या पासून मी तात्याच्या लिखाणाची "Die Hard Fan" झाली आहे.
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!

राजा ....जागा रहा

धोंडोपंत ·

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:07
ह्या असल्या मिटींगा इंटरेस्ट रेट कमी करण्याची नाटके असतात. तस्मात बाजार आता भयानक तळपणार आहे तेव्हा आता जमेल तितकी खरेदी करून ठेवा. -कि'गार ***************************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:26
काय म्हणता? खरं की काय? हे माहित नव्हतं. बरं झालं सांगितलतं. आपला, (अडाणी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

किमयागार Tue, 12/11/2007 - 09:23
गझलकार, मिटींग झाली की कळवा आम्हाला आज काय झालं ते. कि'गार *************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:07
ह्या असल्या मिटींगा इंटरेस्ट रेट कमी करण्याची नाटके असतात. तस्मात बाजार आता भयानक तळपणार आहे तेव्हा आता जमेल तितकी खरेदी करून ठेवा. -कि'गार ***************************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:26
काय म्हणता? खरं की काय? हे माहित नव्हतं. बरं झालं सांगितलतं. आपला, (अडाणी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

किमयागार Tue, 12/11/2007 - 09:23
गझलकार, मिटींग झाली की कळवा आम्हाला आज काय झालं ते. कि'गार *************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?
रात्र वैर्‍याची आहे....राजा जागा रहा... कालच्या ते़जीला अनुसरून जे "फॉलोअप बाईंग" आज अपेक्षित होते ते या क्षणापर्यंत तरी दिसत नाही आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी "फेड" ची मिटिंग आहे. तो पर्यंत मार्केट "तळ्यात मळयात" राहील असे वाटत आहे. मिसळपाववाल्या मित्रांना विनंती की अशा अनिश्चित वातावरणात फार मोठी गुंतवणूक करू नये. फेड च्या मिटींगमधील निर्णयांना मार्केट कसा प्रतिसाद देतं यावरून पुढील गुंतवणूक ठरवावी. घाई करू नये हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच आपला, (सावध) धोंडोपंत आम्ही मागे सुचविलेला "नागार्जुना कंस्ट्रक्शन" लई जोरात चालला आहे.

पुन्हा एकदा गोलपिठा

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:19
पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. खरं आहे! आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे" क्या बात है, सुंदर ओळी... वा धोंड्या, ढसाळरावांच्या जळजळीत कवितेचे तेवढ्याच परखड शब्दात अगदी उत्तम निरुपण केले आहेस... माझ्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, (हवं तर नवलकर साहेबांचे शिष्यत्व पत्करल्यासारखे समज,) मी त्या फॉकलंड रोड आणि फोरास रोडच्या मुंबईतल्या रात्री उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, तिथली हालाखी पाहिली आहे! असो.. छान छान, गोड गोड, गुडी गुडी, सुसंस्कृत वगैरे मराठी लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर निश्चितच वाचायला मिळेल, परंतु इतकं उघड उघड आणि वास्तववादी लेखन करण्याचं स्वातंत्र्य मिसळपाव व्यक्तिरिक्त इतरत्र नसेल/नसावं! असो.. धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... मुळात अत्यंत हळवी आणि मृदू असणारी तुझी लेखणी वेळप्रसंगी अशीच तळपूही दे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 12/04/2007 - 00:08
धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... तात्यशेठ.. एकदम सहमत.. बा धोंडोपंता तुम्हाला दंडवत .. लेख उत्तम आहे.. आवडला.. (नतमस्तक)केशवसुमार..

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:16
इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात. अगदी खरे आहे. माझे मत. विद्रोहाचा शिव्यांशी जवळचा संबंध आहे, हे खरे. एलकुंचवार, तेंडुलकरांनी देखील नाटकांना सोवळ्यातून बाहेर आणण्याचा साहित्यिक विद्रोह केला, तो देखील शिव्या देऊनच. पण गार्बो म्हणा किंवा गिधाडे, त्यातील शिव्या म्हणजे "सोवळ्याचा पायजामा" शिवावा तशा आहेत. म्हणजे माफक विद्रोह. मध्यमवर्गीय वाचकांना झेपेल एवढा. पार्ल्यात किंवा धरमपेठेत, एवढा विद्रोह पुरेसा. ढसाळांच्या गोलपिठ्यात ह्या विद्रोहाचा स्फोट होतो, असे वाटल्याखेरीज रहात नाही. - सर्किट

पंत, लेखन आवडले. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो. सहमत.......!!! विद्रोही चळवळीतल्या लेखकांनी वास्तववादी जीवन या आणि इतर अशा अनेक कविता,कथा, आत्मचरित्रातून मांडलेले आहे, या बद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. अवांतर :- पंत, काल प्रा.केशव मेश्रामांच्या ज्ञानेश्वरीवर लिहिता-लिहिता, आज विद्रोही साहित्यातील वास्तववादावर लिहीले. मागे एकदा उर्दु गझलांवरचे लेखन असेच सुंदर होते. पुन्हा फलजोतिष, ग्रह-त्यांचे परिणाम आहेच. धोंडोपंत, आपल्या लेखनीने आम्ही भारावून गेलो आहोत. असेच लिहीत राहा !!! धोंडोपंताचा स्नेही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Tue, 12/04/2007 - 08:08
"त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते." इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? -कि'गार *********************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 12/04/2007 - 08:31
इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? अद्याप तुम्हाला इथल्या 'नकली' अध्यक्षांचीच काळजी पडली आहे त्याबद्दल धन्यवाद! बाकी तुमच्या बर्‍याचश्या प्रतिसादांत इथल्या 'नकली' अध्यक्षांचा उल्लेख येतो त्यावरून त्यांचा तुमच्यावर किती जबरदस्त पगडा आहे याची कल्पना येते! :) असो, पंतांच्या या सुंदर लेखात आता अधिक विषयांतर न करता आम्ही इथेच थांबतो! तुमची गरळओक, जळजळ, मळमळ, पोटदुखी चालू द्या...:) तात्या.

बेसनलाडू Tue, 12/04/2007 - 08:57
पंत, ज्योतिष, शेअरबाजार, संतसाहित्य, गझल आणि आता हे विवेचन - तुमच्या लेखनवैविध्याला कुर्निसात! (नतमस्तक)बेसनलाडू

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते. आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते. वा काय बोललात धोंडोपंत. एकदा साडेनउ च्या बातम्यात पाहुणे म्हणुन आले होते. त्यावेळी बातम्या सांगणार्‍या निवेदिकेने त्यांना थेट ब्राह्मण द्वेषा विषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले " अहो ते केव्हाच भुर्र् र उडाले सिलिकीन व्हॅलीला, आता राहिलेत ते आपल्यातलेच" ढसाळांची मुलाखत मला विद्राहातुन विवेकाकडे प्रवासाची वाटली. अवांतर- असेच "दलित ब्राह्मण" हा कथासंग्रह लेखक शरणकुमार लिंबाळे ( बहुतेक खात्री नाही) अत्यंत सुंदर आहे. कथेतल्या नायकाची दोन्ही बाजूने होणारी घुसमट टिपली आहे. सदानंद मोरे यांचे एक नाटक ही असेच आहे. नाव आत्ता आठवत नाही. प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 08:52
मित्रवर्य तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव या अभिप्राय देणार्‍या सर्व मित्रांचे मनापासून आभार. आपणाला आमचे लेखन आवडले याचा आनंद आहे. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Wed, 12/05/2007 - 09:12
धोंडोपंत, तात्याला मित्रवर्य लिहिलेत, आणि आम्हाला कोरडेपणाने "सर्किटराव" ? हे बरे नाही ! आपले लेखन नेहमीच आम्हाला आवडले आहे. (जरी आपल्या ज्योतिशास्त्राविषयी घृणा, नावड, आणि अविश्वास असला तरी, त्याला आम्ही मनोरंजक लिखाण म्हणतो ;-) - सर्किट

