मंडळी,
बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले..
खूपच छान!
In reply to खूपच छान! by प्रमोद देव
धन्यवाद..
In reply to खूपच छान! by प्रमोद देव
तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात
In reply to तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात by विजुभाऊ
कुणी सांगितलं हे?
In reply to कुणी सांगितलं हे? by प्रमोद देव
अरे हो.
खूप दिवसांपासून..
"आणिकॅशिया भरारला" आठवले.
ताटवा हा फुलांचा.....
प्राजु..
ताटवा आवडला
फारच सुरेख...
In reply to फारच सुरेख... by प्रगती
असेच म्हणतो
मस्त लेख......
प्राजु,
वा प्राजू, क्या बात है! प्रसन्न सकाळ!!
सुरेख.
प्राजु खूपच छान लिहिलयस
जियो!
मस्त.
सुंदर....
फारच छान
छान एकदम
छान लेख, आवडला!
आपल्या
छान लेख, आवडला!
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कदंब
अरे वा!
पुन्हा
सुंदर लेख
मस्त रे !!!
मस्त!
सुंदर लेख
धन्यवाद..