मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग २

शशिकांत ओक ·

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 20/03/2014 - 12:44
त्यात परत सांगलीफेम भडंगाचा उल्लेख पाहून अजूनच गारगार वाटलं.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 21/03/2014 - 01:06
त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपला लवकरच थोर व्यक्ती बनण्याचा हमखास योग आहे ज्यामुळे मिपा त्यांना अजुन आवडेल, व तुम्हीसुधा. पटत नाही ? मग हे वाचा
இது விரைவில் நீங்கள் misalpav.com நீங்கள் மிகவும் போன்ற அவரை செய்கிறது என்று பெருந்தன்மையும் போன்ற ஒரு நிலை achive என்று தோன்றுகிறது.

कंजूस 20/03/2014 - 14:51
भंडारदरा रतनगड ट्रेकिंगला जाताना त्या पैगोडाच्या (इगतपुरी)खाली काय आहे याची मलाही उत्सुकता होती .तिकडे साधना करतात असे ऐकले होते .पण आम्ही पा०घ०पा० असल्यामुळे दुर्लक्ष केले . लेखातून उलगडा झाला .८०:२०चे गणित समजले .ललनांचे अश्लील चाळे पाहून(अर्थात टीव्हीच्या काचेवर)तरुणांच्याही भावना तडकत नाहीत ची नोंद घेतली .पाचवाजता भडंग चहाने मात्र मला आता घड्याळात पाच वाजल्याचे दिसू लागले .मोर ओरडत असतील तर साधना सोडून मोर पाहाणे पसंत करेन . चार महिन्यांपूर्वी राणकपूरात (जैन मंदिर राजस्थान)राहिलो त्यावेळी मात्र साधनेशिवायच वातावरणाचा परिणाम जाणवला .तिथली वानरसेनाही शिस्तबध्द .खाण्याचे दिल्यास पिलूवाली प्रथम पुढे येऊन हातातून शांतपणे घेणार ,नंतर एकेकजण पुढे होणार .ते छानसे मंदिर ,कुंभालगडचे अभयारण्य आणि डोंगर .यावेसे वाटत नाही . जिसस ,महावीर ,बुध्द ,पैगंबर कितीही उपदेश देओत पन्नास वर्षाँनी त्याला दोन दोन फाटे फुटतातच .प्रश्न कायम . हिंदू धर्मात मुख्य पासष्ट तत्वज्ञानप्रणाली आहेत . अहम् तसाच आहे . नेहमीप्रमाणेच आपला नम्र वगैरे पुढील लेखाच्या प्रतिक्षेत .

शशिकांत ओक 20/03/2014 - 17:24
मानसिकतेचा परिणाम! म्हणतात, कंजूस कितीही श्रीमंत झाला तरी आणि उदार दारिद्र्यातही आपापल्या स्वभावाशी इमानदार राहतात.

कंजूस 20/03/2014 - 18:22
खरं आहे . सुईच्या नेढ्यातून उंट जाऊ शकेल पण स्वर्गाच्या दारातून कंजूस जाऊ शकणार नाही .

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 20/03/2014 - 19:37
ह्या संख्या महत्वपूर्ण नाहीत. एक वाट आहे. काही काळ तिचे विस्मरण झाले होते. ते ब्रह्मदेशातील काही कुटुंबियांनी शर्थीने जपले होते. करता करता तो साधनापथ गोेएंकांनी प्रशस्त करून दिला.

शशिकांत ओक 20/03/2014 - 19:18
अहो स्वर्ग पाहिला कोणी? मात्र हेमाच्या डोंगर सदृश पॅगोडाचे बाह्यदर्शन साजरे तेंव्हा होईल जेंव्हा अंतरंगाविषयीचे आवरण एक एक करून उघडून शरीराच्या माध्यमातून शोध घेण्याच्या प्रेरणा या पॅगोडाच्या अंतर दर्शनाने मिळतील. पण ज्यांना असे स्वभावतः वाटत नाही त्यांना हे सर्व पा. घड्यावर पा. आपण तत्परतेने प्रतिसाद दिलात हेच मोठेपण!

आतिवास 23/03/2014 - 23:47
एक अवांतर कुतूहलः तुम्ही हे सगळे फोटो विपश्यना काळात काढलेत का?

शशिकांत ओक 24/03/2014 - 07:41
हे फोटो प्रतिनिधिक स्वरूपाचे आहेत. फोटो लेना मना नाही. पण साधनेत काळात शक्य होत नाही.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 20/03/2014 - 12:44
त्यात परत सांगलीफेम भडंगाचा उल्लेख पाहून अजूनच गारगार वाटलं.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 21/03/2014 - 01:06
त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपला लवकरच थोर व्यक्ती बनण्याचा हमखास योग आहे ज्यामुळे मिपा त्यांना अजुन आवडेल, व तुम्हीसुधा. पटत नाही ? मग हे वाचा
இது விரைவில் நீங்கள் misalpav.com நீங்கள் மிகவும் போன்ற அவரை செய்கிறது என்று பெருந்தன்மையும் போன்ற ஒரு நிலை achive என்று தோன்றுகிறது.

कंजूस 20/03/2014 - 14:51
भंडारदरा रतनगड ट्रेकिंगला जाताना त्या पैगोडाच्या (इगतपुरी)खाली काय आहे याची मलाही उत्सुकता होती .तिकडे साधना करतात असे ऐकले होते .पण आम्ही पा०घ०पा० असल्यामुळे दुर्लक्ष केले . लेखातून उलगडा झाला .८०:२०चे गणित समजले .ललनांचे अश्लील चाळे पाहून(अर्थात टीव्हीच्या काचेवर)तरुणांच्याही भावना तडकत नाहीत ची नोंद घेतली .पाचवाजता भडंग चहाने मात्र मला आता घड्याळात पाच वाजल्याचे दिसू लागले .मोर ओरडत असतील तर साधना सोडून मोर पाहाणे पसंत करेन . चार महिन्यांपूर्वी राणकपूरात (जैन मंदिर राजस्थान)राहिलो त्यावेळी मात्र साधनेशिवायच वातावरणाचा परिणाम जाणवला .तिथली वानरसेनाही शिस्तबध्द .खाण्याचे दिल्यास पिलूवाली प्रथम पुढे येऊन हातातून शांतपणे घेणार ,नंतर एकेकजण पुढे होणार .ते छानसे मंदिर ,कुंभालगडचे अभयारण्य आणि डोंगर .यावेसे वाटत नाही . जिसस ,महावीर ,बुध्द ,पैगंबर कितीही उपदेश देओत पन्नास वर्षाँनी त्याला दोन दोन फाटे फुटतातच .प्रश्न कायम . हिंदू धर्मात मुख्य पासष्ट तत्वज्ञानप्रणाली आहेत . अहम् तसाच आहे . नेहमीप्रमाणेच आपला नम्र वगैरे पुढील लेखाच्या प्रतिक्षेत .

शशिकांत ओक 20/03/2014 - 17:24
मानसिकतेचा परिणाम! म्हणतात, कंजूस कितीही श्रीमंत झाला तरी आणि उदार दारिद्र्यातही आपापल्या स्वभावाशी इमानदार राहतात.

कंजूस 20/03/2014 - 18:22
खरं आहे . सुईच्या नेढ्यातून उंट जाऊ शकेल पण स्वर्गाच्या दारातून कंजूस जाऊ शकणार नाही .

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 20/03/2014 - 19:37
ह्या संख्या महत्वपूर्ण नाहीत. एक वाट आहे. काही काळ तिचे विस्मरण झाले होते. ते ब्रह्मदेशातील काही कुटुंबियांनी शर्थीने जपले होते. करता करता तो साधनापथ गोेएंकांनी प्रशस्त करून दिला.

शशिकांत ओक 20/03/2014 - 19:18
अहो स्वर्ग पाहिला कोणी? मात्र हेमाच्या डोंगर सदृश पॅगोडाचे बाह्यदर्शन साजरे तेंव्हा होईल जेंव्हा अंतरंगाविषयीचे आवरण एक एक करून उघडून शरीराच्या माध्यमातून शोध घेण्याच्या प्रेरणा या पॅगोडाच्या अंतर दर्शनाने मिळतील. पण ज्यांना असे स्वभावतः वाटत नाही त्यांना हे सर्व पा. घड्यावर पा. आपण तत्परतेने प्रतिसाद दिलात हेच मोठेपण!

आतिवास 23/03/2014 - 23:47
एक अवांतर कुतूहलः तुम्ही हे सगळे फोटो विपश्यना काळात काढलेत का?

शशिकांत ओक 24/03/2014 - 07:41
हे फोटो प्रतिनिधिक स्वरूपाचे आहेत. फोटो लेना मना नाही. पण साधनेत काळात शक्य होत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग २ ... ...पुर्वीच्या लोकांना टिवल्याबावल्या करत बसायला वेळ पण होता. बिनविजेच्या मिणमिणत्या अंधाऱ्या रात्रीत, जंगलातील श्वापदांच्या भयंकर संगतीत, पाण्यासाठी वणवण भटकत फिरणाऱ्या, आक्रमणांच्या लढायांना तोंड देत देत जीवन रहाटणी करणाऱ्या जुन्या काळी, त्या लोकांना त्यांच्या दुःखी जीवनाची रहाटणी ध्यानाला प्रेरक असावी. आता फारसा कोणी या वाटेला जायला धजणार नाही व बुद्ध बनायला जाता जाता बुद्धु बनायला तयार होणार नाही. ... ...सध्याच्या या धावत्या जगात कोणाला आहे इतका वेळ द्यायला व कोणाला हवी आहे मानसिक, अध्यात्मिक प्रगती? आहे ते ठीक आहे.

अथ:वांगे पुराण

विवेकपटाईत ·

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 20/03/2014 - 13:49
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११. पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.

In reply to by बॅटमॅन

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:55
मिसळपाव वर कृष्ण खोर्यातल्या वांग्याची एखादी कृती टाका, वाचून खाण्याचा आनंद घेऊन कृतार्थ होईल. किंवा वांग्यांचे पार्सिल घरी पोचते करा,करून बघेन. निषेध दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

In reply to by संपत

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:50
ढाबे वाले रात्री उरलेली सुरलेली भाजी स्वस्तात विकत घेतात. वांग्यात किडे असले तरी काहीही फरक पडत नाही. भरपूर मसाले टाकल्यावर भाजी स्वादिष्ट बनेलच. बाकी ढाब्यांवर वांगे चिरताना बघा....

In reply to by संपत

बहुतेक वेळेस वांग्याच्या आत बारीक अळ्या वगैरे असतात. त्यामुळे असेल बहुतेक
ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच
पण मेस मध्ये किंवा ढाब्यावर भाजी खाताना एकदा man vs wild चा कोनताही भाग आठवायचा आणि हाणायची भाजी मग "नॉनव्हेज" नि नाही फरक पडत. ;) ..

माझी आजी पण अशा बोबड्या मुलीची गोष्ट सांगायची, पण ती गोष्ट थोडी वेगळी होती.एका व्यक्तिला एक बोबडी मुलगी असते. एकदा त्या मुलीला पहायला पाहूणे येतात.तिला सक्त ताकीद दिलेली असते कि तोंड उघडायचे नाही. पाह्ण्याचा कार्यक्रम होतो पण मुलगी काहीच बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पण परस्पर आई-बाबाच देत असतात तेव्हा त्या पाहुण्याना थोडी शन्का येते पण जेवणाचा आग्रह झाल्यावर ते जेवायला बसतात. जेवणात कढी केलेली असते, ती कढी पीताना मुलीला राहावत नाही आणि पट्कण ती शेजारी बसलेल्या तिच्या आईला म्हणते ‘हिंग जिडे मिडे, कडी मुडि गोड लागे.." आणि तिचे बिंग फुटते.

सूड 20/03/2014 - 15:24
मंगला गोडबोलेंनी कुठल्याश्या कार्यक्रमात नारळाच्या दुधातलं वांग्यांचं भरीत सांगितलं होतं. त्याची रेशिपी कोणाला माहीत असेल तर डकवा.

रमेश आठवले 20/03/2014 - 18:38
"ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच"--- बरीच जैन मंडळी वांग्यांच्या या लूक मुळे वांगी खात नाहीत. एरवी त्याना भाज्यांमध्ये फक्त कंदमुळेच वर्ज्य असतात. मी बेंगाल मध्ये कामाला गेलो असताना एक दोन ठिकाणी स्थानिक लोकांकडे जेवावयास बोलवले होते. दोन्ही ठिकाणी वांग्याचे उभे आणि लांब काप भाजी साठी वापरले गेले. बंगाल्यांच्या मत्स्य आहाराच्या प्रेमामुळे आणि ही एकच भाजी तत्सम दिसत असल्यामुळे आलेल्या शाकाहारी पाहुण्यांसाठी यजमानीण बाईंनी खास बनवली असेल असे भाजी खाताना वाटले होते.

सखी 20/03/2014 - 18:46
वांगपुराण आवडले. वांग्याचा रायता कधी खाण्यात आला नाही, करुन बघायला पाहीजे. यानिमित्ताने वाग्यांच्या काही हटके पाकृ मिळतील अशी आशा - दक्षिण भारतातील वांगेभातपण मस्त लागतो, महाराष्ट्रीय वांगेभातापेक्षा बराच वेगळा आणि तिखट, मसालेदार असतो. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच --- फक्त हे पटेलस वाटत नाही.

In reply to by सखी

व्यावसायिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून भाजीचे आणि फायद्याचे 'आकारमान' वाढविण्यासाठी कांही उपहारगृह चालक्/मालक पावभाजीत स्वस्तातले वांगे वापरतात. पण ते चुकीचे आहे. त्याने पावभाजीची चव बिघडते. वांगं हा प्रकार ज्याला आवडतो त्याला भयंकर आवडतो ज्याला आवडत नाही त्याला अजिब्बात आवडत नाही. आवडतो त्याला कशातही वांगं चालतं. त्यात वाईट कांहीच नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. ज्यांना आवडत असेल त्यांनी पावभाजीत वांगे वापरावे. पण, व्यावसायिक पातळीवर वांगे वापरू नये. परवा, पॅरीसला 'वांगी-पित्झा' खाल्ला.

In reply to by रेवती

मला वांग्याची भाजी आवडत नसल्याने आई नेहेमी म्हणायची बाहेर बघ तुला वांगं खायची वेळ नक्की येईल. आणि असा प्रसंग अनेक वेळा गुदरला. शाकाहारी पिझ्झ्यामधे चीज पिझ्झाला पर्याय म्हणजे असलेल्या व्हेजी पिझ्झा मधे एगप्लांट हटकून असायचं. त्यावेळी आईची आठवण काढत काढत पिझ्झा खात असे. ही गोष्ट आईला सांगितल्यावर तिलाही 'जे जे कथिले तैसेची जाहले' अशा ब्रम्होक्तीची उद्गाती झाल्यामुळे आनंद झाला तो निराळाचा.

In reply to by रेवती

रमेश आठवले 03/04/2014 - 14:46
अमेरिकेत ईटालिअन रेस्टोरन्ट मध्ये एग्प्लान्ट पर्मेसन नावाचा एक पदार्थ मिळतो. त्यात वांग्याचे लांब काप करून त्या वर वितळलेले पर्मेसन नावाचे चीज ओतून हा प्रकार करतात. शाकाहार्यांना पोटभरीच्या दृष्टीने हा एक बरा प्रकार आहे.

रेवती 20/03/2014 - 21:17
वांग्याची भाजी आवडत असल्याने लेखही आवडला. @सूड, नारळाचे दूध, गूळ, चिंचकोळ थोडा असे भा़जलेल्या वांग्यात घालून वरून फोडणी. चवीसाठी मीठ व मिरच्या वाटून घालणे. कच्चे पोहे जरा कोरडेच परतून त्यात घालावेत. त्याला वांग्याचे कोळाचे भरीत म्हणतात. एकदाच खाल्ले होते. छान लागते चवीत बदल म्हणून!

जमला आहे, पहीला प्यारेग्राफ वाचल्यानंतर फोटोंसाठी स्क्रोलवून पाहीला, अन् मग नाईलाजास्तवे पूर्ण वाचला :D . मजा आली. आपली आवडती वांगी जळगावाकडची, त्या बरोबर कळणीची भाकरी म्हणजे स्वर्गच हो!!