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:23
सर्कीट, तुमचा गैरसमज होतोय. आमच्या लिहीण्याचा उद्देश असा आहे की मित्रवर्य ...... कोण कोण? तर तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव कृपया या पध्दतीने या वाक्याकडे पहावे. आता राव काढून टाकतो म्हणजे अडचण नको. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 10:23
धोंडोपंतांचे अभिनंदन ! तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 10:34
पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. विचार करण्याजोगा मुद्दा! गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? मुक्तसुनितांचा प्रतिसाद आवडला, धोंड्याकडून वरील प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे... तात्या.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 11:09
मुक्तसुनीत यांस, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अत्यंत लोभसवाणा, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत विचार करण्याजोगा अभिप्राय तुम्ही दिलात. या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. आमच्या लेखनाचा उद्देश हा केवळ त्यांच्या साहित्यापुरताच मर्यादित आहे. त्यातल्यात्यात फक्त 'गोलपिठा' पुरता. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे, 'गोलपिठा' हाच विद्रोही साहित्यातील मैलाचा दगड आहे. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. गोळाबेरजेचे विधान सोडून इतर गोष्टींशी १००% सहमत. "अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता" या विधानाशी आम्ही सहमत नाही कारण "पँथरचे दिवस" वाचल्यावर ढसाळांना अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणवत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. एखाद्या माणसाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे याविषयी आम्ही काही बोलत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वैवाहिक जीवनाची वाताहात चविष्टपणे चघळण्यात आम्हाला आनंद वाटत नाही. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? उत्तम प्रश्न. आम्ही ढसाळांकडे पाहतांना गोलपिठा, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि इतर ललित लेख याच्या पलिकडे जाऊन पहात नाही. कारण याच्या पलिकडे त्यांच्या खाजगी जीवनात डोकावणे आम्हांला प्रशस्त वाटत नाही. याचं कारण असं आहे की, आमची भूमिका ही आस्वादकाची आहे. कलाकाराच्या कलाकृतीशी आमचे नाते आहे. त्या पलिकडे त्या कलावंताचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य, त्याची जातपात, त्याचा धर्म, त्याची धार्मिक मते, त्याचे राजकीय दृष्टीकोण या गोष्टींशी आमचा खरे तर काहीही संबंध नाही. आमचाच नव्हे तर कोणाचाही नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 11:21
यापुढची चर्चा म्हणजे कलास्वाद आणि इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रे आणि एकूण आयुष्य यांच्यातील नाते , त्याना विभागणार्‍या सीमारेषा , एखाद्या व्यक्तिला अभ्यासताना "कुठे थांबावे" याबद्दलची नैतिकता यांची चर्चा होईल. पर्यायाने तुमच्या मूळ विषयापासून ते भरकटणार आणि ज्याना हा लेख वाचायचाय् आणि मनापासून प्रतिक्रिया द्यायचीय् त्याना गांगरवून सोडल्यासारखे होणार. तेव्हा मी माझी प्रश्नबाजी इथेच थांबवतो. गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ते एक लेखमाला एका सायंदैनिकात लिहायचे. त्याबद्दलही जमल्यास लिहिलेत तर खूप आनंद होईल. तुम्हाला धन्यवाद.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 15:05
गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ढसाळांच्या कवितेवर अजून काही लिहायचा तूर्तास विचार नाही. पण आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' वर लिहायचे मनात आहे. अर्थात संपूर्ण १०५ कवितांवर लिहायला जमणार नाही पण.... ये रे घना ये रे घना न्हांवू घाल माझ्या मना तिच्या मनाच्या ऐलपैल मी श्वास पेरिले होते, चार डोळे: दोन काचा दोन खाचा मर्मावर मार घेत आम्ही जन्मा यावें आमुच्या गोवर्‍या | आम्हीच थापाव्या | आम्हीच राखाव्या | मरणापर्यंत या निवडक कवितांवर लिहावयाचे मन होत आहे. 'दिवेलागण' च्या मोहिनीतून आणि एकूणच खानोलकरांच्या साहित्याच्या नशेतून या जन्मी आम्ही बाहेर येऊ असे वाटत नाही. जगतात येथे कोणी, मनात कुजून तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.....कुणाचे ओझे.. आपला, (खानोलकरभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 17:18
हेच म्हणतो..! धोंड्या, तुझ्याकडून खानोलकरसाहेब समजून घ्यायला नक्कीच आवडतील! लेखांची वाट पाहात आहे.... (आतूर) तात्या.

In reply to by धोंडोपंत

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:32
"नक्षत्रांचे देणे"" हे दिवेलागण मध्ये आहे का ? आरती प्रभूंचेच आहे ना ते ? धोंडोपंत, खानोलकरांविषयी लिहाच ! आम्ही वाचनास उत्सुक आहोत ! - सर्किट

In reply to by धोंडोपंत

अर्धवटराव Sat, 06/05/2010 - 04:50
मिपा वर धोंडोपंत नावाचा एक अवलीया वाचायला मिळतोय !! माझ्यापुरते तरी, या विद्रोहीसाहित्य वगैरे गोष्टी मला आपल्या सारख्या रसायनांकडुनच चाखायल मिळतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष भिडण्याचि (कि पचवण्याचि??) माझी ईच्छा (कि हिम्मत??) नाहि. धन्यवाद पंत !! (वाचक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

हल्ली धोंडोपंत लिहित नाहीत याचे आम्हाला दु:ख आहे. त्यांच्या ज्योतिषाच्या ब्लॉग वर ते नेहमी लिहितात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 00:28
खरे सांगायचे तर खानोलकर, ग्रेस यासारख्या कवींबद्दल आता आपल्याला काय वाटते हे पुन्हा तपासून पहायची वेळ आली आहे असे मला केव्हापासून वाटते. नव्वदीच्या दशकापर्यंत आजुबाजुच्या वातावरणामधे , माध्यमांमधे , मित्रांमधे या दोन कवींना केव्हढे ग्लॅमर होते ! हृदयनाथ मंगेशकरांच्या लोकप्रियतेला ऐंशीच्या शेवटाला आणि नव्वदीच्या सुरुवातीच्या वर्षांत मोठा बहर आल होता. या सुमारास मला वाटते, संगीतकाराच्या आणि या कविंच्या लोकप्रियतेचा एकत्रित परिणाम खूप मोठा होता. या दोन (आणि इतरही काही) कविंकडे तरुण वाचकाना वळविण्याचे काही श्रेय या संगीतकाराला द्यायलाच हवे. अशाच स्वरूपाचा परिणाम त्याआधी एक-दोन दशके पु.लं.च्या एंडॉर्समेंटमुळे झाला होता असे म्हणता येईल. या दोन कवींना कमी लेखायचा माझा हेतु बिलकुल नाही. पण भूतकाळातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांचेसुद्धा मूल्यमापन आपण कळत न कळत करतोच. तुमच्या खानोलकरवरील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतो.

आपण सर्व अभासू, जिज्ञासू लोकांना एक साधा प्रश्न! "मैलाचा दगड" हा शब्दप्रयोग इंग्लीश milestone चं भाषांतर वाटतं. याला अस्सल मराठी पर्याय आहे का? आपण साहेबाच्या मागून लवकरच मैल सोडले आणि किलोमीटर वापरू लागलो पण तरीही मैलाचे दगड हटले नाहीत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 04:36
पण हा संस्कृतातून घेतलेला आहे, फोडला तर मराठीत अर्थ लागत नाही. मान = "मोजणे" असा अर्थ सामान्य नव्हे, अणि मोजण्याच्या पट्टीला "दंड" म्हणण्याची पद्धतही मराठी नव्हे. शिवाय "मानदंडा"ला स्वतःचे अर्थवलय आहे, त्यामुळे तो इथे चालणार नाही. मानदंडाने अनेक वस्तू पुन्हापुन्हा मोजल्या जातात, प्रवासात आपण एकदा मैलाच्या दगडाजवळ येतो, आणि मग पुढे चालत राहातो. खरे तर आजकाल मैल वापरत नाही, आणि दगडही वापरत नाहीत. बहुतेक नवीन रस्त्यांवर, महामार्गांवर "अंतराचे फलक" किंवा "अंतराच्या पाट्या" असतात. इंग्रजीतून मराठीकृत सर्वच शब्द टाकाऊ मानू नयेत. ज्या वस्तूचे आपल्याला प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून झाले, त्याचा मराठी प्रतिशब्द इंग्रजीला समांतर असला तर काय वावगे? "मैलाचा दगड" ठीकच वाटतो.

In reply to by धनंजय

माझे आजोबा मला मैलांत अंतर सांगायचे आणि मी बाबांकडे प्रश्नार्थक चेहेय्राने पहायचे. नक्कीच आजपासून काही वर्षांनी मैलाचा दगड हा वाक्-प्रयोग कालबाह्य होईल. आजच्या किती (भारतीय) मुलांना मैलाचा दगड (/milestone) समजेल? U.K. मधे मैलाचा दगड भाषेत अडथळा आणणार नाही, कारण तिथे अजूनही अंतरं मैलांमधे मोजतात. प्रश्न फक्त अनुवादीत वाक्-प्रयोगांचा नाही तर कालबाह्य असण्या-नसण्याचाही आहे! संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:06
याबाबत उपक्रमावरील ही चर्चा वाचून गंमत वाटेल : http://mr.upakram.org/node/899 खरे म्हणजे या बाबतीत १.६१ हा आकडा नेमका माहीत नसून साहित्यिक अर्थ लागतो. मैल हा गावा-गावामधील अंतरांसाठी उपयोगी असलेले कुठलेसे अंतर होते असा साधारण अर्थ माहीत असला म्हणजे पुरे. तोळा-मासा, शेरास सव्वाशेर (म्हणजे नेमके किती वजन?) क्षणभर थांब (क्षण म्हणजे किती सेकंद हो भाऊ?), नमनाना घडीभर तेल (नेमके किती?), पल पल दिल के पास तुम रहती हो (यह 'पल' कितना समय है?) Give a camel an inch and he will take an ell. (हाऊ मच विल द कॅमल टेक, एग्झॅक्ट्ली?) या सगळ्या ठिकाणी (कंसातला) प्रश्न न विचारताही काही अर्थ कळतो, आणि जेवढा कळतो तो पूर्ण असतो. पण milestone च्या बाबतीत तुम्ही नवीन कुठला चित्रदर्शी शब्द वापरात आणायचे म्हणत आहात ते चांगलेच आहे. तसा सुटसुटीत शब्द कोणी वापरात आणला, तर मी वेळोवेळी जरूर वापरीन.

In reply to by धनंजय

मन Sat, 06/05/2010 - 15:08
हा शब्द कसा वाटतो? किंवा अमुक एका कलाकृतीनं त्या क्शेत्रात "मन्वंतर" घडावलं. किंवा नवं युग आणलं किंवा "युगांतर " केलं असा वाक्प्रचार सध्याही आहे कि आपल्या मायभाषेत. आपलाच, मनोबा

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:08
या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

In reply to by धनंजय

नंदन Sun, 12/09/2007 - 04:09
म्हणतो. ढसाळ, खानोलकर यांच्याविषयी लिहिलेत तर वाचायला नक्की आवडेल. बाकी आपल्या चौफेर लेखनाबद्दल बेसनलाडवाशी सहमत आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Sat, 12/08/2007 - 20:17
धन्यवाद धनंजयराव, या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत! आपले कुतूहल जागे झाले याचा आनंद आहे. विद्रोही साहित्य जरूर वाचा. माणसांनी आयुष्यात काय काय सोसलाय ते त्यातून कळतं. गोलपिठाबरोबर १) मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे २) गांडू बगीच्या ३) या सत्तेत जीव रमत नाही ४) तुही इयत्ता कंची ही पुस्तकेही वाचा. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. त्यामुळे ढसाळांच्या लेखनात काही वाक्ये वाचनात आली की, मनातला सुप्त 'इझम' जागा होतो आणि त्या साहित्यातील वेदना समजून न घेता त्याचे एकांगी मूल्यमापन केले जाते. त्या पासून वाचले पाहिजे. आपला, (संतुलित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दत्ता काळे Sat, 06/05/2010 - 16:29
आरती प्रभूंच्या निवडक काव्यांचे जाहीर वाचन पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे करत असंत , पण त्यावरचे भाष्य ( निरुपण ? ) मात्र फारसे होत नसे. कदाचित कार्यक्रमाला वेळेचं बंधन असावं . बर्‍याच कवितांना अर्थाचे एकापेक्षा अधिक पैलू असू शकतात, आणि आपण कविता विचारांच्या एकांगानेच वाचत असतो. त्या कवितेचा स्वभाव, तिच्यातल्या संवेदना समजून देणारे, त्यातला अर्थ उलगडणारे लेखन वाचायला निश्चित आवडेल. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. - हे अगदी खरे आहे.

In reply to by जव्हेरगंज

बोका-ए-आझम Mon, 05/16/2016 - 22:14
ढसाळ म्हणजे उकळत्या पाण्याने एखाद्याला झोपेतून उठवण्यासारखं आहे. गोलपिठा आणि दया पवारांचं ' बलुतं ' हे जबरदस्त आहेत.

पथिक Mon, 05/16/2016 - 10:32
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते.
किती समर्पक ! खूप आवडले लेखन.

महासंग्राम Mon, 05/16/2016 - 16:41
ढसाळ कायम आवडत्या कवींपैकी एक होते , आजही त्यांचे लिखाण वाचले कि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर पडल्याशिवाय राहत नाही. जव्हेरगंज भाऊ खूप सुंदर धागा वर आणलात

कांदा लिंबू Tue, 07/16/2024 - 18:13
या धाग्यात उद्धृत केलेलया अवतरणांमधील तथाकथित "अस्सल" भाषा, त्या भाषेचे कौतुक करणारे कितीजण आपापल्या घरी, कुटुंबियांशी बोलताना वापरतात? --- आजचा सुविचार: थेट प्रश्नाला फाटे फोडण्याचा प्रयत्न ही एक क्षीण पळवाट असते.