बहुगुणी 21/03/2014 - 01:58
प्रकाशचित्रे असती तर आणखीन मजा आली असती. वांग्याची भाजी दाण्याचे कूट घालूनही बरेच प्रकारे केली जाते. @ रमेश आठवले: माझा बंगाली रूममेट होता, त्याच्याकडून कळलं की वांग्याचे उभे पातळ काप मसाला भुरभुरून 'शॅलो फ्राय' करून मधलं खाणं/ तोंडी लावणं म्हणून बंगालात बरेचदा केलं जातं. तो हे कायम करायचा आणि मस्त लागायचं.

रमेश आठवले 21/03/2014 - 02:52
पुराणांतील वांगी पुराणात राहू द्या---- या वाक्य प्रचारात एखदी गोष्ट किंवा वस्तू यांच्या साठी वांगी हाच शब्द का आणि कसा आला हे कोणी सांगू शकेल काय ?

In reply to by रमेश आठवले

तो शब्द 'वांगी' असा नसून 'वानगी' असा आहे. 'वानगी' म्हणजे उदाहरण. पुराणातील एखाद्या घटनेचा 'उदाहरण' म्हणून वापर आजच्या युगात अप्रस्तुत असतो तेंव्हा 'पुराणातील वानगी (उदाहरण) पुराणातच राहू द्या' असे म्हणतात. उच्चार साधर्म्यामुळे 'वानगी' चे 'वांगी' असे झाले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 21/03/2014 - 12:27
सहमत. मलाही अगोदर तेच वाटायचे, पण नंतर उलगडा झाला.

शिद 21/03/2014 - 16:38
एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून
काल संकष्टीचा उपवास असल्यामुळे रात्री जेवायला मस्त वांग्याच्या खरपूस काचर्‍या केल्या होत्या. माझा मुलगा बाकीच्या भाज्या खात नाही पण बटाटा/वांगी च्या काचर्‍या मात्र आवडीने खातो.

विटेकर 21/03/2014 - 17:09
वरती उल्लेख आलाच आहे .. कृष्णाकाठच्या वांग्याचे सर कश्शा कश्शाला नाही. जणू स्वर्ग ताटात उतरतो. मळीच्या वांग्याला अंगभूत तेल सुटते .. मस्तच ! नरसोबाच्या वाडीची वांगीही विशेष प्रसिद्ध आहेत. मी गेलो की न चुकता आणतो.तिथे मसाल्याचा माज नाही वांग्याची स्वतःची चवच अफलातून असते. पच्चिम माराष्ट्रात नोन्-वेज फिस्ट असेल तर " न खाणार्‍यांसाठी'हटकून वांग्याची भाजी असते. दक्षिणेत मिळ्तात ती वांगी भाजीचा चिखल करतात . बंगळूरात कामत / पै मध्ये ( नॉर्थ कॅनरा ष्टाईल) नक्की हा चिखल शेंगदाण्याच्या कुटात मिसळून वाढतात. तिथे फक्त ज्वारीचे ( जोल्डा) फुलके खायला जावे. बंगळूरात मिळतात ती वांग्याची भजी.. ती अफलातून लागतात. इंटेरियर तामिळ्नाडू ( बहुधा- दिंडिकल) मध्ये ही वांग्याची भजी खाल्ली आहेत.

कंजूस 21/03/2014 - 19:29
हे वांगमय आणि प्रतिसादांचे भरते पाहून मी असा ठराव मांडतो की पुढील कट्टा जळगावला व्हावा आणि येणाऱ्या प्रत्येकाने वांग्याचा एक पदार्थ आणावा .

कंजूस 21/03/2014 - 20:15
१)पोतृगिजांनी बटाटा ,मिरची ,रताळे ,फ्लावर ,कोबी ,गाजर टामेटा आणले .वांगीपण आणली का ? २)नद्या पावसाळ्यात दुथडी वाहातात आणि दिवाळीनंतर पाणी ओसरल्यावर गाळात वांगी ,कलिंगड लावतात त्यांना गर जास्ती धरतो आणि चविष्ट लागतात .म्हणून कृष्णाकाठची वांगी . परंतु कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही .(गदिमा) . ३)पावभाजीचं जाउदे पण वांगी केवळ ज्यासाठी वाढवतात त्या उंधियोला कसं विसरणार ? ४)फ्रेंच आणि जपानी पाकू तीत मोठ्या तुकड्यांना ऑलिव ऑईल लावून अवनमध्ये भाजतांना दाखवतात । ५)कोणी हैदराबादकराने तिळ शेंगदाणे कुटाच्या रश्शाची भलामण केली कशी नाही ?

>> काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. मला लहानपणीपासून वांग्यांच्या भाजीतली वांगी खायला आवडत नाहीत. पण त्याच भाजीतला रस्सा मात्र चवीने खातो. ती चव इतर रश्श्याच्या भाज्यांमध्ये मिळत नाहीत. वांग्यांचे भरीत मात्र जीव की प्राण आहे. खायलाही आवडते व बनवायलाही. आजकाल बहुतांश वेळा भरताच्या वांग्यांत खूप बिया निघतात अन माझा पुन्हा पुन्हा हिरमोड होतो. लेख मनापासून आवडला. थोडी चित्रे हवी होती. अवांतर - मी लहान असताना घरच्या बागेत पांढर्‍या वांग्यांचे रोप होते. बहुतांश वेळी त्याची वांगी शेजार्‍यांना व घरी कामाला येणार्‍या मोलकरिणींनाच वाटली जायची.

लहानपणी वांग्याचे भरीत एक सोडले तर वांग्याच्या भाज्या अजिबात आवडत नसत.... पण नंतर मग एका सिकेपीणीशी लगीन केलं आणि वांग्याची सोडे घालून केलेली मसाल्याची भाजी खायला मिळाली.. आणि हाण तिच्यायला, एकदम पिरेमातच पडल्या गेलो!!!! :)

पक्या 22/03/2014 - 02:18
छान लेख. वांग्याचा रायता करून खाण्यात येईल. धन्यवाद. वांग्यात नॉनव्हेज या वरुन येथे वाचलेल्या २ रेसिपीज आठवल्या http://www.lokprabha.com/20120127/aruna's-recipes.htm भरली वांगी नॉनव्हेज साहित्य - १) अर्धा किलो काटेरी वांगी २) भाजून वाटलेले कांदा-खोबरे दोन्ही प्रकारचा सुके खोबरे-ओले खोबरे याचे वाटण ३) आतमध्ये भरण्यासाठी सुका जवळा १ वाटी ४) फोडणीसाठी २ चमचे तेल ५) मालवणी मसाला ३ चमचे ६) १ कांदा बारीक चिरलेला कृती १) वांगी धुऊन, देठ थोडा ठेवायचा, चार चिरा देऊन पाण्यात टाकायची. २) एका ताटामध्ये १ वाटी निवडलेला सुका जवळा १५ मिनिटे पाण्यात भिजवायचा. ३) भिजवलेला जवळा स्वच्छ धुऊन घ्यायचा. ४) एका ताटात कांदा-खोबऱ्याचे वाटण, १ चमचा कच्चे तेल, ३ चमचे मालवणी मसाला, बारीक चिरलेला कच्चा कांदा, मीठ, धुतलेला सुका जवळा सर्व एकत्र करून वांग्यात भरावा. ५) टोपात तेलाच्या फोडणीत वांगी टाकून वांग्याला वाफ आल्यावर, उरलेला मसाला, आंधणाचं पाणी घालून वांगी चांगली नरम शिजवायची. ६) दाट रस्सा ठेवून वांगी उतरवायची. टीप- याच वांग्यामध्ये सुकी करंदी घातली तरी चालते. वांगी-बटाटा-शेंग, पावटा, कोलंबी साहित्य - १) अर्धा किलो काटेरी वांगी २) २ मध्यम बटाटे ३) शेगलाच्या (शेवग्याच्या) शेंगा २ ४) १५-२० मोठय़ा कोळंब्या ५) फोडणीसाठी तेल ६) मालवणी मसाला, मीठ ७) कांदा-खोबऱ्याचे वाटण ८) बारीक चिरलेला एक कांदा ९) २ कोकम कृती - १) वांगी धुऊन मोठय़ा फोडी कराव्यात. २) बटाटय़ाची साल न काढता स्वच्छ धुवून चार फोडी कराव्यात. ३) शेंगांचे २ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. ४) ओले पावटे सोलून दाणे काढून घ्यावेत. ५) कोळंबी सोलून स्वच्छ धुऊन मीठ, हळद, िलबू रस लावून ठेवावी (छोटा एक चमचा िलबू रस पुरेसा) दहा मिनिटे ठेवा. ६) पातेल्यात २ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा, त्यावर मॅरिनेट केलेली कोलंबी टाकून परतावे. झाकन ठेवून १ वाफ आल्यावर त्यात वांगी-बटाटय़ाच्या फोडी, शेगांचे तुकडे, पावटय़ाचे दाणे टाकून परतावी. ७) सर्व भाजी परतून घेतानाच २ चमचे मालवणी मसाला (तिखट हवे असल्यास) थोडा जास्त मसाला टाकून भाजी चांगली परतावी. ८) भाजी थोडी शिजत आल्यावर वाटलेला मसाला, मीठ, चवीसाठी २ कोकम घालून आंधणाचे पाणी घालावे. ९) भाजी चांगली शिजू द्यावी. १०) दाट रस्सा ठेवावा.

पांथस्थ 11/04/2014 - 13:46
भरल्या वांग्याची भाजी (रस्सा, मसाला), भरीत, वांगे-बटाट्याची सुक्की/रस्सा भाजी, नुस्त्या मीठात परतलेले वांगे, वांग्याचे परतलेले बारि़क काप, वांगी भात आणी सरते शेवटि बायको करते ती वांग्याची उसरी (कच्चे वांगे बारीक चिरुन, त्यात तेल्/तिखट्/मीठ्/दाण्याचा कुट्/कांदा/कोथींबिर ईई घालुन केलेला पदार्थ)...हे सगळे अतिशय आवडते पदार्थ आहेत. सध्या ऑफिसच्या कामामुळे कावासाकि शहरात आहे. त्यामुळे वांगी खायला वाट बघावी लागणार ह्या विचाराने वाईट जळजळ झाली आहे :( असो, जाता जाता आयुर्वेदाचे आणि वांग्याचे वाकडे का हो मंडळी?

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 20/03/2014 - 13:49
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११. पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.

In reply to by बॅटमॅन

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:55
मिसळपाव वर कृष्ण खोर्यातल्या वांग्याची एखादी कृती टाका, वाचून खाण्याचा आनंद घेऊन कृतार्थ होईल. किंवा वांग्यांचे पार्सिल घरी पोचते करा,करून बघेन. निषेध दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

In reply to by संपत

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:50
ढाबे वाले रात्री उरलेली सुरलेली भाजी स्वस्तात विकत घेतात. वांग्यात किडे असले तरी काहीही फरक पडत नाही. भरपूर मसाले टाकल्यावर भाजी स्वादिष्ट बनेलच. बाकी ढाब्यांवर वांगे चिरताना बघा....

In reply to by संपत

बहुतेक वेळेस वांग्याच्या आत बारीक अळ्या वगैरे असतात. त्यामुळे असेल बहुतेक
ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच
पण मेस मध्ये किंवा ढाब्यावर भाजी खाताना एकदा man vs wild चा कोनताही भाग आठवायचा आणि हाणायची भाजी मग "नॉनव्हेज" नि नाही फरक पडत. ;) ..

माझी आजी पण अशा बोबड्या मुलीची गोष्ट सांगायची, पण ती गोष्ट थोडी वेगळी होती.एका व्यक्तिला एक बोबडी मुलगी असते. एकदा त्या मुलीला पहायला पाहूणे येतात.तिला सक्त ताकीद दिलेली असते कि तोंड उघडायचे नाही. पाह्ण्याचा कार्यक्रम होतो पण मुलगी काहीच बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पण परस्पर आई-बाबाच देत असतात तेव्हा त्या पाहुण्याना थोडी शन्का येते पण जेवणाचा आग्रह झाल्यावर ते जेवायला बसतात. जेवणात कढी केलेली असते, ती कढी पीताना मुलीला राहावत नाही आणि पट्कण ती शेजारी बसलेल्या तिच्या आईला म्हणते ‘हिंग जिडे मिडे, कडी मुडि गोड लागे.." आणि तिचे बिंग फुटते.

सूड 20/03/2014 - 15:24
मंगला गोडबोलेंनी कुठल्याश्या कार्यक्रमात नारळाच्या दुधातलं वांग्यांचं भरीत सांगितलं होतं. त्याची रेशिपी कोणाला माहीत असेल तर डकवा.

रमेश आठवले 20/03/2014 - 18:38
"ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच"--- बरीच जैन मंडळी वांग्यांच्या या लूक मुळे वांगी खात नाहीत. एरवी त्याना भाज्यांमध्ये फक्त कंदमुळेच वर्ज्य असतात. मी बेंगाल मध्ये कामाला गेलो असताना एक दोन ठिकाणी स्थानिक लोकांकडे जेवावयास बोलवले होते. दोन्ही ठिकाणी वांग्याचे उभे आणि लांब काप भाजी साठी वापरले गेले. बंगाल्यांच्या मत्स्य आहाराच्या प्रेमामुळे आणि ही एकच भाजी तत्सम दिसत असल्यामुळे आलेल्या शाकाहारी पाहुण्यांसाठी यजमानीण बाईंनी खास बनवली असेल असे भाजी खाताना वाटले होते.

सखी 20/03/2014 - 18:46
वांगपुराण आवडले. वांग्याचा रायता कधी खाण्यात आला नाही, करुन बघायला पाहीजे. यानिमित्ताने वाग्यांच्या काही हटके पाकृ मिळतील अशी आशा - दक्षिण भारतातील वांगेभातपण मस्त लागतो, महाराष्ट्रीय वांगेभातापेक्षा बराच वेगळा आणि तिखट, मसालेदार असतो. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच --- फक्त हे पटेलस वाटत नाही.

In reply to by सखी

व्यावसायिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून भाजीचे आणि फायद्याचे 'आकारमान' वाढविण्यासाठी कांही उपहारगृह चालक्/मालक पावभाजीत स्वस्तातले वांगे वापरतात. पण ते चुकीचे आहे. त्याने पावभाजीची चव बिघडते. वांगं हा प्रकार ज्याला आवडतो त्याला भयंकर आवडतो ज्याला आवडत नाही त्याला अजिब्बात आवडत नाही. आवडतो त्याला कशातही वांगं चालतं. त्यात वाईट कांहीच नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. ज्यांना आवडत असेल त्यांनी पावभाजीत वांगे वापरावे. पण, व्यावसायिक पातळीवर वांगे वापरू नये. परवा, पॅरीसला 'वांगी-पित्झा' खाल्ला.

In reply to by रेवती

मला वांग्याची भाजी आवडत नसल्याने आई नेहेमी म्हणायची बाहेर बघ तुला वांगं खायची वेळ नक्की येईल. आणि असा प्रसंग अनेक वेळा गुदरला. शाकाहारी पिझ्झ्यामधे चीज पिझ्झाला पर्याय म्हणजे असलेल्या व्हेजी पिझ्झा मधे एगप्लांट हटकून असायचं. त्यावेळी आईची आठवण काढत काढत पिझ्झा खात असे. ही गोष्ट आईला सांगितल्यावर तिलाही 'जे जे कथिले तैसेची जाहले' अशा ब्रम्होक्तीची उद्गाती झाल्यामुळे आनंद झाला तो निराळाचा.

In reply to by रेवती

रमेश आठवले 03/04/2014 - 14:46
अमेरिकेत ईटालिअन रेस्टोरन्ट मध्ये एग्प्लान्ट पर्मेसन नावाचा एक पदार्थ मिळतो. त्यात वांग्याचे लांब काप करून त्या वर वितळलेले पर्मेसन नावाचे चीज ओतून हा प्रकार करतात. शाकाहार्यांना पोटभरीच्या दृष्टीने हा एक बरा प्रकार आहे.

रेवती 20/03/2014 - 21:17
वांग्याची भाजी आवडत असल्याने लेखही आवडला. @सूड, नारळाचे दूध, गूळ, चिंचकोळ थोडा असे भा़जलेल्या वांग्यात घालून वरून फोडणी. चवीसाठी मीठ व मिरच्या वाटून घालणे. कच्चे पोहे जरा कोरडेच परतून त्यात घालावेत. त्याला वांग्याचे कोळाचे भरीत म्हणतात. एकदाच खाल्ले होते. छान लागते चवीत बदल म्हणून!

जमला आहे, पहीला प्यारेग्राफ वाचल्यानंतर फोटोंसाठी स्क्रोलवून पाहीला, अन् मग नाईलाजास्तवे पूर्ण वाचला :D . मजा आली. आपली आवडती वांगी जळगावाकडची, त्या बरोबर कळणीची भाकरी म्हणजे स्वर्गच हो!!

बहुगुणी 21/03/2014 - 01:58
प्रकाशचित्रे असती तर आणखीन मजा आली असती. वांग्याची भाजी दाण्याचे कूट घालूनही बरेच प्रकारे केली जाते. @ रमेश आठवले: माझा बंगाली रूममेट होता, त्याच्याकडून कळलं की वांग्याचे उभे पातळ काप मसाला भुरभुरून 'शॅलो फ्राय' करून मधलं खाणं/ तोंडी लावणं म्हणून बंगालात बरेचदा केलं जातं. तो हे कायम करायचा आणि मस्त लागायचं.

रमेश आठवले 21/03/2014 - 02:52
पुराणांतील वांगी पुराणात राहू द्या---- या वाक्य प्रचारात एखदी गोष्ट किंवा वस्तू यांच्या साठी वांगी हाच शब्द का आणि कसा आला हे कोणी सांगू शकेल काय ?

In reply to by रमेश आठवले

तो शब्द 'वांगी' असा नसून 'वानगी' असा आहे. 'वानगी' म्हणजे उदाहरण. पुराणातील एखाद्या घटनेचा 'उदाहरण' म्हणून वापर आजच्या युगात अप्रस्तुत असतो तेंव्हा 'पुराणातील वानगी (उदाहरण) पुराणातच राहू द्या' असे म्हणतात. उच्चार साधर्म्यामुळे 'वानगी' चे 'वांगी' असे झाले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 21/03/2014 - 12:27
सहमत. मलाही अगोदर तेच वाटायचे, पण नंतर उलगडा झाला.

शिद 21/03/2014 - 16:38
एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून
काल संकष्टीचा उपवास असल्यामुळे रात्री जेवायला मस्त वांग्याच्या खरपूस काचर्‍या केल्या होत्या. माझा मुलगा बाकीच्या भाज्या खात नाही पण बटाटा/वांगी च्या काचर्‍या मात्र आवडीने खातो.

विटेकर 21/03/2014 - 17:09
वरती उल्लेख आलाच आहे .. कृष्णाकाठच्या वांग्याचे सर कश्शा कश्शाला नाही. जणू स्वर्ग ताटात उतरतो. मळीच्या वांग्याला अंगभूत तेल सुटते .. मस्तच ! नरसोबाच्या वाडीची वांगीही विशेष प्रसिद्ध आहेत. मी गेलो की न चुकता आणतो.तिथे मसाल्याचा माज नाही वांग्याची स्वतःची चवच अफलातून असते. पच्चिम माराष्ट्रात नोन्-वेज फिस्ट असेल तर " न खाणार्‍यांसाठी'हटकून वांग्याची भाजी असते. दक्षिणेत मिळ्तात ती वांगी भाजीचा चिखल करतात . बंगळूरात कामत / पै मध्ये ( नॉर्थ कॅनरा ष्टाईल) नक्की हा चिखल शेंगदाण्याच्या कुटात मिसळून वाढतात. तिथे फक्त ज्वारीचे ( जोल्डा) फुलके खायला जावे. बंगळूरात मिळतात ती वांग्याची भजी.. ती अफलातून लागतात. इंटेरियर तामिळ्नाडू ( बहुधा- दिंडिकल) मध्ये ही वांग्याची भजी खाल्ली आहेत.

कंजूस 21/03/2014 - 19:29
हे वांगमय आणि प्रतिसादांचे भरते पाहून मी असा ठराव मांडतो की पुढील कट्टा जळगावला व्हावा आणि येणाऱ्या प्रत्येकाने वांग्याचा एक पदार्थ आणावा .

कंजूस 21/03/2014 - 20:15
१)पोतृगिजांनी बटाटा ,मिरची ,रताळे ,फ्लावर ,कोबी ,गाजर टामेटा आणले .वांगीपण आणली का ? २)नद्या पावसाळ्यात दुथडी वाहातात आणि दिवाळीनंतर पाणी ओसरल्यावर गाळात वांगी ,कलिंगड लावतात त्यांना गर जास्ती धरतो आणि चविष्ट लागतात .म्हणून कृष्णाकाठची वांगी . परंतु कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही .(गदिमा) . ३)पावभाजीचं जाउदे पण वांगी केवळ ज्यासाठी वाढवतात त्या उंधियोला कसं विसरणार ? ४)फ्रेंच आणि जपानी पाकू तीत मोठ्या तुकड्यांना ऑलिव ऑईल लावून अवनमध्ये भाजतांना दाखवतात । ५)कोणी हैदराबादकराने तिळ शेंगदाणे कुटाच्या रश्शाची भलामण केली कशी नाही ?

>> काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. मला लहानपणीपासून वांग्यांच्या भाजीतली वांगी खायला आवडत नाहीत. पण त्याच भाजीतला रस्सा मात्र चवीने खातो. ती चव इतर रश्श्याच्या भाज्यांमध्ये मिळत नाहीत. वांग्यांचे भरीत मात्र जीव की प्राण आहे. खायलाही आवडते व बनवायलाही. आजकाल बहुतांश वेळा भरताच्या वांग्यांत खूप बिया निघतात अन माझा पुन्हा पुन्हा हिरमोड होतो. लेख मनापासून आवडला. थोडी चित्रे हवी होती. अवांतर - मी लहान असताना घरच्या बागेत पांढर्‍या वांग्यांचे रोप होते. बहुतांश वेळी त्याची वांगी शेजार्‍यांना व घरी कामाला येणार्‍या मोलकरिणींनाच वाटली जायची.

लहानपणी वांग्याचे भरीत एक सोडले तर वांग्याच्या भाज्या अजिबात आवडत नसत.... पण नंतर मग एका सिकेपीणीशी लगीन केलं आणि वांग्याची सोडे घालून केलेली मसाल्याची भाजी खायला मिळाली.. आणि हाण तिच्यायला, एकदम पिरेमातच पडल्या गेलो!!!! :)

पक्या 22/03/2014 - 02:18
छान लेख. वांग्याचा रायता करून खाण्यात येईल. धन्यवाद. वांग्यात नॉनव्हेज या वरुन येथे वाचलेल्या २ रेसिपीज आठवल्या http://www.lokprabha.com/20120127/aruna's-recipes.htm भरली वांगी नॉनव्हेज साहित्य - १) अर्धा किलो काटेरी वांगी २) भाजून वाटलेले कांदा-खोबरे दोन्ही प्रकारचा सुके खोबरे-ओले खोबरे याचे वाटण ३) आतमध्ये भरण्यासाठी सुका जवळा १ वाटी ४) फोडणीसाठी २ चमचे तेल ५) मालवणी मसाला ३ चमचे ६) १ कांदा बारीक चिरलेला कृती १) वांगी धुऊन, देठ थोडा ठेवायचा, चार चिरा देऊन पाण्यात टाकायची. २) एका ताटामध्ये १ वाटी निवडलेला सुका जवळा १५ मिनिटे पाण्यात भिजवायचा. ३) भिजवलेला जवळा स्वच्छ धुऊन घ्यायचा. ४) एका ताटात कांदा-खोबऱ्याचे वाटण, १ चमचा कच्चे तेल, ३ चमचे मालवणी मसाला, बारीक चिरलेला कच्चा कांदा, मीठ, धुतलेला सुका जवळा सर्व एकत्र करून वांग्यात भरावा. ५) टोपात तेलाच्या फोडणीत वांगी टाकून वांग्याला वाफ आल्यावर, उरलेला मसाला, आंधणाचं पाणी घालून वांगी चांगली नरम शिजवायची. ६) दाट रस्सा ठेवून वांगी उतरवायची. टीप- याच वांग्यामध्ये सुकी करंदी घातली तरी चालते. वांगी-बटाटा-शेंग, पावटा, कोलंबी साहित्य - १) अर्धा किलो काटेरी वांगी २) २ मध्यम बटाटे ३) शेगलाच्या (शेवग्याच्या) शेंगा २ ४) १५-२० मोठय़ा कोळंब्या ५) फोडणीसाठी तेल ६) मालवणी मसाला, मीठ ७) कांदा-खोबऱ्याचे वाटण ८) बारीक चिरलेला एक कांदा ९) २ कोकम कृती - १) वांगी धुऊन मोठय़ा फोडी कराव्यात. २) बटाटय़ाची साल न काढता स्वच्छ धुवून चार फोडी कराव्यात. ३) शेंगांचे २ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. ४) ओले पावटे सोलून दाणे काढून घ्यावेत. ५) कोळंबी सोलून स्वच्छ धुऊन मीठ, हळद, िलबू रस लावून ठेवावी (छोटा एक चमचा िलबू रस पुरेसा) दहा मिनिटे ठेवा. ६) पातेल्यात २ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा, त्यावर मॅरिनेट केलेली कोलंबी टाकून परतावे. झाकन ठेवून १ वाफ आल्यावर त्यात वांगी-बटाटय़ाच्या फोडी, शेगांचे तुकडे, पावटय़ाचे दाणे टाकून परतावी. ७) सर्व भाजी परतून घेतानाच २ चमचे मालवणी मसाला (तिखट हवे असल्यास) थोडा जास्त मसाला टाकून भाजी चांगली परतावी. ८) भाजी थोडी शिजत आल्यावर वाटलेला मसाला, मीठ, चवीसाठी २ कोकम घालून आंधणाचे पाणी घालावे. ९) भाजी चांगली शिजू द्यावी. १०) दाट रस्सा ठेवावा.

पांथस्थ 11/04/2014 - 13:46
भरल्या वांग्याची भाजी (रस्सा, मसाला), भरीत, वांगे-बटाट्याची सुक्की/रस्सा भाजी, नुस्त्या मीठात परतलेले वांगे, वांग्याचे परतलेले बारि़क काप, वांगी भात आणी सरते शेवटि बायको करते ती वांग्याची उसरी (कच्चे वांगे बारीक चिरुन, त्यात तेल्/तिखट्/मीठ्/दाण्याचा कुट्/कांदा/कोथींबिर ईई घालुन केलेला पदार्थ)...हे सगळे अतिशय आवडते पदार्थ आहेत. सध्या ऑफिसच्या कामामुळे कावासाकि शहरात आहे. त्यामुळे वांगी खायला वाट बघावी लागणार ह्या विचाराने वाईट जळजळ झाली आहे :( असो, जाता जाता आयुर्वेदाचे आणि वांग्याचे वाकडे का हो मंडळी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
अथ: वांगे पुराण ७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही.

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ४

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १ लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २ लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३ प्रश्न क्रमांक १३ कराड (महाराष्ट्र) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे? अ. दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दोन वेगळ्या निवडणुकांमध्ये पती आणि पत्नी निवडून गेले होते. ब. लोकसभेचे अध्यक्ष या मतदारसंघांमधून निवडून गेले होते. क.

क्लिंटन 24/03/2014 - 10:35
प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर आहे--(इ): अ आणि क दोन्ही कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आनंदराव (दाजीसाहेब) चव्हाण १९५७, १९६२, १९६७ आणि १९७१ मध्ये निवडून गेले. कराडमधून त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून १९७७, १९८४ आणि १९८९ मध्ये निवडून गेल्या.तर आनंदराव आणि प्रेमलाकाकी यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच मतदारसंघातून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये निवडून गेले. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फिरोझ गांधी १९५२ आणि १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.त्यांच्या पत्नी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्या मतदारसंघातून १९६७,१९७१ आणि १९८० मध्ये निवडून गेल्या. इंदिरा आणि फिरोझ गांधी यांच्या सूनबाई आणि सध्याच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्याच मतदारसंघातून २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर २००५ च्या पोटनिवडणुकीत निवडून गेल्या. तेव्हा या मतदारसंघातून पती आणि पत्नी तसेच एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या. १९८० मध्ये इंदिरा गांधी रायबरेली (उत्तर प्रदेश) बरोबरच मेडक (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. निवडून आल्यावर त्यांनी मेडकची जागा आपल्याकडे ठेवली आणि रायबरेलीच्या खासदारपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रायबरेलीमध्ये १९८० सालीच झालेल्या पोटनिवडणुकीत अरूण नेहरू (राजीव गांधींचे दूरचे मावसभाऊ) निवडून गेले.त्यांनी १९८४ मध्येही रायबरेलीमधून विजय मिळवला. तर १९८९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शीला कौल निवडून गेल्या. शीला कौल या इंदिरा गांधींच्या मातोश्री कमला नेहरू-कौल यांचे भाऊ कैलाशनाथ कौल यांच्या पत्नी. तेव्हा शीला कौल या इंदिरा गांधींच्या मामी आहेत. जर अरूण नेहरू आणि शीला कौल यांना विस्तारित कुटुंबाचे सदस्य म्हणून धरल्यास रायबरेली लोकसभा मतदारसंघातून एकाच विस्तारित कुटुंबाचे पाच सदस्य निवडून गेले. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, नितिन थत्ते, खेडूत, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या आणि मी सौरभ यांनी पाठवले.सगळ्यांचे उत्तर बरोबर होते. प्रश्न क्रमांक १४ उद्या पोस्ट करायचा आधीचा बेत होता.पण उद्या अन्य कामात असल्यामुळे प्रश्न क्रमांक १४ शक्य झाल्यास आज किंवा वेळेत परतल्यास उद्या किंवा परवा पोस्ट करेन.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 26/03/2014 - 22:57
फिरोज गांधी रायबरेली मतदारसंघातून पहिल्यांदा १९५७ मध्ये निवडून आले होते रायबरेलेतून १९५२ मध्ये शिव दयाल आणि विश्वंभर दयाल हे दोन प्रतिनिधी निवडून गेले होते असे वाचल्याचे स्मरते. कदाचित चुकीचेही असेल.

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 29/03/2014 - 13:10
अरे लाल टोपी यांचा हा प्रतिसाद आताच बघत आहे. १९५२ मध्ये पहिल्या निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा आखताना नक्की कोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता याची कल्पना नाही पण काही मतदारसंघ बरेच मोठे होते. उत्तर प्रदेशातील पूर्ण उन्नाव जिल्हा, हरदोई जिल्हा आणि रायबरेली जिल्ह्याचा पश्चिम भाग असा एक मोठा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वंभर दयाल आणि स्वामी रामानंद निवडून गेले. तर प्रतापगढ जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि रायबरेली जिल्ह्याचा पूर्व भाग हा दुसरा मतदारसंघ होता. त्यातून फिरोझ गांधी आणि बैजनाथ कुरिल निवडून गेले. याविषयी अधिक निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवरील http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1951/VOL_1_51_LS.PDF या पी.डी.फ फाईलमध्ये माहिती मिळेल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

क्लिंटन 25/03/2014 - 11:28
प्रश्न क्रमांक १४ लातूर (महाराष्ट्र), सिकर (राजस्थान), फिरोझपूर (पंजाब), सासाराम (बिहार), तुरा (मेघालय), अमलापुरम (आंध्र प्रदेश), मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र), बोलपूर (पश्चिम बंगाल) आणि केंद्रपाडा (ओरिसा) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे? अ. या मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी/भावी मुख्यमंत्री निवडून गेले होते. ब. भारताच्या अर्थमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. क. लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. ड. भारताच्या गृहमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. इ. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. प्रश्नाचे उत्तर शनीवार २९ मार्च रोजी जाहिर केले जाईल. उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 29/03/2014 - 13:05
प्रश्न क्रमांक १४ चे बरोबर उत्तर आहे: (क): लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १० व्या लोकसभेचे (१९९१-९६) अध्यक्ष शिवराज पाटील हे लातूर (महाराष्ट्र) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ८ व्या लोकसभेचे (१९८४-८९) अध्यक्ष बलराम जाखड हे सिकर (राजस्थान) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ७ व्या लोकसभेचे (१९८०-८४) अध्यक्ष बलराम जाखड हे फिरोझपूर(पंजाब) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. १५ व्या लोकसभेच्या (२००९-१४) अध्यक्षा मीरा कुमार या सासाराम(बिहार) च्या खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ११ व्या लोकसभेचे (१९९६-९७) अध्यक्ष पी.ए.संगमा हे तुरा(मेघालय) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. १२ व्या लोकसभेचे (१९९८-९९) अध्यक्ष जी.एम.सी.बालयोगी हे अमलापुरम(आंध्र प्रदेश) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. तेच १९९९ मध्ये अमलापुरम मधूनच निवडून गेले आणि पुढे १३ व्या लोकसभेचेही अध्यक्ष झाले.पण त्यांचे मार्च २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र) मतदारसंघाचे खासदार मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष झाले. १४ व्या लोकसभेचे (२००४-०९) अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी हे बोलपूर(पश्चिम बंगाल) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ९ व्या लोकसभेचे (१९८९-९१) अध्यक्ष रवी रे हे केंद्रपाडा(ओरिसा) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. या प्रश्नाचे उत्तर रामज्या, नितिन थत्ते, राघव८२, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले. अन्य दोन मिपाकरांची उत्तरे चुकली. पुढचा प्रश्न उद्या--रविवार ३० मार्च रोजी पोस्ट करणार आहे. धन्यवाद