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:19
पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. खरं आहे! आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे" क्या बात है, सुंदर ओळी... वा धोंड्या, ढसाळरावांच्या जळजळीत कवितेचे तेवढ्याच परखड शब्दात अगदी उत्तम निरुपण केले आहेस... माझ्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, (हवं तर नवलकर साहेबांचे शिष्यत्व पत्करल्यासारखे समज,) मी त्या फॉकलंड रोड आणि फोरास रोडच्या मुंबईतल्या रात्री उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, तिथली हालाखी पाहिली आहे! असो.. छान छान, गोड गोड, गुडी गुडी, सुसंस्कृत वगैरे मराठी लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर निश्चितच वाचायला मिळेल, परंतु इतकं उघड उघड आणि वास्तववादी लेखन करण्याचं स्वातंत्र्य मिसळपाव व्यक्तिरिक्त इतरत्र नसेल/नसावं! असो.. धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... मुळात अत्यंत हळवी आणि मृदू असणारी तुझी लेखणी वेळप्रसंगी अशीच तळपूही दे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 12/04/2007 - 00:08
धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... तात्यशेठ.. एकदम सहमत.. बा धोंडोपंता तुम्हाला दंडवत .. लेख उत्तम आहे.. आवडला.. (नतमस्तक)केशवसुमार..

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:16
इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात. अगदी खरे आहे. माझे मत. विद्रोहाचा शिव्यांशी जवळचा संबंध आहे, हे खरे. एलकुंचवार, तेंडुलकरांनी देखील नाटकांना सोवळ्यातून बाहेर आणण्याचा साहित्यिक विद्रोह केला, तो देखील शिव्या देऊनच. पण गार्बो म्हणा किंवा गिधाडे, त्यातील शिव्या म्हणजे "सोवळ्याचा पायजामा" शिवावा तशा आहेत. म्हणजे माफक विद्रोह. मध्यमवर्गीय वाचकांना झेपेल एवढा. पार्ल्यात किंवा धरमपेठेत, एवढा विद्रोह पुरेसा. ढसाळांच्या गोलपिठ्यात ह्या विद्रोहाचा स्फोट होतो, असे वाटल्याखेरीज रहात नाही. - सर्किट

पंत, लेखन आवडले. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो. सहमत.......!!! विद्रोही चळवळीतल्या लेखकांनी वास्तववादी जीवन या आणि इतर अशा अनेक कविता,कथा, आत्मचरित्रातून मांडलेले आहे, या बद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. अवांतर :- पंत, काल प्रा.केशव मेश्रामांच्या ज्ञानेश्वरीवर लिहिता-लिहिता, आज विद्रोही साहित्यातील वास्तववादावर लिहीले. मागे एकदा उर्दु गझलांवरचे लेखन असेच सुंदर होते. पुन्हा फलजोतिष, ग्रह-त्यांचे परिणाम आहेच. धोंडोपंत, आपल्या लेखनीने आम्ही भारावून गेलो आहोत. असेच लिहीत राहा !!! धोंडोपंताचा स्नेही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Tue, 12/04/2007 - 08:08
"त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते." इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? -कि'गार *********************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 12/04/2007 - 08:31
इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? अद्याप तुम्हाला इथल्या 'नकली' अध्यक्षांचीच काळजी पडली आहे त्याबद्दल धन्यवाद! बाकी तुमच्या बर्‍याचश्या प्रतिसादांत इथल्या 'नकली' अध्यक्षांचा उल्लेख येतो त्यावरून त्यांचा तुमच्यावर किती जबरदस्त पगडा आहे याची कल्पना येते! :) असो, पंतांच्या या सुंदर लेखात आता अधिक विषयांतर न करता आम्ही इथेच थांबतो! तुमची गरळओक, जळजळ, मळमळ, पोटदुखी चालू द्या...:) तात्या.

बेसनलाडू Tue, 12/04/2007 - 08:57
पंत, ज्योतिष, शेअरबाजार, संतसाहित्य, गझल आणि आता हे विवेचन - तुमच्या लेखनवैविध्याला कुर्निसात! (नतमस्तक)बेसनलाडू

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते. आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते. वा काय बोललात धोंडोपंत. एकदा साडेनउ च्या बातम्यात पाहुणे म्हणुन आले होते. त्यावेळी बातम्या सांगणार्‍या निवेदिकेने त्यांना थेट ब्राह्मण द्वेषा विषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले " अहो ते केव्हाच भुर्र् र उडाले सिलिकीन व्हॅलीला, आता राहिलेत ते आपल्यातलेच" ढसाळांची मुलाखत मला विद्राहातुन विवेकाकडे प्रवासाची वाटली. अवांतर- असेच "दलित ब्राह्मण" हा कथासंग्रह लेखक शरणकुमार लिंबाळे ( बहुतेक खात्री नाही) अत्यंत सुंदर आहे. कथेतल्या नायकाची दोन्ही बाजूने होणारी घुसमट टिपली आहे. सदानंद मोरे यांचे एक नाटक ही असेच आहे. नाव आत्ता आठवत नाही. प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 08:52
मित्रवर्य तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव या अभिप्राय देणार्‍या सर्व मित्रांचे मनापासून आभार. आपणाला आमचे लेखन आवडले याचा आनंद आहे. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Wed, 12/05/2007 - 09:12
धोंडोपंत, तात्याला मित्रवर्य लिहिलेत, आणि आम्हाला कोरडेपणाने "सर्किटराव" ? हे बरे नाही ! आपले लेखन नेहमीच आम्हाला आवडले आहे. (जरी आपल्या ज्योतिशास्त्राविषयी घृणा, नावड, आणि अविश्वास असला तरी, त्याला आम्ही मनोरंजक लिखाण म्हणतो ;-) - सर्किट