क्लिंटन 30/03/2014 - 22:34
प्रश्न क्रमांक १५ पुढीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी त्या पदावर असताना आणि राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढविण्यापूर्वी केले होते? (म्हणजेच या मतदारसंघाने देशाला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष ही तीन पदे भूषविणारे नेते दिले आहेत) अ. रायबरेली ब. अलाहाबाद क. लखनौ ड. नंद्याल इ. जांगीपूर प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर ३ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल. अ.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 03/04/2014 - 19:18
प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर बरोबर उत्तर आहे: नंद्याल (आंध्र प्रदेश). १९७७ मध्ये काँग्रेस पक्षाचा उत्तर भारतात धुव्वा उडाला पण दक्षिण भारतात मात्र चांगलाच विजय झाला. आंध्र प्रदेशातील ४२ पैकी पक्षाने ४१ जागा जिंकल्या.जनता पक्षाने जिंकलेली एकमेव जागा होती नंद्याल. या मतदारसंघातून नीलम संजीव रेड्डी निवडून आले.ते एप्रिल १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष झाले.त्यानंतर जुलै १९७७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून गेले (आतापर्यंत बिनविरोध निवडून जाणारे नीलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती आहेत). (रेड्डी चौथ्या लोकसभेचेही १९६७ ते १९६९ या काळात अध्यक्ष होते.त्यांनी १९६९ मध्येही राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली होती.पण त्यांचा इंदिरा गांधींचे उमेदवार व्ही.व्ही.गिरी यांनी पराभव केला होता). राजीव गांधींच्या मृत्यूनंतर जून १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान झाले.१९८९ मध्ये ते रामटेक (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हायचे या उद्देशाने त्यांनी १९९१ ची लोकसभा निवडणुक लढवली नव्हती.पण राजीव गांधींच्या आकस्मिक मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपद आणि नंतर भारताचे पंतप्रधानपद त्यांना सांभाळावे लागले. रावांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा ते लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य नव्हते.राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे त्यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य होणे भाग होते.त्यांनी नोव्हेंबर १९९१ मध्ये नंद्याल (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनच पोटनिवडणुक लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या बंगारू लक्ष्मण (तेहलका प्रकरणी बदनाम झालेले) यांचा ५ लाख ८२ हजार मतांनी पराभव केला आणि गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविला.एक तेलुगु पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसमने उमेदवार उभा केला नव्हता. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, रामज्या, विअर्ड विक्स आणि खेडूत यांनी बरोबर पाठविले. पुढचा प्रश्न उद्या ४ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

क्लिंटन 04/04/2014 - 18:16
प्रश्न क्रमांक १६ खालीलपैकी कोणते नेते लोकसभेवर सहा वेगळ्या पक्षांचे उमेदवार म्हणून वेगवेगळ्या वेळी निवडून गेले? अ. जॉर्ज फर्नांडिस ब. चंद्रशेखर क. एस. बंगाराप्पा ड. लालूप्रसाद यादव इ. (अ) आणि (ब) दोन्ही प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर मंगळवार ८ एप्रिल रोजी जाहीर केले जाईल.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 08/04/2014 - 13:59
प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर इ: जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रशेखर दोन्ही असे आहे. जॉर्ज फर्नांडिस पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले: १९६७-- मुंबई दक्षिण (महाराष्ट्र)-- संयुक्त समाजवादी पक्ष १९७७-- मुझफ्फरपूर (बिहार) -- भारतीय लोकदल १९८०-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता पक्ष (सेक्युलर) १९८९-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल १९९१-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल १९९६-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष १९९८-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष १९९९-- नालंदा (बिहार) -- जनता दल (युनायटेड) २००४-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल (युनायटेड) चंद्रशेखर बलिया (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले: १९७७-- भारतीय लोकदल १९८०-- जनता पक्ष १९८९-- जनता दल १९९१-- जनता दल (समाजवादी) १९९६-- समता पक्ष १९९८-- समाजवादी जनता पक्ष १९९९-- समाजवादी जनता पक्ष २००४ -- समाजवादी जनता पक्ष कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून शिमोगा (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले-- १९९६-- कर्नाटक काँग्रेस पक्ष १९९९-- काँग्रेस २००४--भाजप २००५-- समाजवादी पक्ष (२००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर काही महिन्यातच बंगाराप्पांनी भाजप सदस्यत्व आणि खासदारपदाचा राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.) याव्यतिरिक्त १९९८ मध्ये बंगाराप्पा स्वतःच्या कर्नाटक विकास पक्षाचे उमेदवार म्हणून शिमोगामधून पराभूत झाले. १९९६ नंतर त्यांनी आपला कर्नाटक काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि ते स्वगृही परतले.पण १९९८ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी परत स्वतःचा कर्नाटक विकास पक्ष स्थापन केला. भाजपच्या अयानूर मंजुनाथ यांनी ती निवडणुक जिंकली आणि बंगाराप्पा १९९८ मध्ये तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. १९९९ मध्ये बंगाराप्पा परत काँग्रेसमध्ये परतले आणि शिमोगातून जिंकले. नंतर भाजप आणि समाजवादी पक्ष असा प्रवास करून २००७-०८ मध्ये ते परत एकदा काँग्रेसमध्ये परतले. २००८ मध्ये त्यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या बी.एस.येडियुराप्पांनी शिकारीपुरामधून पराभव केला. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा येडियुराप्पा पुत्र राघवेन्द्र यांनी शिमोगामधून पराभव केला. २०११ मध्ये बंगाराप्पांचे निधन झाले. लालू प्रसाद यादव छप्रा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये, जनता दलाचे उमेदवार म्हणून १९८९ मध्ये तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये निवडून गेले. ते राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून मधेपुरा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि २००४ मध्ये निवडून गेले होते. अवांतर १९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. निवडणुका जाहिर झाल्या १८ जानेवारी १९७७ रोजी. त्यानंतर विविध विरोधी पक्षांची एकजूट, एकत्र निवडणुका लढविण्यावर एकमत, जगजीवन राम मंत्रीमंडळातून बाहेर पडून काँग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना (त्यांना हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी सामील झाले) आणि त्या पक्षानेही इतर विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसविरूध्द निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय इत्यादी सगळ्या घडामोडी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर झाल्या. निवडणुका झाल्या २० मार्च १९७७ च्या आसपास. बरेचसे नेते आणीबाणीच्या काळात तुरूंगात होते. त्यांची सुटका झाली निवडणुकांची घोषणा झाल्यावर.तेव्हा या सगळ्या घडामोडींमध्ये नवा पक्ष स्थापन करून निवडणुक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करणे आणि इतर गोष्टी निवडणुकांपूर्वी करणे यासाठी वेळ पुरेसा नव्हता.म्हणून सगळ्यांनी निवडणुक चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली आणि जनता पक्षाची स्थापना निवडणुकीनंतर झाली. पुढे १९७९ मध्ये जनता पक्षात फूट पडली. चरणसिंग, जॉर्ज फर्नांडिस, हेमवतीनंदन बहुगुणा, श्यामनंदन मिश्रा इत्यादी पक्षाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला. तर मोरारजी, वाजपेयी,चंद्रशेखर्,जगजीवन राम इत्यादी जनता पक्षातच राहिले. या प्रश्नाचे उत्तर रामज्या आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले तर अनन्त अवधुत यांनी अंशतः बरोबर पाठवले (केवळ जॉर्ज फर्नांडिस). प्रश्न क्रमांक १७ नव्या धाग्यात उद्या ९ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 08/04/2014 - 14:08
चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का? विकिपीडिया म्हणतो: He joined Congress in 1964. From 1962 to 1967, he was a member of the Rajya Sabha. He first entered the Lok Sabha in 1967. तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार असावेत. हे खरे असेल तर चंद्रशेखर यांचा आबखी एक पक्ष होईल.

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 08/04/2014 - 20:45
चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का?
नाही. चंद्रशेखर यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रवेश केला १९७७ मध्ये.लोकसभेच्या संकेतस्थळावर या वेबपेजवर ८ टर्मच्या सदस्यांमध्ये चंद्रशेखर आहेत.त्यावरून ते ६ व्या लोकसभेचे सर्वप्रथम सदस्य झाले असे दिले आहे. सहावी लोकसभा १९७७-७९ या काळातील. तसेच चौथ्या आणि पाचव्या लोकसभा सदस्यांमध्येही चंद्रशेखर यांचे नाव नाही. तसेच राज्यसभेच्या संकेतस्थळावरील या वेबपेजवर चंद्रशेखर १९६२ ते १९६८ ही पहिली टर्म, १९६८ ते १९७४ ही दुसरी टर्म आणि १९७४ ते १९८० ही तिसरी टर्म असे दिले आहे.पण त्यांनी मार्च १९७७ मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला (लोकसभेवर निवडून गेल्यावर). तेव्हा त्यावेळी चंद्रशेखर हे लोकसभेचे सदस्य नव्हते.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 08/04/2014 - 21:01
>>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती. १९७७ च्या निवडणु़कीत जनता पक्षातर्फे पुण्यातून मोहन धारिया उभे होते. त्यावेळी जनता पक्षाचा झेंडा (वर केशरी व त्याला लागूनच खाली हिरवा पट्टा. भारताच्या राष्ट्रध्वजातील मधला पांढरा पट्टा व अशोकचक्र काढून टाकल्यावर जसा ध्वज दिसेल तसाच जनता पक्षाचा ध्वज होता) व त्यावर पक्षाचे निवडणुक चिन्ह असलेला नांगरधारी शेतकरी असे झेंडे अनेक ठिकाणी लागलेले होते. जनता पक्षाची पोस्टर्सही अनेक ठिकाणी होती. "नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती. या सर्व गोष्टी स्पष्ट आठवत आहेत. त्यामुळे १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनता पक्ष स्थापन झालेला नव्हता हे विधान चुकीचे वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे १८ जानेवारी १९७७ ला अधिकृतरित्या जनता पक्ष जन्माला आला. संघटना काँग्रेस, जनसंघ व लोकदल या तीन पक्षांनी एकत्र येऊन आपापले पक्ष विलीन करून जनता पक्ष नावाचा नवीन पक्ष जन्माला घातला. त्यात अजून एक चौथा पक्ष होता (त्याचे नाव आठवत नाही). जगजीवनराम यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून लोकशाही काँगेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवून तब्बल २८ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष त्यांनी निकालानंतर लगेचच जनता पक्षात विलीन केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 08/04/2014 - 21:48
काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती.
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर या पी.डी.एफ फाईलमध्ये १९७७ चे निकाल दिले आहेत.त्या फाईलमध्ये पान क्रमांक ४ वर निवडणुकीत भाग घेणार्‍या राजकीय पक्षांची नावे दिली आहेत. त्यात जनता पक्षाचे नाव नाही. निवडणुकांच्या वेळी सर्व विरोधकांनी एकत्र यायचे, जनता पक्ष हे नाव घ्यायचे या सगळ्या गोष्टी ठरल्या असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाची स्थापना निवडणुकांपर्यंत झाली नाही म्हणून सर्व उमेदवार भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढले. याविषयी व्ही.आर.कृष्ण अनंत यांचे India Since Independence-Making Sense of Indian Politics या पुस्तकात पुढील उल्लेख आहे: "The Janata Party, with that name, was launched on 30 January 1977. On that day, the various leaders addressed huge rallies in different cities: Morarji Desai and Atal Behari Vajpayee in the Delhi Ramlila grounds; JP at the Gandhi Maidan in Patna; Charan Singh in Kanpur; Chandra Shekhar in Jaipur; and N.G.Goray in Bombay. The CPI(M), the Akali Dal and the DMK did not agree for a merger but committed themselves for poll alliance with the Janata Party. In order to avoid any further complications, the Janata decided to opt for the Chakra Haldhar, the BLD's election symbol. The formalities of dissolving the old parties and drafting the constitution and programme of the new party was put off for another day." तेव्हा लोकांच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना ३० जानेवारी १९७७ रोजी झाली असली तरी निवडणुक आयोगाच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना निवडणुका पूर्ण झाल्यानंतर झाली.त्यामुळे निवडणुक आयोगाच्या दृष्टीने हे सगळे उमेदवार भारतीय लोकदलाचे होते. पक्षस्थापनेची सगळी प्रक्रीया १ मे १९७७ रोजी पूर्ण झाली असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
"नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती.
याचे कारण पक्षाने भारतीय लोकदलाचेच चिन्ह "नांगरधारी शेतकरी" घेतले होते. पण अर्थातच मला ते स्पष्ट आठवू शकत नाही (माझा जन्म तेव्हा झाला नव्हता :) )

In reply to by क्लिंटन

पैसा 10/04/2014 - 20:33
मी तेव्हा ७ वीत होते! त्या निवडणुका मला आठवत आहेत. पत्रके, बिल्ले सगळं जनता पक्षाच्या नावाने वाटलं होतं आणि जनता पक्षाचे कार्यकर्ते 'नोट आणि व्होट' द्या असं सांगत हे ही आठवतंय. नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र असलेले हिरवे-भगवे झेंडे आठवतायत. पण मतपत्रिकेवर रत्नागिरीतले उमेदवार अ‍ॅड. बापूसाहेब परुळेकर कोणत्या पक्षाचे म्हणून दाखवले होते ते मात्र मला माहित नाही.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:49
मलाही हेच सांगायचं आहे. मोहन धारियांची भित्तिपत्रके, घरोघरी वाटली गेलेली पत्रके, मतदान स्लिपा इ. सर्वांवर जनता पक्षाचे नाव व चिन्ह छापलेले होते. त्यावेळी भालोद या पक्षाचे नाव सुद्धा ऐकलेले नव्हते. त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही. आंतरजालावर काही ठिकाणी शोधल्यावर असे वाचले की जनता पक्षाची अधिकृत स्थापना जानेवारी १९७७ मध्ये झाली होती. तुरूंगात झालेल्या विचारमंथनातून समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस व भालोद हे चार पक्ष विलीन होऊन जनता पक्ष स्थापन झाला होता व निवडणुकी पूर्वी २ महिने त्या पक्षाची स्थापना झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 10/04/2014 - 21:56
त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही.
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ती पीडीएफ फाईल बघितलीत का? अर्थातच निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती अधिकृत आहे यात शंका नाही.त्या पीडीएफ फाईलमध्ये जनता पक्षाचे नावही नाही. इतकेच काय तर सगळे महत्वाचे जनता पक्षाचे नेते--मोरारजी देसाई (सुरत), अटलबिहारी वाजपेयी (नवी दिल्ली),जगजीवन राम(सासाराम) इत्यादी सगळे नेते भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून निवडणुक आयोगाच्या पीडीएफ फाईलमध्ये दाखविले आहेत त्याचे नक्की काय? परत एकदा--पक्षाचे नाव जनता पक्ष घेणे, पक्षात कोण सामील होणार इत्यादी सगळ्या गोष्टी जानेवारी १९७७ मध्येच ठरल्या होत्या.पण या नेत्यांनी निवडणुका मात्र भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढविल्या. निदान निवडणुक आयोगाकडील माहिती तरी तेच सांगते. जनता पक्षात नक्की कोणते पक्ष स्थापन होते हे बघण्यासाठी त्यापूर्वीच्या काही वर्षांचा इतिहास बघणे मनोरंजक ठरेल. १९४८ (की १९४९?)-- जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्ष स्थापन केला १९५२-- पहिल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना १९५५-- प्रजा समाजवादी पक्षातून राम मनोहर लोहिया बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष स्थापन केला १९६४--प्रजा समाजवादी पक्षातून जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६७--चरणसिंग कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला १९६९--बिजू पटनाईक कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा उत्कल कॉंग्रेस पक्ष स्थापन केला १९६९--कॉंग्रेस पक्षात फूट. इंदिरा गांधींचा गट आणि मोरारजी देसाईंचा कॉंग्रेस (संघटना) असे दोन पक्ष झाले. १९७२--प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन परत एकदा समाजवादी पक्ष या नावाने पुनर्जन्म १९७४--चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईकांचा उत्कल कॉंग्रेस, १९७२ मध्ये प्रजा आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या विलीनीकरणातून पुनर्जन्म झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष (नाव नक्की लक्षात नाही) आणि अन्य एक-दोन लहान पक्ष यांचे विलीनीकरण होऊन भारतीय लोकदल हा पक्ष स्थापन झाला १९७५-७७--आणीबाणी १८ जानेवारी १९७७-- सहाव्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा. जानेवारी १९७७ च्या शेवटी-- जगजीवन राम कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना. भारतीय लोकदल, जनसंघ, कॉंग्रेस (संघटना) आणि कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या चार पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता पक्षाची स्थापना झाली.