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:23
सर्कीट, तुमचा गैरसमज होतोय. आमच्या लिहीण्याचा उद्देश असा आहे की मित्रवर्य ...... कोण कोण? तर तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव कृपया या पध्दतीने या वाक्याकडे पहावे. आता राव काढून टाकतो म्हणजे अडचण नको. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 10:23
धोंडोपंतांचे अभिनंदन ! तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 10:34
पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. विचार करण्याजोगा मुद्दा! गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? मुक्तसुनितांचा प्रतिसाद आवडला, धोंड्याकडून वरील प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे... तात्या.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 11:09
मुक्तसुनीत यांस, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अत्यंत लोभसवाणा, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत विचार करण्याजोगा अभिप्राय तुम्ही दिलात. या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. आमच्या लेखनाचा उद्देश हा केवळ त्यांच्या साहित्यापुरताच मर्यादित आहे. त्यातल्यात्यात फक्त 'गोलपिठा' पुरता. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे, 'गोलपिठा' हाच विद्रोही साहित्यातील मैलाचा दगड आहे. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. गोळाबेरजेचे विधान सोडून इतर गोष्टींशी १००% सहमत. "अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता" या विधानाशी आम्ही सहमत नाही कारण "पँथरचे दिवस" वाचल्यावर ढसाळांना अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणवत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. एखाद्या माणसाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे याविषयी आम्ही काही बोलत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वैवाहिक जीवनाची वाताहात चविष्टपणे चघळण्यात आम्हाला आनंद वाटत नाही. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? उत्तम प्रश्न. आम्ही ढसाळांकडे पाहतांना गोलपिठा, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि इतर ललित लेख याच्या पलिकडे जाऊन पहात नाही. कारण याच्या पलिकडे त्यांच्या खाजगी जीवनात डोकावणे आम्हांला प्रशस्त वाटत नाही. याचं कारण असं आहे की, आमची भूमिका ही आस्वादकाची आहे. कलाकाराच्या कलाकृतीशी आमचे नाते आहे. त्या पलिकडे त्या कलावंताचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य, त्याची जातपात, त्याचा धर्म, त्याची धार्मिक मते, त्याचे राजकीय दृष्टीकोण या गोष्टींशी आमचा खरे तर काहीही संबंध नाही. आमचाच नव्हे तर कोणाचाही नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 11:21
यापुढची चर्चा म्हणजे कलास्वाद आणि इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रे आणि एकूण आयुष्य यांच्यातील नाते , त्याना विभागणार्‍या सीमारेषा , एखाद्या व्यक्तिला अभ्यासताना "कुठे थांबावे" याबद्दलची नैतिकता यांची चर्चा होईल. पर्यायाने तुमच्या मूळ विषयापासून ते भरकटणार आणि ज्याना हा लेख वाचायचाय् आणि मनापासून प्रतिक्रिया द्यायचीय् त्याना गांगरवून सोडल्यासारखे होणार. तेव्हा मी माझी प्रश्नबाजी इथेच थांबवतो. गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ते एक लेखमाला एका सायंदैनिकात लिहायचे. त्याबद्दलही जमल्यास लिहिलेत तर खूप आनंद होईल. तुम्हाला धन्यवाद.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 15:05
गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ढसाळांच्या कवितेवर अजून काही लिहायचा तूर्तास विचार नाही. पण आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' वर लिहायचे मनात आहे. अर्थात संपूर्ण १०५ कवितांवर लिहायला जमणार नाही पण.... ये रे घना ये रे घना न्हांवू घाल माझ्या मना तिच्या मनाच्या ऐलपैल मी श्वास पेरिले होते, चार डोळे: दोन काचा दोन खाचा मर्मावर मार घेत आम्ही जन्मा यावें आमुच्या गोवर्‍या | आम्हीच थापाव्या | आम्हीच राखाव्या | मरणापर्यंत या निवडक कवितांवर लिहावयाचे मन होत आहे. 'दिवेलागण' च्या मोहिनीतून आणि एकूणच खानोलकरांच्या साहित्याच्या नशेतून या जन्मी आम्ही बाहेर येऊ असे वाटत नाही. जगतात येथे कोणी, मनात कुजून तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.....कुणाचे ओझे.. आपला, (खानोलकरभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 17:18
हेच म्हणतो..! धोंड्या, तुझ्याकडून खानोलकरसाहेब समजून घ्यायला नक्कीच आवडतील! लेखांची वाट पाहात आहे.... (आतूर) तात्या.

In reply to by धोंडोपंत

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:32
"नक्षत्रांचे देणे"" हे दिवेलागण मध्ये आहे का ? आरती प्रभूंचेच आहे ना ते ? धोंडोपंत, खानोलकरांविषयी लिहाच ! आम्ही वाचनास उत्सुक आहोत ! - सर्किट

In reply to by धोंडोपंत

अर्धवटराव Sat, 06/05/2010 - 04:50
मिपा वर धोंडोपंत नावाचा एक अवलीया वाचायला मिळतोय !! माझ्यापुरते तरी, या विद्रोहीसाहित्य वगैरे गोष्टी मला आपल्या सारख्या रसायनांकडुनच चाखायल मिळतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष भिडण्याचि (कि पचवण्याचि??) माझी ईच्छा (कि हिम्मत??) नाहि. धन्यवाद पंत !! (वाचक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

हल्ली धोंडोपंत लिहित नाहीत याचे आम्हाला दु:ख आहे. त्यांच्या ज्योतिषाच्या ब्लॉग वर ते नेहमी लिहितात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 00:28
खरे सांगायचे तर खानोलकर, ग्रेस यासारख्या कवींबद्दल आता आपल्याला काय वाटते हे पुन्हा तपासून पहायची वेळ आली आहे असे मला केव्हापासून वाटते. नव्वदीच्या दशकापर्यंत आजुबाजुच्या वातावरणामधे , माध्यमांमधे , मित्रांमधे या दोन कवींना केव्हढे ग्लॅमर होते ! हृदयनाथ मंगेशकरांच्या लोकप्रियतेला ऐंशीच्या शेवटाला आणि नव्वदीच्या सुरुवातीच्या वर्षांत मोठा बहर आल होता. या सुमारास मला वाटते, संगीतकाराच्या आणि या कविंच्या लोकप्रियतेचा एकत्रित परिणाम खूप मोठा होता. या दोन (आणि इतरही काही) कविंकडे तरुण वाचकाना वळविण्याचे काही श्रेय या संगीतकाराला द्यायलाच हवे. अशाच स्वरूपाचा परिणाम त्याआधी एक-दोन दशके पु.लं.च्या एंडॉर्समेंटमुळे झाला होता असे म्हणता येईल. या दोन कवींना कमी लेखायचा माझा हेतु बिलकुल नाही. पण भूतकाळातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांचेसुद्धा मूल्यमापन आपण कळत न कळत करतोच. तुमच्या खानोलकरवरील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतो.

आपण सर्व अभासू, जिज्ञासू लोकांना एक साधा प्रश्न! "मैलाचा दगड" हा शब्दप्रयोग इंग्लीश milestone चं भाषांतर वाटतं. याला अस्सल मराठी पर्याय आहे का? आपण साहेबाच्या मागून लवकरच मैल सोडले आणि किलोमीटर वापरू लागलो पण तरीही मैलाचे दगड हटले नाहीत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 04:36
पण हा संस्कृतातून घेतलेला आहे, फोडला तर मराठीत अर्थ लागत नाही. मान = "मोजणे" असा अर्थ सामान्य नव्हे, अणि मोजण्याच्या पट्टीला "दंड" म्हणण्याची पद्धतही मराठी नव्हे. शिवाय "मानदंडा"ला स्वतःचे अर्थवलय आहे, त्यामुळे तो इथे चालणार नाही. मानदंडाने अनेक वस्तू पुन्हापुन्हा मोजल्या जातात, प्रवासात आपण एकदा मैलाच्या दगडाजवळ येतो, आणि मग पुढे चालत राहातो. खरे तर आजकाल मैल वापरत नाही, आणि दगडही वापरत नाहीत. बहुतेक नवीन रस्त्यांवर, महामार्गांवर "अंतराचे फलक" किंवा "अंतराच्या पाट्या" असतात. इंग्रजीतून मराठीकृत सर्वच शब्द टाकाऊ मानू नयेत. ज्या वस्तूचे आपल्याला प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून झाले, त्याचा मराठी प्रतिशब्द इंग्रजीला समांतर असला तर काय वावगे? "मैलाचा दगड" ठीकच वाटतो.