In reply to by क्लिंटन

खेडूत 10/04/2014 - 22:52
>>>बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष... अखिल भारतीय जनसंघ! :) पण तो काई चालला नाही. याच धर्तीवर पुढे ''भारतीय'' जनता पार्टी नाव आलं याशिवाय डीएमके आणि रिपब्लिकन(खोब्रागडे) गट पण होते

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 10/04/2014 - 22:36
अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह या गटाचा आयोजक म्हणून लोक दलाचं असल्याने निवडणूक आयोगाला निकाल तसे लावावे लागले. अधिकृत स्थापना २३ जानेवारीला झाली होती, प्रचार साहित्य जनता पक्ष नावाने आणि चिन्ह मात्र लोकदलाचं! यावेळी कोन्ग्रेस पण गाय वासरू चिन्हावर लढत होती. भारताला आघाडी राजकारणाचा पूर्वानुभव नव्हता. सरकारी पद्धतीने ते बरोबर आहे. जे चिन्ह, तोच पक्ष! लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.

In reply to by खेडूत

क्लिंटन 11/04/2014 - 13:47
लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.
हेच. लोकांसाठी फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस तो जनता पक्ष होता पण निवडणुक आयोगासाठी भारतीय लोकदल कारण त्या पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वांनी निवडणुक लढवली होती.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 08/04/2014 - 22:27
चौथा पक्ष बहुधा राजनारायण यांची समाजवादी पार्टी. राजनारायण यानी १९७१ च्या निवडणुकीत ल्या गैर प्रकारावरून इंदिरा गांधींवर खटला दाखल केला होता. आणि ते तो जिंकले होते. आणीबाणी लागण्याचे ते निर्णायक कारण ठरले! निवडणुकी आधी जनता पक्ष स्थापन झाला होता तरी तांत्रिक दृष्ट्या निवडणुकीत भारतीय लोक दल नावानेच सगळे लढले होते. निकाल लागेपर्यंत आणीबाणी पूर्णपणे उठली नव्हती. जनता पक्षाचं चिन्ह A

समीरसूर 08/04/2014 - 14:50
खूप माहितीपूर्ण सदर आहे. आणि बरोबर उत्तरे देणार्‍यांना सलाम! राजकारण कोळून पिणे यालाच म्हणत असावेत. :-) क्लिंटन साहेब आणि बाकी सगळी अचूक उत्तरे देणारी मंडळी - तुम्ही सारे धन्य आहात. मी थोडा ट्राय मारला, मला एकाही प्रश्नाचं संपूर्ण बरोबर उत्तर आलं नाही. :-(

In reply to by समीरसूर

खेडूत 08/04/2014 - 22:35
लहानपणापासून राजकारणात रस येत गेला, राजकारण थेट घरात घुसते तेव्हा पर्यायच नसतो. वयाच्या सातव्या वर्षी आणीबाणी लागली, संघवाले असल्याने बाबां स्थानबद्ध झाले. अनिश्चित काळासाठी! असे का? असा प्रश्न पडला आणि अभ्यासा पेक्षा हाच अभ्यास अधिक सुरु झाला. :) पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी! गेली अनेक वर्षे भारताबाहेर असूनही कुठचचीही राजकीय बातमी नजरेतून चुकत नाही!

क्लिंटन 24/03/2014 - 10:35
प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर आहे--(इ): अ आणि क दोन्ही कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आनंदराव (दाजीसाहेब) चव्हाण १९५७, १९६२, १९६७ आणि १९७१ मध्ये निवडून गेले. कराडमधून त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून १९७७, १९८४ आणि १९८९ मध्ये निवडून गेल्या.तर आनंदराव आणि प्रेमलाकाकी यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच मतदारसंघातून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये निवडून गेले. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फिरोझ गांधी १९५२ आणि १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.त्यांच्या पत्नी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्या मतदारसंघातून १९६७,१९७१ आणि १९८० मध्ये निवडून गेल्या. इंदिरा आणि फिरोझ गांधी यांच्या सूनबाई आणि सध्याच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्याच मतदारसंघातून २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर २००५ च्या पोटनिवडणुकीत निवडून गेल्या. तेव्हा या मतदारसंघातून पती आणि पत्नी तसेच एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या. १९८० मध्ये इंदिरा गांधी रायबरेली (उत्तर प्रदेश) बरोबरच मेडक (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. निवडून आल्यावर त्यांनी मेडकची जागा आपल्याकडे ठेवली आणि रायबरेलीच्या खासदारपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रायबरेलीमध्ये १९८० सालीच झालेल्या पोटनिवडणुकीत अरूण नेहरू (राजीव गांधींचे दूरचे मावसभाऊ) निवडून गेले.त्यांनी १९८४ मध्येही रायबरेलीमधून विजय मिळवला. तर १९८९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शीला कौल निवडून गेल्या. शीला कौल या इंदिरा गांधींच्या मातोश्री कमला नेहरू-कौल यांचे भाऊ कैलाशनाथ कौल यांच्या पत्नी. तेव्हा शीला कौल या इंदिरा गांधींच्या मामी आहेत. जर अरूण नेहरू आणि शीला कौल यांना विस्तारित कुटुंबाचे सदस्य म्हणून धरल्यास रायबरेली लोकसभा मतदारसंघातून एकाच विस्तारित कुटुंबाचे पाच सदस्य निवडून गेले. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, नितिन थत्ते, खेडूत, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या आणि मी सौरभ यांनी पाठवले.सगळ्यांचे उत्तर बरोबर होते. प्रश्न क्रमांक १४ उद्या पोस्ट करायचा आधीचा बेत होता.पण उद्या अन्य कामात असल्यामुळे प्रश्न क्रमांक १४ शक्य झाल्यास आज किंवा वेळेत परतल्यास उद्या किंवा परवा पोस्ट करेन.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 26/03/2014 - 22:57
फिरोज गांधी रायबरेली मतदारसंघातून पहिल्यांदा १९५७ मध्ये निवडून आले होते रायबरेलेतून १९५२ मध्ये शिव दयाल आणि विश्वंभर दयाल हे दोन प्रतिनिधी निवडून गेले होते असे वाचल्याचे स्मरते. कदाचित चुकीचेही असेल.

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 29/03/2014 - 13:10
अरे लाल टोपी यांचा हा प्रतिसाद आताच बघत आहे. १९५२ मध्ये पहिल्या निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा आखताना नक्की कोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता याची कल्पना नाही पण काही मतदारसंघ बरेच मोठे होते. उत्तर प्रदेशातील पूर्ण उन्नाव जिल्हा, हरदोई जिल्हा आणि रायबरेली जिल्ह्याचा पश्चिम भाग असा एक मोठा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वंभर दयाल आणि स्वामी रामानंद निवडून गेले. तर प्रतापगढ जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि रायबरेली जिल्ह्याचा पूर्व भाग हा दुसरा मतदारसंघ होता. त्यातून फिरोझ गांधी आणि बैजनाथ कुरिल निवडून गेले. याविषयी अधिक निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवरील http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1951/VOL_1_51_LS.PDF या पी.डी.फ फाईलमध्ये माहिती मिळेल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

क्लिंटन 25/03/2014 - 11:28
प्रश्न क्रमांक १४ लातूर (महाराष्ट्र), सिकर (राजस्थान), फिरोझपूर (पंजाब), सासाराम (बिहार), तुरा (मेघालय), अमलापुरम (आंध्र प्रदेश), मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र), बोलपूर (पश्चिम बंगाल) आणि केंद्रपाडा (ओरिसा) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे? अ. या मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी/भावी मुख्यमंत्री निवडून गेले होते. ब. भारताच्या अर्थमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. क. लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. ड. भारताच्या गृहमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. इ. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. प्रश्नाचे उत्तर शनीवार २९ मार्च रोजी जाहिर केले जाईल. उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 29/03/2014 - 13:05
प्रश्न क्रमांक १४ चे बरोबर उत्तर आहे: (क): लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १० व्या लोकसभेचे (१९९१-९६) अध्यक्ष शिवराज पाटील हे लातूर (महाराष्ट्र) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ८ व्या लोकसभेचे (१९८४-८९) अध्यक्ष बलराम जाखड हे सिकर (राजस्थान) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ७ व्या लोकसभेचे (१९८०-८४) अध्यक्ष बलराम जाखड हे फिरोझपूर(पंजाब) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. १५ व्या लोकसभेच्या (२००९-१४) अध्यक्षा मीरा कुमार या सासाराम(बिहार) च्या खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ११ व्या लोकसभेचे (१९९६-९७) अध्यक्ष पी.ए.संगमा हे तुरा(मेघालय) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. १२ व्या लोकसभेचे (१९९८-९९) अध्यक्ष जी.एम.सी.बालयोगी हे अमलापुरम(आंध्र प्रदेश) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. तेच १९९९ मध्ये अमलापुरम मधूनच निवडून गेले आणि पुढे १३ व्या लोकसभेचेही अध्यक्ष झाले.पण त्यांचे मार्च २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र) मतदारसंघाचे खासदार मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष झाले. १४ व्या लोकसभेचे (२००४-०९) अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी हे बोलपूर(पश्चिम बंगाल) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. ९ व्या लोकसभेचे (१९८९-९१) अध्यक्ष रवी रे हे केंद्रपाडा(ओरिसा) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. या प्रश्नाचे उत्तर रामज्या, नितिन थत्ते, राघव८२, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले. अन्य दोन मिपाकरांची उत्तरे चुकली. पुढचा प्रश्न उद्या--रविवार ३० मार्च रोजी पोस्ट करणार आहे. धन्यवाद

क्लिंटन 30/03/2014 - 22:34
प्रश्न क्रमांक १५ पुढीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी त्या पदावर असताना आणि राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढविण्यापूर्वी केले होते? (म्हणजेच या मतदारसंघाने देशाला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष ही तीन पदे भूषविणारे नेते दिले आहेत) अ. रायबरेली ब. अलाहाबाद क. लखनौ ड. नंद्याल इ. जांगीपूर प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर ३ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल. अ.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 03/04/2014 - 19:18
प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर बरोबर उत्तर आहे: नंद्याल (आंध्र प्रदेश). १९७७ मध्ये काँग्रेस पक्षाचा उत्तर भारतात धुव्वा उडाला पण दक्षिण भारतात मात्र चांगलाच विजय झाला. आंध्र प्रदेशातील ४२ पैकी पक्षाने ४१ जागा जिंकल्या.जनता पक्षाने जिंकलेली एकमेव जागा होती नंद्याल. या मतदारसंघातून नीलम संजीव रेड्डी निवडून आले.ते एप्रिल १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष झाले.त्यानंतर जुलै १९७७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून गेले (आतापर्यंत बिनविरोध निवडून जाणारे नीलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती आहेत). (रेड्डी चौथ्या लोकसभेचेही १९६७ ते १९६९ या काळात अध्यक्ष होते.त्यांनी १९६९ मध्येही राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली होती.पण त्यांचा इंदिरा गांधींचे उमेदवार व्ही.व्ही.गिरी यांनी पराभव केला होता). राजीव गांधींच्या मृत्यूनंतर जून १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान झाले.१९८९ मध्ये ते रामटेक (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हायचे या उद्देशाने त्यांनी १९९१ ची लोकसभा निवडणुक लढवली नव्हती.पण राजीव गांधींच्या आकस्मिक मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपद आणि नंतर भारताचे पंतप्रधानपद त्यांना सांभाळावे लागले. रावांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा ते लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य नव्हते.राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे त्यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य होणे भाग होते.त्यांनी नोव्हेंबर १९९१ मध्ये नंद्याल (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनच पोटनिवडणुक लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या बंगारू लक्ष्मण (तेहलका प्रकरणी बदनाम झालेले) यांचा ५ लाख ८२ हजार मतांनी पराभव केला आणि गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविला.एक तेलुगु पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसमने उमेदवार उभा केला नव्हता. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, रामज्या, विअर्ड विक्स आणि खेडूत यांनी बरोबर पाठविले. पुढचा प्रश्न उद्या ४ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

क्लिंटन 04/04/2014 - 18:16
प्रश्न क्रमांक १६ खालीलपैकी कोणते नेते लोकसभेवर सहा वेगळ्या पक्षांचे उमेदवार म्हणून वेगवेगळ्या वेळी निवडून गेले? अ. जॉर्ज फर्नांडिस ब. चंद्रशेखर क. एस. बंगाराप्पा ड. लालूप्रसाद यादव इ. (अ) आणि (ब) दोन्ही प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर मंगळवार ८ एप्रिल रोजी जाहीर केले जाईल.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 08/04/2014 - 13:59
प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर इ: जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रशेखर दोन्ही असे आहे. जॉर्ज फर्नांडिस पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले: १९६७-- मुंबई दक्षिण (महाराष्ट्र)-- संयुक्त समाजवादी पक्ष १९७७-- मुझफ्फरपूर (बिहार) -- भारतीय लोकदल १९८०-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता पक्ष (सेक्युलर) १९८९-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल १९९१-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल १९९६-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष १९९८-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष १९९९-- नालंदा (बिहार) -- जनता दल (युनायटेड) २००४-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल (युनायटेड) चंद्रशेखर बलिया (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले: १९७७-- भारतीय लोकदल १९८०-- जनता पक्ष १९८९-- जनता दल १९९१-- जनता दल (समाजवादी) १९९६-- समता पक्ष १९९८-- समाजवादी जनता पक्ष १९९९-- समाजवादी जनता पक्ष २००४ -- समाजवादी जनता पक्ष कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून शिमोगा (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले-- १९९६-- कर्नाटक काँग्रेस पक्ष १९९९-- काँग्रेस २००४--भाजप २००५-- समाजवादी पक्ष (२००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर काही महिन्यातच बंगाराप्पांनी भाजप सदस्यत्व आणि खासदारपदाचा राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.) याव्यतिरिक्त १९९८ मध्ये बंगाराप्पा स्वतःच्या कर्नाटक विकास पक्षाचे उमेदवार म्हणून शिमोगामधून पराभूत झाले. १९९६ नंतर त्यांनी आपला कर्नाटक काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि ते स्वगृही परतले.पण १९९८ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी परत स्वतःचा कर्नाटक विकास पक्ष स्थापन केला. भाजपच्या अयानूर मंजुनाथ यांनी ती निवडणुक जिंकली आणि बंगाराप्पा १९९८ मध्ये तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. १९९९ मध्ये बंगाराप्पा परत काँग्रेसमध्ये परतले आणि शिमोगातून जिंकले. नंतर भाजप आणि समाजवादी पक्ष असा प्रवास करून २००७-०८ मध्ये ते परत एकदा काँग्रेसमध्ये परतले. २००८ मध्ये त्यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या बी.एस.येडियुराप्पांनी शिकारीपुरामधून पराभव केला. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा येडियुराप्पा पुत्र राघवेन्द्र यांनी शिमोगामधून पराभव केला. २०११ मध्ये बंगाराप्पांचे निधन झाले. लालू प्रसाद यादव छप्रा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये, जनता दलाचे उमेदवार म्हणून १९८९ मध्ये तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये निवडून गेले. ते राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून मधेपुरा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि २००४ मध्ये निवडून गेले होते. अवांतर १९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. निवडणुका जाहिर झाल्या १८ जानेवारी १९७७ रोजी. त्यानंतर विविध विरोधी पक्षांची एकजूट, एकत्र निवडणुका लढविण्यावर एकमत, जगजीवन राम मंत्रीमंडळातून बाहेर पडून काँग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना (त्यांना हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी सामील झाले) आणि त्या पक्षानेही इतर विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसविरूध्द निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय इत्यादी सगळ्या घडामोडी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर झाल्या. निवडणुका झाल्या २० मार्च १९७७ च्या आसपास. बरेचसे नेते आणीबाणीच्या काळात तुरूंगात होते. त्यांची सुटका झाली निवडणुकांची घोषणा झाल्यावर.तेव्हा या सगळ्या घडामोडींमध्ये नवा पक्ष स्थापन करून निवडणुक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करणे आणि इतर गोष्टी निवडणुकांपूर्वी करणे यासाठी वेळ पुरेसा नव्हता.म्हणून सगळ्यांनी निवडणुक चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली आणि जनता पक्षाची स्थापना निवडणुकीनंतर झाली. पुढे १९७९ मध्ये जनता पक्षात फूट पडली. चरणसिंग, जॉर्ज फर्नांडिस, हेमवतीनंदन बहुगुणा, श्यामनंदन मिश्रा इत्यादी पक्षाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला. तर मोरारजी, वाजपेयी,चंद्रशेखर्,जगजीवन राम इत्यादी जनता पक्षातच राहिले. या प्रश्नाचे उत्तर रामज्या आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले तर अनन्त अवधुत यांनी अंशतः बरोबर पाठवले (केवळ जॉर्ज फर्नांडिस). प्रश्न क्रमांक १७ नव्या धाग्यात उद्या ९ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 08/04/2014 - 14:08
चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का? विकिपीडिया म्हणतो: He joined Congress in 1964. From 1962 to 1967, he was a member of the Rajya Sabha. He first entered the Lok Sabha in 1967. तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार असावेत. हे खरे असेल तर चंद्रशेखर यांचा आबखी एक पक्ष होईल.