In reply to by धनंजय

माझे आजोबा मला मैलांत अंतर सांगायचे आणि मी बाबांकडे प्रश्नार्थक चेहेय्राने पहायचे. नक्कीच आजपासून काही वर्षांनी मैलाचा दगड हा वाक्-प्रयोग कालबाह्य होईल. आजच्या किती (भारतीय) मुलांना मैलाचा दगड (/milestone) समजेल? U.K. मधे मैलाचा दगड भाषेत अडथळा आणणार नाही, कारण तिथे अजूनही अंतरं मैलांमधे मोजतात. प्रश्न फक्त अनुवादीत वाक्-प्रयोगांचा नाही तर कालबाह्य असण्या-नसण्याचाही आहे! संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:06
याबाबत उपक्रमावरील ही चर्चा वाचून गंमत वाटेल : http://mr.upakram.org/node/899 खरे म्हणजे या बाबतीत १.६१ हा आकडा नेमका माहीत नसून साहित्यिक अर्थ लागतो. मैल हा गावा-गावामधील अंतरांसाठी उपयोगी असलेले कुठलेसे अंतर होते असा साधारण अर्थ माहीत असला म्हणजे पुरे. तोळा-मासा, शेरास सव्वाशेर (म्हणजे नेमके किती वजन?) क्षणभर थांब (क्षण म्हणजे किती सेकंद हो भाऊ?), नमनाना घडीभर तेल (नेमके किती?), पल पल दिल के पास तुम रहती हो (यह 'पल' कितना समय है?) Give a camel an inch and he will take an ell. (हाऊ मच विल द कॅमल टेक, एग्झॅक्ट्ली?) या सगळ्या ठिकाणी (कंसातला) प्रश्न न विचारताही काही अर्थ कळतो, आणि जेवढा कळतो तो पूर्ण असतो. पण milestone च्या बाबतीत तुम्ही नवीन कुठला चित्रदर्शी शब्द वापरात आणायचे म्हणत आहात ते चांगलेच आहे. तसा सुटसुटीत शब्द कोणी वापरात आणला, तर मी वेळोवेळी जरूर वापरीन.

In reply to by धनंजय

मन Sat, 06/05/2010 - 15:08
हा शब्द कसा वाटतो? किंवा अमुक एका कलाकृतीनं त्या क्शेत्रात "मन्वंतर" घडावलं. किंवा नवं युग आणलं किंवा "युगांतर " केलं असा वाक्प्रचार सध्याही आहे कि आपल्या मायभाषेत. आपलाच, मनोबा

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:08
या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

In reply to by धनंजय

नंदन Sun, 12/09/2007 - 04:09
म्हणतो. ढसाळ, खानोलकर यांच्याविषयी लिहिलेत तर वाचायला नक्की आवडेल. बाकी आपल्या चौफेर लेखनाबद्दल बेसनलाडवाशी सहमत आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Sat, 12/08/2007 - 20:17
धन्यवाद धनंजयराव, या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत! आपले कुतूहल जागे झाले याचा आनंद आहे. विद्रोही साहित्य जरूर वाचा. माणसांनी आयुष्यात काय काय सोसलाय ते त्यातून कळतं. गोलपिठाबरोबर १) मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे २) गांडू बगीच्या ३) या सत्तेत जीव रमत नाही ४) तुही इयत्ता कंची ही पुस्तकेही वाचा. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. त्यामुळे ढसाळांच्या लेखनात काही वाक्ये वाचनात आली की, मनातला सुप्त 'इझम' जागा होतो आणि त्या साहित्यातील वेदना समजून न घेता त्याचे एकांगी मूल्यमापन केले जाते. त्या पासून वाचले पाहिजे. आपला, (संतुलित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दत्ता काळे Sat, 06/05/2010 - 16:29
आरती प्रभूंच्या निवडक काव्यांचे जाहीर वाचन पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे करत असंत , पण त्यावरचे भाष्य ( निरुपण ? ) मात्र फारसे होत नसे. कदाचित कार्यक्रमाला वेळेचं बंधन असावं . बर्‍याच कवितांना अर्थाचे एकापेक्षा अधिक पैलू असू शकतात, आणि आपण कविता विचारांच्या एकांगानेच वाचत असतो. त्या कवितेचा स्वभाव, तिच्यातल्या संवेदना समजून देणारे, त्यातला अर्थ उलगडणारे लेखन वाचायला निश्चित आवडेल. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. - हे अगदी खरे आहे.

In reply to by जव्हेरगंज

बोका-ए-आझम Mon, 05/16/2016 - 22:14
ढसाळ म्हणजे उकळत्या पाण्याने एखाद्याला झोपेतून उठवण्यासारखं आहे. गोलपिठा आणि दया पवारांचं ' बलुतं ' हे जबरदस्त आहेत.

पथिक Mon, 05/16/2016 - 10:32
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते.
किती समर्पक ! खूप आवडले लेखन.

महासंग्राम Mon, 05/16/2016 - 16:41
ढसाळ कायम आवडत्या कवींपैकी एक होते , आजही त्यांचे लिखाण वाचले कि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर पडल्याशिवाय राहत नाही. जव्हेरगंज भाऊ खूप सुंदर धागा वर आणलात

कांदा लिंबू Tue, 07/16/2024 - 18:13
या धाग्यात उद्धृत केलेलया अवतरणांमधील तथाकथित "अस्सल" भाषा, त्या भाषेचे कौतुक करणारे कितीजण आपापल्या घरी, कुटुंबियांशी बोलताना वापरतात? --- आजचा सुविचार: थेट प्रश्नाला फाटे फोडण्याचा प्रयत्न ही एक क्षीण पळवाट असते.
बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. आमचे विद्वान आणि नेमकेपणाने लेखन करणारे लेखक स्नेही श्री. प्रकाशराव घाटपांडे यांच्या वरील अभिप्रायावरून विद्रोही साहित्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी हा लेखनप्रपंच. विद्रोही साहित्याची परंपरा जरी जुनी असली तरी खर्‍या अर्थाने या प्रकारच्या साहित्याला, 'मान्यता' हा शब्द बरोबर वाटत नाही, पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे.

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

छोटा डॉन ·

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 16:08
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... हे बाकी खरं आहे! :) आपला, (निष्काळजी) तात्या.

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 16:08
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... हे बाकी खरं आहे! :) आपला, (निष्काळजी) तात्या.
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार............... आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ...... एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ? जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या ....... पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी..... एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ? जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही......... पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....

रौशनी.. ४

विसोबा खेचर ·

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 12:47
वा वा वा वा, तात्या, लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस. हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात - "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.>> "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी. बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. धोंडोपंतांशी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे

विसुनाना Mon, 12/03/2007 - 13:29
तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे. मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते. चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे. ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते. आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल. प्रतिक्षेत. एक प्रश्न उभा राहतो - समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? या व्यवसायात उतरणार्‍या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता. आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे. असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?) आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय? तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?

In reply to by विसुनाना

प्रियाली Mon, 12/03/2007 - 17:25
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? - समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय. आपण शरीरविक्रय करणार्‍या आणि बारबालांचा उद्योग करणार्‍या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.) तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते. तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.

In reply to by प्रियाली

विसुनाना Mon, 12/03/2007 - 17:46
म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्‍या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे. पण माझा मुद्दा एवढाच की - पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत. (उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.) आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे. (उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!) गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.

सहज Mon, 12/03/2007 - 14:48
रौशनी भाग ४ आला....... ...थोडे तरी मार्गी लागलो. आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू... हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट... आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती! हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल. असो लवकर पुढचा भाग येऊ देत.

नंदन Mon, 12/03/2007 - 16:03
तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर Mon, 12/03/2007 - 19:32
आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! आवडले. पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत! -कोलबेर

बेसनलाडू Mon, 12/03/2007 - 23:45
आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय Tue, 12/04/2007 - 06:53
आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे. (अवांतर १: मागे मी दुसर्‍या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.) (अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)

In reply to by धनंजय

राजे Tue, 12/04/2007 - 21:39
शी सहमत. छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ? तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:06
हाही भाग छानच जमलाय तात्याशेठ ! येऊ द्या. आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. बेसनलाडवाशी सहमत ! - सर्किट

प्राजु Tue, 12/04/2007 - 00:28
आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग. रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले. पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट १. मुंबई सालसा २. दिल विल एक्सेट्रा... हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे. मला हे चित्रपट झेपलेच नाहीत. - प्राजु.