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 08/04/2014 - 20:45
चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का?
नाही. चंद्रशेखर यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रवेश केला १९७७ मध्ये.लोकसभेच्या संकेतस्थळावर या वेबपेजवर ८ टर्मच्या सदस्यांमध्ये चंद्रशेखर आहेत.त्यावरून ते ६ व्या लोकसभेचे सर्वप्रथम सदस्य झाले असे दिले आहे. सहावी लोकसभा १९७७-७९ या काळातील. तसेच चौथ्या आणि पाचव्या लोकसभा सदस्यांमध्येही चंद्रशेखर यांचे नाव नाही. तसेच राज्यसभेच्या संकेतस्थळावरील या वेबपेजवर चंद्रशेखर १९६२ ते १९६८ ही पहिली टर्म, १९६८ ते १९७४ ही दुसरी टर्म आणि १९७४ ते १९८० ही तिसरी टर्म असे दिले आहे.पण त्यांनी मार्च १९७७ मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला (लोकसभेवर निवडून गेल्यावर). तेव्हा त्यावेळी चंद्रशेखर हे लोकसभेचे सदस्य नव्हते.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 08/04/2014 - 21:01
>>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती. १९७७ च्या निवडणु़कीत जनता पक्षातर्फे पुण्यातून मोहन धारिया उभे होते. त्यावेळी जनता पक्षाचा झेंडा (वर केशरी व त्याला लागूनच खाली हिरवा पट्टा. भारताच्या राष्ट्रध्वजातील मधला पांढरा पट्टा व अशोकचक्र काढून टाकल्यावर जसा ध्वज दिसेल तसाच जनता पक्षाचा ध्वज होता) व त्यावर पक्षाचे निवडणुक चिन्ह असलेला नांगरधारी शेतकरी असे झेंडे अनेक ठिकाणी लागलेले होते. जनता पक्षाची पोस्टर्सही अनेक ठिकाणी होती. "नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती. या सर्व गोष्टी स्पष्ट आठवत आहेत. त्यामुळे १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनता पक्ष स्थापन झालेला नव्हता हे विधान चुकीचे वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे १८ जानेवारी १९७७ ला अधिकृतरित्या जनता पक्ष जन्माला आला. संघटना काँग्रेस, जनसंघ व लोकदल या तीन पक्षांनी एकत्र येऊन आपापले पक्ष विलीन करून जनता पक्ष नावाचा नवीन पक्ष जन्माला घातला. त्यात अजून एक चौथा पक्ष होता (त्याचे नाव आठवत नाही). जगजीवनराम यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून लोकशाही काँगेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवून तब्बल २८ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष त्यांनी निकालानंतर लगेचच जनता पक्षात विलीन केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 08/04/2014 - 21:48
काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती.
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर या पी.डी.एफ फाईलमध्ये १९७७ चे निकाल दिले आहेत.त्या फाईलमध्ये पान क्रमांक ४ वर निवडणुकीत भाग घेणार्‍या राजकीय पक्षांची नावे दिली आहेत. त्यात जनता पक्षाचे नाव नाही. निवडणुकांच्या वेळी सर्व विरोधकांनी एकत्र यायचे, जनता पक्ष हे नाव घ्यायचे या सगळ्या गोष्टी ठरल्या असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाची स्थापना निवडणुकांपर्यंत झाली नाही म्हणून सर्व उमेदवार भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढले. याविषयी व्ही.आर.कृष्ण अनंत यांचे India Since Independence-Making Sense of Indian Politics या पुस्तकात पुढील उल्लेख आहे: "The Janata Party, with that name, was launched on 30 January 1977. On that day, the various leaders addressed huge rallies in different cities: Morarji Desai and Atal Behari Vajpayee in the Delhi Ramlila grounds; JP at the Gandhi Maidan in Patna; Charan Singh in Kanpur; Chandra Shekhar in Jaipur; and N.G.Goray in Bombay. The CPI(M), the Akali Dal and the DMK did not agree for a merger but committed themselves for poll alliance with the Janata Party. In order to avoid any further complications, the Janata decided to opt for the Chakra Haldhar, the BLD's election symbol. The formalities of dissolving the old parties and drafting the constitution and programme of the new party was put off for another day." तेव्हा लोकांच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना ३० जानेवारी १९७७ रोजी झाली असली तरी निवडणुक आयोगाच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना निवडणुका पूर्ण झाल्यानंतर झाली.त्यामुळे निवडणुक आयोगाच्या दृष्टीने हे सगळे उमेदवार भारतीय लोकदलाचे होते. पक्षस्थापनेची सगळी प्रक्रीया १ मे १९७७ रोजी पूर्ण झाली असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
"नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती.
याचे कारण पक्षाने भारतीय लोकदलाचेच चिन्ह "नांगरधारी शेतकरी" घेतले होते. पण अर्थातच मला ते स्पष्ट आठवू शकत नाही (माझा जन्म तेव्हा झाला नव्हता :) )

In reply to by क्लिंटन

पैसा 10/04/2014 - 20:33
मी तेव्हा ७ वीत होते! त्या निवडणुका मला आठवत आहेत. पत्रके, बिल्ले सगळं जनता पक्षाच्या नावाने वाटलं होतं आणि जनता पक्षाचे कार्यकर्ते 'नोट आणि व्होट' द्या असं सांगत हे ही आठवतंय. नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र असलेले हिरवे-भगवे झेंडे आठवतायत. पण मतपत्रिकेवर रत्नागिरीतले उमेदवार अ‍ॅड. बापूसाहेब परुळेकर कोणत्या पक्षाचे म्हणून दाखवले होते ते मात्र मला माहित नाही.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:49
मलाही हेच सांगायचं आहे. मोहन धारियांची भित्तिपत्रके, घरोघरी वाटली गेलेली पत्रके, मतदान स्लिपा इ. सर्वांवर जनता पक्षाचे नाव व चिन्ह छापलेले होते. त्यावेळी भालोद या पक्षाचे नाव सुद्धा ऐकलेले नव्हते. त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही. आंतरजालावर काही ठिकाणी शोधल्यावर असे वाचले की जनता पक्षाची अधिकृत स्थापना जानेवारी १९७७ मध्ये झाली होती. तुरूंगात झालेल्या विचारमंथनातून समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस व भालोद हे चार पक्ष विलीन होऊन जनता पक्ष स्थापन झाला होता व निवडणुकी पूर्वी २ महिने त्या पक्षाची स्थापना झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 10/04/2014 - 21:56
त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही.
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ती पीडीएफ फाईल बघितलीत का? अर्थातच निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती अधिकृत आहे यात शंका नाही.त्या पीडीएफ फाईलमध्ये जनता पक्षाचे नावही नाही. इतकेच काय तर सगळे महत्वाचे जनता पक्षाचे नेते--मोरारजी देसाई (सुरत), अटलबिहारी वाजपेयी (नवी दिल्ली),जगजीवन राम(सासाराम) इत्यादी सगळे नेते भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून निवडणुक आयोगाच्या पीडीएफ फाईलमध्ये दाखविले आहेत त्याचे नक्की काय? परत एकदा--पक्षाचे नाव जनता पक्ष घेणे, पक्षात कोण सामील होणार इत्यादी सगळ्या गोष्टी जानेवारी १९७७ मध्येच ठरल्या होत्या.पण या नेत्यांनी निवडणुका मात्र भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढविल्या. निदान निवडणुक आयोगाकडील माहिती तरी तेच सांगते. जनता पक्षात नक्की कोणते पक्ष स्थापन होते हे बघण्यासाठी त्यापूर्वीच्या काही वर्षांचा इतिहास बघणे मनोरंजक ठरेल. १९४८ (की १९४९?)-- जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्ष स्थापन केला १९५२-- पहिल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना १९५५-- प्रजा समाजवादी पक्षातून राम मनोहर लोहिया बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष स्थापन केला १९६४--प्रजा समाजवादी पक्षातून जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६७--चरणसिंग कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला १९६९--बिजू पटनाईक कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा उत्कल कॉंग्रेस पक्ष स्थापन केला १९६९--कॉंग्रेस पक्षात फूट. इंदिरा गांधींचा गट आणि मोरारजी देसाईंचा कॉंग्रेस (संघटना) असे दोन पक्ष झाले. १९७२--प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन परत एकदा समाजवादी पक्ष या नावाने पुनर्जन्म १९७४--चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईकांचा उत्कल कॉंग्रेस, १९७२ मध्ये प्रजा आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या विलीनीकरणातून पुनर्जन्म झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष (नाव नक्की लक्षात नाही) आणि अन्य एक-दोन लहान पक्ष यांचे विलीनीकरण होऊन भारतीय लोकदल हा पक्ष स्थापन झाला १९७५-७७--आणीबाणी १८ जानेवारी १९७७-- सहाव्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा. जानेवारी १९७७ च्या शेवटी-- जगजीवन राम कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना. भारतीय लोकदल, जनसंघ, कॉंग्रेस (संघटना) आणि कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या चार पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता पक्षाची स्थापना झाली.

In reply to by क्लिंटन

खेडूत 10/04/2014 - 22:52
>>>बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष... अखिल भारतीय जनसंघ! :) पण तो काई चालला नाही. याच धर्तीवर पुढे ''भारतीय'' जनता पार्टी नाव आलं याशिवाय डीएमके आणि रिपब्लिकन(खोब्रागडे) गट पण होते

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 10/04/2014 - 22:36
अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह या गटाचा आयोजक म्हणून लोक दलाचं असल्याने निवडणूक आयोगाला निकाल तसे लावावे लागले. अधिकृत स्थापना २३ जानेवारीला झाली होती, प्रचार साहित्य जनता पक्ष नावाने आणि चिन्ह मात्र लोकदलाचं! यावेळी कोन्ग्रेस पण गाय वासरू चिन्हावर लढत होती. भारताला आघाडी राजकारणाचा पूर्वानुभव नव्हता. सरकारी पद्धतीने ते बरोबर आहे. जे चिन्ह, तोच पक्ष! लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.

In reply to by खेडूत

क्लिंटन 11/04/2014 - 13:47
लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.
हेच. लोकांसाठी फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस तो जनता पक्ष होता पण निवडणुक आयोगासाठी भारतीय लोकदल कारण त्या पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वांनी निवडणुक लढवली होती.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 08/04/2014 - 22:27
चौथा पक्ष बहुधा राजनारायण यांची समाजवादी पार्टी. राजनारायण यानी १९७१ च्या निवडणुकीत ल्या गैर प्रकारावरून इंदिरा गांधींवर खटला दाखल केला होता. आणि ते तो जिंकले होते. आणीबाणी लागण्याचे ते निर्णायक कारण ठरले! निवडणुकी आधी जनता पक्ष स्थापन झाला होता तरी तांत्रिक दृष्ट्या निवडणुकीत भारतीय लोक दल नावानेच सगळे लढले होते. निकाल लागेपर्यंत आणीबाणी पूर्णपणे उठली नव्हती. जनता पक्षाचं चिन्ह A

समीरसूर 08/04/2014 - 14:50
खूप माहितीपूर्ण सदर आहे. आणि बरोबर उत्तरे देणार्‍यांना सलाम! राजकारण कोळून पिणे यालाच म्हणत असावेत. :-) क्लिंटन साहेब आणि बाकी सगळी अचूक उत्तरे देणारी मंडळी - तुम्ही सारे धन्य आहात. मी थोडा ट्राय मारला, मला एकाही प्रश्नाचं संपूर्ण बरोबर उत्तर आलं नाही. :-(

In reply to by समीरसूर

खेडूत 08/04/2014 - 22:35
लहानपणापासून राजकारणात रस येत गेला, राजकारण थेट घरात घुसते तेव्हा पर्यायच नसतो. वयाच्या सातव्या वर्षी आणीबाणी लागली, संघवाले असल्याने बाबां स्थानबद्ध झाले. अनिश्चित काळासाठी! असे का? असा प्रश्न पडला आणि अभ्यासा पेक्षा हाच अभ्यास अधिक सुरु झाला. :) पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी! गेली अनेक वर्षे भारताबाहेर असूनही कुठचचीही राजकीय बातमी नजरेतून चुकत नाही!

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ७

स्पार्टाकस ·
११ मे १९९६ एव्हरेस्टच्या तिबेटच्या बाजूला इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांच्या जवळच जपानी मोहीमेचा कँप ६ होता. कोणत्याही परिस्थितीत ११ मे रोजी एव्हरेस्टचा माथा गाठायचाच या निर्णयावर जपानी ठाम होते. १० मे च्या वादळानंतरही त्यांच्या योजनेत कोणताही बदल झालेला नव्हता. पहाटे ४.०० वाजताच जपानी तुकडीतील दोन गिर्यारोहक हिरोशी हनाडा आणि इझुकी शिकेगवा तीन शेर्पांसह अंतिम चढाईसाठी बाहेर पडले होते. पहाटे ४.४३ रेडीओवर रॉब हॉलचा संदेश आला. त्याचा आवाज जेमतेम ऐकू येत होता. " माझ्या पायातील संवेदना कमी झाली आहे. मला चालणं अशक्य होतं आहे.

मेथी मटर मलाई

सानिकास्वप्निल ·

मस्त आणि सोपी पाककृती. सोबत देशी घी वाले परोठे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. हळद - तिखट घालून भाजीचा रंग बिघडवू नये. पांढरा-हिरवा रंगमिलाप सुंदर दिसतो.

गुरुवार सार्थकी लागला. (बाकीचे प्रतिसाद नेहमी प्रमाणे, तोंपासू,इनो,जळजळ,छ्ळवाद इ.इ.)

मृत्युन्जय 20/03/2014 - 10:18
मेथी मटर मलईत तिखट आणि हळद याची कल्पनाही करु शकत नाही, मेमम ही अशीच हवी जशी फोटोत दिसते आहे. लाजवाब. आमच्या मातोश्रींचा या रेसिपीत हातखंडा आहे अर्थात तुमचे सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

इशा१२३ 22/03/2014 - 11:41
माझी आवडती डिश...पण मी टॉमेटो नाही घालत.तू टॉमेटो घातला आहेस तरी रंगात काही फरक पडला नाहीये.आता अशी करून बघते.बाकी फोटो मस्तच..

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 24/03/2014 - 20:20
ओके. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑन > खाण्याचा पदार्थ आहे मान्य. पण एकच लाल मिरची कुठून आणायची? का? पदार्थ बनवताना वेगळी नाही ठेवलेली. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑफ लई डोक्यात जातात हे लोक. खा की गप्प. ;) बाकी टाईम अ‍ॅण्ड मनी मॅनेजमेण्ट, जनरल स्कील्स, प्रेझेन्टेशन्स, पदार्थांचा नेमका नि नेटका वापर ह्या गोष्टींसाठी असले शोज बघावेत.

सानिकादी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर पाककृती. तुम्ही क्रीम वापरले नाही म्हणून मला जास्त आवडली मी नक्की प्रयत्न करून पाहीन. माझे पती Dr Akash ह्यांना मेथीची भाजी फार आवडते. माझ्या आई ने आम्हा दोघांना गार्लिक आणि शेंगदाणे वापरून मेथीची भाजी बनवावयास शिकविले आहे आत्ता तुमची पाककृती सुचवून पाहते. बनवली तर नक्की फोटो टाकेन.