तात्या, रोशनीचा हा भाग ही आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:04
अध्यक्ष महोदय, लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत. कळावे, -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:17
सर्वांचे मनापासून आभार... नानासाहेब, आपले प्रश्न वाजवी आहेत, प्रियालीने दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे.. तात्या.

दिगम्भा गुरुवार, 12/06/2007 - 12:35
आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही. ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा - खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक; ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड. शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी. रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे. कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही. पुढील भागाची वाट पाहतो आहे. - दिगम्भा

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 12:47
वा वा वा वा, तात्या, लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस. हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात - "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.>> "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी. बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. धोंडोपंतांशी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे

विसुनाना Mon, 12/03/2007 - 13:29
तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे. मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते. चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे. ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते. आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल. प्रतिक्षेत. एक प्रश्न उभा राहतो - समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? या व्यवसायात उतरणार्‍या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता. आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे. असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?) आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय? तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?

In reply to by विसुनाना

प्रियाली Mon, 12/03/2007 - 17:25
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? - समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय. आपण शरीरविक्रय करणार्‍या आणि बारबालांचा उद्योग करणार्‍या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.) तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते. तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.

In reply to by प्रियाली

विसुनाना Mon, 12/03/2007 - 17:46
म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्‍या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे. पण माझा मुद्दा एवढाच की - पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत. (उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.) आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे. (उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!) गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.

सहज Mon, 12/03/2007 - 14:48
रौशनी भाग ४ आला....... ...थोडे तरी मार्गी लागलो. आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू... हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट... आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती! हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल. असो लवकर पुढचा भाग येऊ देत.

नंदन Mon, 12/03/2007 - 16:03
तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर Mon, 12/03/2007 - 19:32
आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! आवडले. पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत! -कोलबेर

बेसनलाडू Mon, 12/03/2007 - 23:45
आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय Tue, 12/04/2007 - 06:53
आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे. (अवांतर १: मागे मी दुसर्‍या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.) (अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)

In reply to by धनंजय

राजे Tue, 12/04/2007 - 21:39
शी सहमत. छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ? तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:06
हाही भाग छानच जमलाय तात्याशेठ ! येऊ द्या. आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. बेसनलाडवाशी सहमत ! - सर्किट

प्राजु Tue, 12/04/2007 - 00:28
आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग. रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले. पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट १. मुंबई सालसा २. दिल विल एक्सेट्रा... हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे. मला हे चित्रपट झेपलेच नाहीत. - प्राजु.

तात्या, रोशनीचा हा भाग ही आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:04
अध्यक्ष महोदय, लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत. कळावे, -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:17
सर्वांचे मनापासून आभार... नानासाहेब, आपले प्रश्न वाजवी आहेत, प्रियालीने दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे.. तात्या.

दिगम्भा गुरुवार, 12/06/2007 - 12:35
आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही. ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा - खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक; ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड. शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी. रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे. कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही. पुढील भागाची वाट पाहतो आहे. - दिगम्भा
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

नव्हाळी

जयवी ·

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 13:32
छान कविता. अभिनंदन. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत काही ठिकाणी वृत्त ख़ारि़ज झाले आहे. इतकं चांगलं काव्य वाचतांना वृत्तात झालेली चूक बिर्याणीत दाताखाली येणार्‍या खड्यासारखी वाटते. उदाहरणार्थ - ताटवा जुना जरी, सुगंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा इतक्या चांगल्या कडव्यात (शेर म्हणणे टाळतो) सुगंध या एका शब्दाने वृत्ताची हानी केली आहे. सुगंध म्हणण्याऐवजी "गंध हा नवा नवा..." असे केल्यास अर्थाला धक्का न लागता वृत्त सांभाळले जाईल. गंध हा शब्द आपण सुगंध ह्याच अर्थाने घेतो . ही ग़ज़ल नसल्यामुळे तुम्हाला क़ाफ़िया निभावण्याची बंधने नाहीत. त्यामुळे भरपूर चांगले शब्द उपलब्धआहेत. ग़ज़लेत ही सूट मिळत नाही. तिथे प्रत्येक शब्दाला कस लागतो. ( हेच तिचे वैशिष्ठ्य आहे, हीच तिची ख़ासियत आहे. असो.) तर सांगायचा मुद्दा हा की, याप्रमाणे इतर ठिकाणीही योग्य ते बदल केल्यास कवितेत कोणताही दोष न राहता ती तंत्रशुद्ध होईल. कृपया राग मानू नये. ( मराठी संकेतस्थळावर कोणाला काही चांगले सांगायला गेलो की ते लगेच रागावतात असा आमचा अनुभव आहे.) त्यामुळे आम्ही कोणाला सुधारणा सुचवत नाही. पण ही कविता आम्हाला इतकी आवडली की, ती निर्दोष व्हावी असे मनापासून वाटले म्हणून एवढे लिहीले. करविली तैसी | केली कटकट | वाकडी का नीट | देव जाणे आपला, (रत्नपारखी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 17:07
धोंडोपंत, तुमच्या इतक्या मनापासून केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद ! राग मानायचं कारणच नाही हो...... उलट बरंच काही शिकायला मिळालं :) वृत्त भंग झालाय काही ठिकाणी :( सुगंध-गंध ही सुधारणा लगेच करतेय. जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... प्लीज सांगाल का ?

In reply to by जयवी

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 18:33
जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... तुमच्या या वाक्याने आम्ही जरा गडबडलो. कारण आम्ही सूचना तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केल्या नसून कवितेतील त्रुटी दूर करण्यासाठी केल्या होत्या. तुमच्या विधानाचा एकंदर सूर पाहता तुम्हाला काही सांगावे की नाही असा संभ्रम आम्हाला निर्माण झाला आहे. पण ही कविता आम्हाला अत्यंत आवडल्याने आम्ही दुरूस्ती कोठे करायला पाहिजे ते सांगतो. खरं तर कविता तिचे वृत्त घेऊनच जन्माला येते. आणि शब्द कोठे खटकत आहेत याची जाणीव कवीला सर्वप्रथम होते. असो. या कवितेतील खालील शब्द वृत्तात बसत नाहीत. संवाद, संगीत, आवेग, सावरणे, हे भिजणे, हे फुलणे. वरील शब्दांत बदल केल्यास कविता तंत्रशुद्ध होईल असे वाटते. आपला, (चिकित्सक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 18:54
कृपया गैरसमज नसावा..... मी खरंच अगदी मनापासून विचारलं होतं. तुम्ही सांगितलेले शब्द बसवायचा प्रयत्न करेन....! तुम्ही म्हणताय ते पटतंय की कविता वृत्त घेऊनच जन्माला येते. पण कधी कधी saturation होऊन काही सुचेनासं होतं. आणि मग घाईघाईने उरकल्यासारखी कविता संपते( हे सगळं माझ्याबद्दलच सांगतेय हं) पण ह्यापुढे नक्की काळजी घेईन. तुमच्या सारख्या लोकांकडून काही टीप्स मिळाल्या तर खरंच हव्या आहेत...... ह्यापुढेही !