मस्त आणि सोपी पाककृती. सोबत देशी घी वाले परोठे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. हळद - तिखट घालून भाजीचा रंग बिघडवू नये. पांढरा-हिरवा रंगमिलाप सुंदर दिसतो.

गुरुवार सार्थकी लागला. (बाकीचे प्रतिसाद नेहमी प्रमाणे, तोंपासू,इनो,जळजळ,छ्ळवाद इ.इ.)

मृत्युन्जय 20/03/2014 - 10:18
मेथी मटर मलईत तिखट आणि हळद याची कल्पनाही करु शकत नाही, मेमम ही अशीच हवी जशी फोटोत दिसते आहे. लाजवाब. आमच्या मातोश्रींचा या रेसिपीत हातखंडा आहे अर्थात तुमचे सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

इशा१२३ 22/03/2014 - 11:41
माझी आवडती डिश...पण मी टॉमेटो नाही घालत.तू टॉमेटो घातला आहेस तरी रंगात काही फरक पडला नाहीये.आता अशी करून बघते.बाकी फोटो मस्तच..

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 24/03/2014 - 20:20
ओके. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑन > खाण्याचा पदार्थ आहे मान्य. पण एकच लाल मिरची कुठून आणायची? का? पदार्थ बनवताना वेगळी नाही ठेवलेली. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑफ लई डोक्यात जातात हे लोक. खा की गप्प. ;) बाकी टाईम अ‍ॅण्ड मनी मॅनेजमेण्ट, जनरल स्कील्स, प्रेझेन्टेशन्स, पदार्थांचा नेमका नि नेटका वापर ह्या गोष्टींसाठी असले शोज बघावेत.

सानिकादी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर पाककृती. तुम्ही क्रीम वापरले नाही म्हणून मला जास्त आवडली मी नक्की प्रयत्न करून पाहीन. माझे पती Dr Akash ह्यांना मेथीची भाजी फार आवडते. माझ्या आई ने आम्हा दोघांना गार्लिक आणि शेंगदाणे वापरून मेथीची भाजी बनवावयास शिकविले आहे आत्ता तुमची पाककृती सुचवून पाहते. बनवली तर नक्की फोटो टाकेन.
. साहित्यः १ जूडी मेथी, पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावी. १ छोटा कांदा बारीक चिरून १/२ टोमॅटो बारीक चिरून १ वाटी मटार (मी फ्रोझन मटार वापरले आहेत, तुम्ही जर कच्चे मटार घेत असाल तर अर्धवट उकडून घ्यावे) ३/४ वाटी फ्रेश क्रीम (ग्रेव्ही कितपत दाट-पातळ हवे त्याप्रमाणे) २-३ लसूण पाकळ्या चिरून पेरभर आले बारीक चिरलेले २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १ टेस्पून भिजवलेले काज

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1

शशिकांत ओक ·

आत्मशून्य 20/03/2014 - 01:09
काय लोच्या आहे कळत नाही हे नुसते वाचुनही ७व्या आकाशात पोचल्यासारखे वाटते.

कंजूस 20/03/2014 - 07:16
शरीराला गरजेपुरतं अन्न आणि विश्रांती द्यायची .साधनं(जपमाळ वगैरे)पण नको .समोर मूर्ती नाही .कोणतेही पुस्तक नाही .देव ,कर्म यांचे विचार चर्चा नाही . उरले मन . विपश्यना .

चित्रगुप्त 20/03/2014 - 08:37
छान छान छान. विपश्यनेचा प्रयोग केलात आणि विशेष म्हणजे तो सर्वांपर्यंत लेखातून पोहोचवत आहात उत्तमच. शिबिरात जी प्रवचने ऐकवतात, त्यांचा समग्र वृत्तांत अवश्य लिहावा. शुभेच्छा. पु.भा.आ.प्र.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 22/03/2014 - 16:49
गोएंन्काजींची एक अट आहे की अशा शिबिरात येऊनच ते ध्यान धारणा करणाऱ्यांनी ती ऐकावीत. सर्व शिबिर मोफत असले तरी त्यातील ज्ञानकण वेचायला साधनेचे मोल द्यावे. इतकी माफक त्यांची अपेक्षा सुयोग्य वाटते.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 22/03/2014 - 18:11
तो कोणतातरी खेळ असतो, त्यात एकाने दुसर्‍याला सांगितलेले बदलत बदलत शेवटी भलतेच काहीतरी होते, तसे होऊ नये, म्हणून ज्याने त्याने प्रत्यक्ष मूळ प्रवचने ऐकावीत हे चांगले. मी अनेक वर्षांपूरी विपश्यनेचे शिबीरात सहभागी झालो होतो, तो अनुभव अविस्मरणीय आहे. मात्र 'आर्ट ऑफ लिव्हिंग' वाले भक्कम फी घेऊनच 'सुदर्शन क्रिया' नावाचा प्राणायामाचा एक प्रकार शिकवतात, शपथ घ्यायला लावतात, वगैरे अति वाटते. रामदेव बाबा टीव्हीवरून मोफत प्राणायाम वर्षानुवर्षे शिकवत आहेत, त्या संदर्भात तर 'आर्ट' वाल्यांचे जास्तच खटकते. मी दोनदा 'आर्ट' च्या शिबिरात सहभागी झालो, पण एकदाही माझे तिथे पटले नाही, माझे प्रश्न त्यांना गैरसोयीचे वाटायचे, आणि उत्तर देणे टाळायचे. दोन्ही वेळी शिबीर पूर्ण केले नाही. खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.

In reply to by चित्रगुप्त

@खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.>>> इतनाही सच है..बाकि सब..http://www.sherv.net/cm/emoticons/object/bubbles-smiley-emoticon-emoji.gif

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 23/03/2014 - 23:41
चित्रगुप्त , ही काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात. गोएन्काजी आपल्या प्रवचनात यावर भर देतात की ही साघना पद्धति न बदल वापरली जावी

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 25/03/2014 - 09:47
@शशिकांत ओक
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात
खरे आहे. पतंजलींनी सांगितलेल्या यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्व अवस्था अत्यंत प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात. काही व्यक्ती जन्मतःच यासाठी पात्र असतात. विपश्यना हा प्रकार यापैकी धारणा आणि ध्यान यांच्या मधली पायरी, असा माझा अनुभव आहे. सर्व प्रकारचे ध्यान-प्रचारक आमची ध्यान पद्धती ही 'डायरेक्ट' करता येते, (अर्थात त्यापूर्वी यमनियम, प्राणायामादि साध्य करण्याची आवश्यकता नाही), असा प्रचार करत असतात. वस्तुतः ते योग्य नाही. सात-दहा दिवसांच्या शिबिरात फक्त अमूक एका ध्यानपद्धतीची ओळख होते, थोडेसे जमूही लागते, परंतु तिचा अपेक्षित परिणाम हा दीर्घकाल नियमितपणे केलेल्या साधनेतूनच साध्य होत असतो. त्यामुळे शिबिर संपल्यावर जर नियमित साधना केली नाही, तर आपल्या माहितीत आणखी एक भर पडली, एवढाच काय तो उपयोग त्या शिबिराचा झाला, असे होते. याचे कारण माझ्यामते आपण ध्यान ही योगाची सातवी पायरी एकदम गाठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याआधीच्या पायर्‍या चढल्याशिवाय त्यात यश मिळत नाही. मुळात यम-नियम-आसन-प्राणायाम या प्रारंभिक पायर्‍यांबद्दल यथोचित माहिती मिळणे, हेच कठीण होऊन बसले आहे. विविध विद्वानांनी पतंजलींच्या सूत्रांचा आपापल्या समजुतींप्रमाणे अर्थ लावलेला असल्याने खरे काय, हेच कळेनासे झालेले आहे. त्यातून हल्ली विविध आर्ट वाल्यांच्या दुकानदारीची चलती असल्याने गोंधळ आणखीनच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमिवर मी लिहिले, की या सर्व उपद्व्यापातून हाती काहीच न लागण्यापेक्षा आपल्याला ठाऊक असलेल्या दोन - चार गोष्टी (ज्या लहानपणापासून माहित असूनही वर्षानुवर्षे आपण करण्याचे टाळत असतो, परिणामी त्यातून अचानकपणे गंभीर संकटांना सामोरे जात असतो), त्या जरी नेटाने प्रत्यक्ष करत राहिलो, तरी खूप. मी विपश्यनेचे शिबिर दहा- बारा वर्षांपूर्वी उत्तम प्रकारे केले, तात्कालिन फायदाही झाला, परंतु त्यानंतर घरी आल्यावर आजतागायत एकदाही विपश्यना केली नाही. याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 25/03/2014 - 20:12
चित्रगुप्त, पातंजलींच्या साधनापथाची ती उतरंड आज अनेक विचारधारांचे प्रातिनिधिकत्व करत आली आहे. थोड्याफार फरकाने तीच विपस्यनेतही आहे. गोएंकांच्या प्रवचनातून ते स्पष्ट होते. पण ते त्यांच्या तोंडून ऐकणे योग्य. सातवीतील अभ्यासक्रम पहिलीतील मुलांना सांगावा करायला, तसे काहीसे असावे.. मग सातव्या पायरीवर एकदम कसे चढावे... असा युक्तीवाद तार्किक म्हणून बरोबर वाटतो. पण ज्यांना पहिल्या पायरीवरच पोहोचायचे नाही, फक्त काय प्रकार आहे असा कानोसा घ्यायला जायचेय असे व जे जात्याच ओढ लागली म्हणून साधनेला लागले अशांचा प्रवाह तयार व्हायला ही शिबिराची साधना प्राधान्य देते. मी स्वतः विपस्यना केली पण 'रात गई बात गई' असे झालेला आहे. पण लोक यावेत, येतात, त्यातूनच पुढील मार्ग सापडायला सुरवात होते. शिवाय पातंजलीयोग साधना शऱीरावर अनित्यचा प्रभाव पहायची प्रत्यक्ष पुरावा दाखवून देणारी पद्धती नसल्याने, 'मला मानसिक पातळीवर जे होतेय त्याचा पडताळा न आल्याने' संदिग्धता येते, ती विपस्यनेत नाही असा यात ठळक फरक वाटतो. मग पायरीची समस्या समस्या न राहता फक्त वाटेवरची वळणे राहतील. पण काहींच्या बाबत (भले ते अगदी कमी संख्येने असतील) ज्यांना विपस्यनेच्या 'सरळ' वाटेवर ती वळणे कदाचित लागणारही नाहीत...

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 25/03/2014 - 12:55
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात.
ओक साहेब.. एखी मारा पर क्या सॉलीड मार्‍या...! __/\__ @चित्रगुप्त
याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.
जर आपण विपष्यना सांगितल्या प्रमाणे तंतोतंत केली असेल तर यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्वच पायर्‍या विपष्यनेच्या काळात निश्चीतपणे चढल्या असल्याचेच लक्षात येइल. हा परत आल्यावर काही पायर्‍या कोणाकडुन उतरल्या जात असतील तर तो विपष्यनेचा भाग नाही...

कवितानागेश 26/03/2014 - 00:02
छान लेख. विपश्यना शिबिर हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव असतो. थोडे योगाबद्दल; माझ्या माहितीप्रमाणे "यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी" ही आठ अंग आहेत, पायर्‍या नव्हेत. ही आठही अंग कार्यरत असावी लागतात. एकदा का प्राणायाम चांगला आला की यम नियम सोडून दिलेले चालतात असं योगात करता येत नाही. कारण ही सगळीच अंग महत्त्वाची आहेत.

In reply to by कवितानागेश

शशिकांत ओक 02/04/2014 - 00:13
अनुभूति न घेता विचार व्यक्त करायची घाई काहींना असते. अपेक्षा की आपल्या लेखातील विचारधनावर वाचक कृती करतील.

कंजूस 29/03/2014 - 05:30
शशिकांत ओक तुम्ही या लेखमालेतून विपश्यना केंद्र आणि आचार विचारांचे डावे उजवे दोन्ही पैलू सभोर आणलेत .गोएन्कांनी एक चांगली व्यवस्था करून ठेवली आहे .त्यांचा जन्म बालपण म्यानमार(ब्रह्मदेश) मधला .त्यामुळे बुध्द धर्माचरण त्यांनी जवळून अवलोकिले आहे .जसे आहे तसे त्यांनी ते इथे आणले आहे .

आत्मशून्य 20/03/2014 - 01:09
काय लोच्या आहे कळत नाही हे नुसते वाचुनही ७व्या आकाशात पोचल्यासारखे वाटते.

कंजूस 20/03/2014 - 07:16
शरीराला गरजेपुरतं अन्न आणि विश्रांती द्यायची .साधनं(जपमाळ वगैरे)पण नको .समोर मूर्ती नाही .कोणतेही पुस्तक नाही .देव ,कर्म यांचे विचार चर्चा नाही . उरले मन . विपश्यना .

चित्रगुप्त 20/03/2014 - 08:37
छान छान छान. विपश्यनेचा प्रयोग केलात आणि विशेष म्हणजे तो सर्वांपर्यंत लेखातून पोहोचवत आहात उत्तमच. शिबिरात जी प्रवचने ऐकवतात, त्यांचा समग्र वृत्तांत अवश्य लिहावा. शुभेच्छा. पु.भा.आ.प्र.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 22/03/2014 - 16:49
गोएंन्काजींची एक अट आहे की अशा शिबिरात येऊनच ते ध्यान धारणा करणाऱ्यांनी ती ऐकावीत. सर्व शिबिर मोफत असले तरी त्यातील ज्ञानकण वेचायला साधनेचे मोल द्यावे. इतकी माफक त्यांची अपेक्षा सुयोग्य वाटते.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 22/03/2014 - 18:11
तो कोणतातरी खेळ असतो, त्यात एकाने दुसर्‍याला सांगितलेले बदलत बदलत शेवटी भलतेच काहीतरी होते, तसे होऊ नये, म्हणून ज्याने त्याने प्रत्यक्ष मूळ प्रवचने ऐकावीत हे चांगले. मी अनेक वर्षांपूरी विपश्यनेचे शिबीरात सहभागी झालो होतो, तो अनुभव अविस्मरणीय आहे. मात्र 'आर्ट ऑफ लिव्हिंग' वाले भक्कम फी घेऊनच 'सुदर्शन क्रिया' नावाचा प्राणायामाचा एक प्रकार शिकवतात, शपथ घ्यायला लावतात, वगैरे अति वाटते. रामदेव बाबा टीव्हीवरून मोफत प्राणायाम वर्षानुवर्षे शिकवत आहेत, त्या संदर्भात तर 'आर्ट' वाल्यांचे जास्तच खटकते. मी दोनदा 'आर्ट' च्या शिबिरात सहभागी झालो, पण एकदाही माझे तिथे पटले नाही, माझे प्रश्न त्यांना गैरसोयीचे वाटायचे, आणि उत्तर देणे टाळायचे. दोन्ही वेळी शिबीर पूर्ण केले नाही. खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.