In reply to by जयवी

धनंजय Mon, 12/03/2007 - 20:29
आधी मनात एक ठेका धरावा. मग त्या ठेक्यात बसत नाही तो वृत्तभंग... (नाहीतर लघुगुरू मोजायला शिकावे लागते. मनात ठेका धरता आला तर मोजण्याची आवश्यकता नाही.) तुम्ही केलेले काही बदल आणखी गडबड करतात. (उदाहरणे पोष्टकार्डाने) चिंता करू नका - अर्थाच्या दृष्टीने तुमचे गीत सुंदर आहे - हे साधणे कठिण असते. सवयीने वृत्त जमेल, ते तर केवळ तंत्र असते. बहुतेक ठिकाणी तुमचे वृत्त ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उपजत जाण आहे, आता फक्त सरावाची गरज आहे. (कौतुक करणारा) धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 13:17
छानच प्रतिसाद दिला आहेस..तुझ्यासारख्या तंत्रशुद्ध कवीच्या सूचनांचा लाभ सर्वांनाच व्हावा असे वाटते! बाकी जयूची कविता मलाही आवडली.. जयूचं मिसळपाववर मनापासून स्वागत... तात्या. खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे सगळीच कविता सुंदर आहे परंतु वरील ओळी अधिक आवडल्या. आपला, (जुना जुना, नवा नवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जयवी Mon, 12/03/2007 - 17:10
तात्या, तहे दिल से शुक्रिया :) मस्त झालीये साईट्........अभिनंदन :) इथे इमोशन्स मात्र हवीत हो.......!! बघा ना काही करता आलं तर :)

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 13:32
छान कविता. अभिनंदन. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत काही ठिकाणी वृत्त ख़ारि़ज झाले आहे. इतकं चांगलं काव्य वाचतांना वृत्तात झालेली चूक बिर्याणीत दाताखाली येणार्‍या खड्यासारखी वाटते. उदाहरणार्थ - ताटवा जुना जरी, सुगंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा इतक्या चांगल्या कडव्यात (शेर म्हणणे टाळतो) सुगंध या एका शब्दाने वृत्ताची हानी केली आहे. सुगंध म्हणण्याऐवजी "गंध हा नवा नवा..." असे केल्यास अर्थाला धक्का न लागता वृत्त सांभाळले जाईल. गंध हा शब्द आपण सुगंध ह्याच अर्थाने घेतो . ही ग़ज़ल नसल्यामुळे तुम्हाला क़ाफ़िया निभावण्याची बंधने नाहीत. त्यामुळे भरपूर चांगले शब्द उपलब्धआहेत. ग़ज़लेत ही सूट मिळत नाही. तिथे प्रत्येक शब्दाला कस लागतो. ( हेच तिचे वैशिष्ठ्य आहे, हीच तिची ख़ासियत आहे. असो.) तर सांगायचा मुद्दा हा की, याप्रमाणे इतर ठिकाणीही योग्य ते बदल केल्यास कवितेत कोणताही दोष न राहता ती तंत्रशुद्ध होईल. कृपया राग मानू नये. ( मराठी संकेतस्थळावर कोणाला काही चांगले सांगायला गेलो की ते लगेच रागावतात असा आमचा अनुभव आहे.) त्यामुळे आम्ही कोणाला सुधारणा सुचवत नाही. पण ही कविता आम्हाला इतकी आवडली की, ती निर्दोष व्हावी असे मनापासून वाटले म्हणून एवढे लिहीले. करविली तैसी | केली कटकट | वाकडी का नीट | देव जाणे आपला, (रत्नपारखी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 17:07
धोंडोपंत, तुमच्या इतक्या मनापासून केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद ! राग मानायचं कारणच नाही हो...... उलट बरंच काही शिकायला मिळालं :) वृत्त भंग झालाय काही ठिकाणी :( सुगंध-गंध ही सुधारणा लगेच करतेय. जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... प्लीज सांगाल का ?

In reply to by जयवी

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 18:33
जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... तुमच्या या वाक्याने आम्ही जरा गडबडलो. कारण आम्ही सूचना तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केल्या नसून कवितेतील त्रुटी दूर करण्यासाठी केल्या होत्या. तुमच्या विधानाचा एकंदर सूर पाहता तुम्हाला काही सांगावे की नाही असा संभ्रम आम्हाला निर्माण झाला आहे. पण ही कविता आम्हाला अत्यंत आवडल्याने आम्ही दुरूस्ती कोठे करायला पाहिजे ते सांगतो. खरं तर कविता तिचे वृत्त घेऊनच जन्माला येते. आणि शब्द कोठे खटकत आहेत याची जाणीव कवीला सर्वप्रथम होते. असो. या कवितेतील खालील शब्द वृत्तात बसत नाहीत. संवाद, संगीत, आवेग, सावरणे, हे भिजणे, हे फुलणे. वरील शब्दांत बदल केल्यास कविता तंत्रशुद्ध होईल असे वाटते. आपला, (चिकित्सक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 18:54
कृपया गैरसमज नसावा..... मी खरंच अगदी मनापासून विचारलं होतं. तुम्ही सांगितलेले शब्द बसवायचा प्रयत्न करेन....! तुम्ही म्हणताय ते पटतंय की कविता वृत्त घेऊनच जन्माला येते. पण कधी कधी saturation होऊन काही सुचेनासं होतं. आणि मग घाईघाईने उरकल्यासारखी कविता संपते( हे सगळं माझ्याबद्दलच सांगतेय हं) पण ह्यापुढे नक्की काळजी घेईन. तुमच्या सारख्या लोकांकडून काही टीप्स मिळाल्या तर खरंच हव्या आहेत...... ह्यापुढेही !

In reply to by जयवी

धनंजय Mon, 12/03/2007 - 20:29
आधी मनात एक ठेका धरावा. मग त्या ठेक्यात बसत नाही तो वृत्तभंग... (नाहीतर लघुगुरू मोजायला शिकावे लागते. मनात ठेका धरता आला तर मोजण्याची आवश्यकता नाही.) तुम्ही केलेले काही बदल आणखी गडबड करतात. (उदाहरणे पोष्टकार्डाने) चिंता करू नका - अर्थाच्या दृष्टीने तुमचे गीत सुंदर आहे - हे साधणे कठिण असते. सवयीने वृत्त जमेल, ते तर केवळ तंत्र असते. बहुतेक ठिकाणी तुमचे वृत्त ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उपजत जाण आहे, आता फक्त सरावाची गरज आहे. (कौतुक करणारा) धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 13:17
छानच प्रतिसाद दिला आहेस..तुझ्यासारख्या तंत्रशुद्ध कवीच्या सूचनांचा लाभ सर्वांनाच व्हावा असे वाटते! बाकी जयूची कविता मलाही आवडली.. जयूचं मिसळपाववर मनापासून स्वागत... तात्या. खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे सगळीच कविता सुंदर आहे परंतु वरील ओळी अधिक आवडल्या. आपला, (जुना जुना, नवा नवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जयवी Mon, 12/03/2007 - 17:10
तात्या, तहे दिल से शुक्रिया :) मस्त झालीये साईट्........अभिनंदन :) इथे इमोशन्स मात्र हवीत हो.......!! बघा ना काही करता आलं तर :)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नव्हाळी प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे जयश्री