In reply to by चित्रगुप्त

@खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.>>> इतनाही सच है..बाकि सब..http://www.sherv.net/cm/emoticons/object/bubbles-smiley-emoticon-emoji.gif

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 23/03/2014 - 23:41
चित्रगुप्त , ही काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात. गोएन्काजी आपल्या प्रवचनात यावर भर देतात की ही साघना पद्धति न बदल वापरली जावी

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 25/03/2014 - 09:47
@शशिकांत ओक
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात
खरे आहे. पतंजलींनी सांगितलेल्या यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्व अवस्था अत्यंत प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात. काही व्यक्ती जन्मतःच यासाठी पात्र असतात. विपश्यना हा प्रकार यापैकी धारणा आणि ध्यान यांच्या मधली पायरी, असा माझा अनुभव आहे. सर्व प्रकारचे ध्यान-प्रचारक आमची ध्यान पद्धती ही 'डायरेक्ट' करता येते, (अर्थात त्यापूर्वी यमनियम, प्राणायामादि साध्य करण्याची आवश्यकता नाही), असा प्रचार करत असतात. वस्तुतः ते योग्य नाही. सात-दहा दिवसांच्या शिबिरात फक्त अमूक एका ध्यानपद्धतीची ओळख होते, थोडेसे जमूही लागते, परंतु तिचा अपेक्षित परिणाम हा दीर्घकाल नियमितपणे केलेल्या साधनेतूनच साध्य होत असतो. त्यामुळे शिबिर संपल्यावर जर नियमित साधना केली नाही, तर आपल्या माहितीत आणखी एक भर पडली, एवढाच काय तो उपयोग त्या शिबिराचा झाला, असे होते. याचे कारण माझ्यामते आपण ध्यान ही योगाची सातवी पायरी एकदम गाठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याआधीच्या पायर्‍या चढल्याशिवाय त्यात यश मिळत नाही. मुळात यम-नियम-आसन-प्राणायाम या प्रारंभिक पायर्‍यांबद्दल यथोचित माहिती मिळणे, हेच कठीण होऊन बसले आहे. विविध विद्वानांनी पतंजलींच्या सूत्रांचा आपापल्या समजुतींप्रमाणे अर्थ लावलेला असल्याने खरे काय, हेच कळेनासे झालेले आहे. त्यातून हल्ली विविध आर्ट वाल्यांच्या दुकानदारीची चलती असल्याने गोंधळ आणखीनच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमिवर मी लिहिले, की या सर्व उपद्व्यापातून हाती काहीच न लागण्यापेक्षा आपल्याला ठाऊक असलेल्या दोन - चार गोष्टी (ज्या लहानपणापासून माहित असूनही वर्षानुवर्षे आपण करण्याचे टाळत असतो, परिणामी त्यातून अचानकपणे गंभीर संकटांना सामोरे जात असतो), त्या जरी नेटाने प्रत्यक्ष करत राहिलो, तरी खूप. मी विपश्यनेचे शिबिर दहा- बारा वर्षांपूर्वी उत्तम प्रकारे केले, तात्कालिन फायदाही झाला, परंतु त्यानंतर घरी आल्यावर आजतागायत एकदाही विपश्यना केली नाही. याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 25/03/2014 - 20:12
चित्रगुप्त, पातंजलींच्या साधनापथाची ती उतरंड आज अनेक विचारधारांचे प्रातिनिधिकत्व करत आली आहे. थोड्याफार फरकाने तीच विपस्यनेतही आहे. गोएंकांच्या प्रवचनातून ते स्पष्ट होते. पण ते त्यांच्या तोंडून ऐकणे योग्य. सातवीतील अभ्यासक्रम पहिलीतील मुलांना सांगावा करायला, तसे काहीसे असावे.. मग सातव्या पायरीवर एकदम कसे चढावे... असा युक्तीवाद तार्किक म्हणून बरोबर वाटतो. पण ज्यांना पहिल्या पायरीवरच पोहोचायचे नाही, फक्त काय प्रकार आहे असा कानोसा घ्यायला जायचेय असे व जे जात्याच ओढ लागली म्हणून साधनेला लागले अशांचा प्रवाह तयार व्हायला ही शिबिराची साधना प्राधान्य देते. मी स्वतः विपस्यना केली पण 'रात गई बात गई' असे झालेला आहे. पण लोक यावेत, येतात, त्यातूनच पुढील मार्ग सापडायला सुरवात होते. शिवाय पातंजलीयोग साधना शऱीरावर अनित्यचा प्रभाव पहायची प्रत्यक्ष पुरावा दाखवून देणारी पद्धती नसल्याने, 'मला मानसिक पातळीवर जे होतेय त्याचा पडताळा न आल्याने' संदिग्धता येते, ती विपस्यनेत नाही असा यात ठळक फरक वाटतो. मग पायरीची समस्या समस्या न राहता फक्त वाटेवरची वळणे राहतील. पण काहींच्या बाबत (भले ते अगदी कमी संख्येने असतील) ज्यांना विपस्यनेच्या 'सरळ' वाटेवर ती वळणे कदाचित लागणारही नाहीत...

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 25/03/2014 - 12:55
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात.
ओक साहेब.. एखी मारा पर क्या सॉलीड मार्‍या...! __/\__ @चित्रगुप्त
याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.
जर आपण विपष्यना सांगितल्या प्रमाणे तंतोतंत केली असेल तर यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्वच पायर्‍या विपष्यनेच्या काळात निश्चीतपणे चढल्या असल्याचेच लक्षात येइल. हा परत आल्यावर काही पायर्‍या कोणाकडुन उतरल्या जात असतील तर तो विपष्यनेचा भाग नाही...

कवितानागेश 26/03/2014 - 00:02
छान लेख. विपश्यना शिबिर हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव असतो. थोडे योगाबद्दल; माझ्या माहितीप्रमाणे "यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी" ही आठ अंग आहेत, पायर्‍या नव्हेत. ही आठही अंग कार्यरत असावी लागतात. एकदा का प्राणायाम चांगला आला की यम नियम सोडून दिलेले चालतात असं योगात करता येत नाही. कारण ही सगळीच अंग महत्त्वाची आहेत.

In reply to by कवितानागेश

शशिकांत ओक 02/04/2014 - 00:13
अनुभूति न घेता विचार व्यक्त करायची घाई काहींना असते. अपेक्षा की आपल्या लेखातील विचारधनावर वाचक कृती करतील.

कंजूस 29/03/2014 - 05:30
शशिकांत ओक तुम्ही या लेखमालेतून विपश्यना केंद्र आणि आचार विचारांचे डावे उजवे दोन्ही पैलू सभोर आणलेत .गोएन्कांनी एक चांगली व्यवस्था करून ठेवली आहे .त्यांचा जन्म बालपण म्यानमार(ब्रह्मदेश) मधला .त्यामुळे बुध्द धर्माचरण त्यांनी जवळून अवलोकिले आहे .जसे आहे तसे त्यांनी ते इथे आणले आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

आयुर्हित ·

आयुर्हित 20/03/2014 - 11:58
महागाई असो कि इतर काहीही/कितीही अडचणी असतील, जर त्यातून बाहेर पडायची मनापासून इच्छा असेल तर आपल्याया नक्कीच दिशा मिळेल.अर्थात हि दिशा विवेकबुद्धी व नीतीमुल्ये यांना धरूनच असेल.

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:58
काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका मस्त, आवडली.

आयुर्हित 20/03/2014 - 11:58
महागाई असो कि इतर काहीही/कितीही अडचणी असतील, जर त्यातून बाहेर पडायची मनापासून इच्छा असेल तर आपल्याया नक्कीच दिशा मिळेल.अर्थात हि दिशा विवेकबुद्धी व नीतीमुल्ये यांना धरूनच असेल.

विवेकपटाईत 20/03/2014 - 19:58
काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका मस्त, आवडली.
आलो रे धावून खास तुझ्यासाठी भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥ देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे रोज रोज खाशील नवनविन मेवे सर्वांच्या आनंदाला उधाण यावे दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥ घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा वेळ आली तर मागावी लागते भिक्षा अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥

अजंठा ...........भाग-५

जयंत कुलकर्णी ·

कंजूस 20/03/2014 - 07:53
प्रवासाला शुभेच्छा . अजिंठाची चित्रे आता अजिबात दिसत नाहीत .एखाद्या चित्रातील एखादीच अस्पष्ट आकृतीकडे पाहून गाईडलोक कथा सांगत असतात .फारच कठीण काम आहे .बाकी लोक उगाचच सर्व दालनांतून अर्ध्या तासांत भटकून बाहेर पडतात . जुनी चित्रे पाहून त्याची स्पष्ट प्रतिकृती जळगाव अथवा दौलताबाद किल्याजवळ बनवायला हवी .लेण्यातील वर्दळतरी कमी होईल .चित्रे टिकतील .

पैसा 27/03/2014 - 22:56
त्या काळच्या समाजजीवनाची खरीच चित्रे! मात्र यातली बरीच आता नष्ट झाली आहेत हे दुर्दैवच!

कंजूस 20/03/2014 - 07:53
प्रवासाला शुभेच्छा . अजिंठाची चित्रे आता अजिबात दिसत नाहीत .एखाद्या चित्रातील एखादीच अस्पष्ट आकृतीकडे पाहून गाईडलोक कथा सांगत असतात .फारच कठीण काम आहे .बाकी लोक उगाचच सर्व दालनांतून अर्ध्या तासांत भटकून बाहेर पडतात . जुनी चित्रे पाहून त्याची स्पष्ट प्रतिकृती जळगाव अथवा दौलताबाद किल्याजवळ बनवायला हवी .लेण्यातील वर्दळतरी कमी होईल .चित्रे टिकतील .

पैसा 27/03/2014 - 22:56
त्या काळच्या समाजजीवनाची खरीच चित्रे! मात्र यातली बरीच आता नष्ट झाली आहेत हे दुर्दैवच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ अजंठा ...........भाग-३ अजंठा ...........भाग-४ मागील भागात पाहिलेल्या शडदंत जातकानंतर अत्यंत पडझड झालेले महाकपिजातकाची चित्रमा

भटकंती - ५ लग्नाला गेले मी ओसाकापुरा

इन्ना ·

In reply to by पिलीयन रायडर

इन्ना 20/03/2014 - 16:04
धार्मिक कार्यक्रमाच खासगीपण ते असोशीने जपू इच्छीत होते. त्यामुळे मंदिराच्या आतल्या विधिंचे फोटो नाहीयेत.

सूड 19/03/2014 - 19:06
सहीच!! नाही म्हणता लग्न फारच आटोपशीर झालं हो. आमच्या बदलापूरात अजूनही लग्नाच्या दिवशी सकाळीच सीमांतपूजन वैगरे विधी झाले तर लोकांचे कटाक्ष बघण्यासारखे असतात. ;)

जेपी 19/03/2014 - 20:16
आवडल . अवांतर -इन्ना या शब्दाचा अर्थ काय? आमच्या आत्याच्या सासुचे नाव प्रतिभा असुनही त्यांना सगळे इन्ना मनायचे .

बहुगुणी 19/03/2014 - 20:47
भटकंती आवडली. भारताशी तुलना करता मानवी स्वभावातली साम्यस्थळांचं (तसंच काही वेगळेपणाचंही) वर्णन आवडलं. आधीच्या इतर प्रतिसादाप्रमाणे, एक वास्तुविशारद म्हणून प्रत्येक शहरात/ देशात तुम्हाला काय नोंद घेण्यासारखं वाटलं तेही वाचायला आवडेल. शेवटचा भाग आधी आणि मग शोधून काढून आधीचे भाग वाचले. (सलगपणा रहावा म्हणून पुढच्या प्रत्येक भागात आधीच्या सर्व भागांचे दुवे दिलेत तर बरं असं सुचवेन, इथे भाग , , आणि यांचे दुवे देतो आहे.)

शेखरमोघे 19/03/2014 - 21:27
एका खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! आणखी एका खिडकीतून पाहिले तर लग्न सान (जपानी लग्नालाही सान जोडायलाच हवे ना?)!! छान खिडक्या मिळतात बुवा तुम्हाला!!!

बॅटमॅन 19/03/2014 - 21:29
जबराट! असं अचानक ठरलेलंच जबरी अन सुखावणारं असतं असा अण्भव आहे खरा!

@पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्‍यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!>>> एक कडक शेल्यूट! _/\_

In reply to by अत्रुप्त आत्मा

इन्ना 20/03/2014 - 16:08
सॅल्युट नको हो :) इंद्रधनुष्याची कमान दिसल्यावर आभाळाअतले पाण्याचे थेंब त्यातुन परावर्तित झालेला स्पेक्ट्रम अशी चिरफाड केली की ती कमान तिच इंद्रधनुष्यपण हरवते आणि ते निव्वळ तानापिहीनीपाजा असे रंग होतात.

स्पंदना 20/03/2014 - 04:32
मस्त !! एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो. नाहीतर हल्ली आप्लयाकडे मी फोटोत कशी दिसते याचच टेन्शन.

In reply to by स्पंदना

बरखा 20/03/2014 - 15:30
"एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो". मोजक्याच लोका॑ना आत प्रवेश ते ही सगळे ओळिने ( आपल्या कडची वरात आणि त्यात नाचणारे आठवा *dance4* *DANCE* :!!),अतिशय शा॑त पणे पार पाडलेले विधी, खरच॑ आपल्याकडे पण लग्नात असा आदरभाव यायला हवा. आपल्याकडे तर विवाहस्थळ कोणते आहे आणि भोजन व्यवस्था कुणाची आहे ,हे बघुन लग्नाला येतात. मुख्य कार्यात कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. सगळ्यात कहर म्हणजे पत्रिकेतली तळटिप* " क्रुपया आहेर व पुष्प्गुच्छ स्विकारले जाणार नाहीत." सुजाण नातेवाईक आणी मित्रम॑डळी ही टिप आपल्यासाठी नाहीच असेच समजतात कि॑वा आजकाल ती पत्रिकेत टाकयची पध्द्त झालिये त्या कडे लक्ष द्यायच नसत अस म्हणतात *ok* आणि आहेर घेणे नघेणे या वरुन तिथेच वाद सुरु होतात *stop* _ *aggressive* पण तुम्ही टाकलेले फोटो आणी माहीती आवडली.

जातवेद 24/03/2014 - 20:02
अहो आम्ही पण परवा निक्को ल गेलो होतो, तेव्हा तिकडे एक असेच लग्न पहायला मिळले, पण आमचीच कार्यक्रम-पत्रिका व्यस्त असल्यामुळे तिकडे जास्त वेळ थांबता आले नाही. बाकी फारच हळू आवाजात चाललेले असतात सगळे विधी त्यामुळे लई कंटाळा येतो.

बाकीची इंद्रधनुष्यंही शोधतो आता :) शक्य असल्यास 'भटकंती'च्या प्रत्येक भागात, आधीच्या भागांचे दुवे द्याल का?

In reply to by पिलीयन रायडर

इन्ना 20/03/2014 - 16:04
धार्मिक कार्यक्रमाच खासगीपण ते असोशीने जपू इच्छीत होते. त्यामुळे मंदिराच्या आतल्या विधिंचे फोटो नाहीयेत.

सूड 19/03/2014 - 19:06
सहीच!! नाही म्हणता लग्न फारच आटोपशीर झालं हो. आमच्या बदलापूरात अजूनही लग्नाच्या दिवशी सकाळीच सीमांतपूजन वैगरे विधी झाले तर लोकांचे कटाक्ष बघण्यासारखे असतात. ;)

जेपी 19/03/2014 - 20:16
आवडल . अवांतर -इन्ना या शब्दाचा अर्थ काय? आमच्या आत्याच्या सासुचे नाव प्रतिभा असुनही त्यांना सगळे इन्ना मनायचे .

बहुगुणी 19/03/2014 - 20:47
भटकंती आवडली. भारताशी तुलना करता मानवी स्वभावातली साम्यस्थळांचं (तसंच काही वेगळेपणाचंही) वर्णन आवडलं. आधीच्या इतर प्रतिसादाप्रमाणे, एक वास्तुविशारद म्हणून प्रत्येक शहरात/ देशात तुम्हाला काय नोंद घेण्यासारखं वाटलं तेही वाचायला आवडेल. शेवटचा भाग आधी आणि मग शोधून काढून आधीचे भाग वाचले. (सलगपणा रहावा म्हणून पुढच्या प्रत्येक भागात आधीच्या सर्व भागांचे दुवे दिलेत तर बरं असं सुचवेन, इथे भाग , , आणि यांचे दुवे देतो आहे.)

शेखरमोघे 19/03/2014 - 21:27
एका खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! आणखी एका खिडकीतून पाहिले तर लग्न सान (जपानी लग्नालाही सान जोडायलाच हवे ना?)!! छान खिडक्या मिळतात बुवा तुम्हाला!!!

बॅटमॅन 19/03/2014 - 21:29
जबराट! असं अचानक ठरलेलंच जबरी अन सुखावणारं असतं असा अण्भव आहे खरा!

@पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्‍यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!>>> एक कडक शेल्यूट! _/\_

In reply to by अत्रुप्त आत्मा

इन्ना 20/03/2014 - 16:08
सॅल्युट नको हो :) इंद्रधनुष्याची कमान दिसल्यावर आभाळाअतले पाण्याचे थेंब त्यातुन परावर्तित झालेला स्पेक्ट्रम अशी चिरफाड केली की ती कमान तिच इंद्रधनुष्यपण हरवते आणि ते निव्वळ तानापिहीनीपाजा असे रंग होतात.

स्पंदना 20/03/2014 - 04:32
मस्त !! एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो. नाहीतर हल्ली आप्लयाकडे मी फोटोत कशी दिसते याचच टेन्शन.

In reply to by स्पंदना

बरखा 20/03/2014 - 15:30
"एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो". मोजक्याच लोका॑ना आत प्रवेश ते ही सगळे ओळिने ( आपल्या कडची वरात आणि त्यात नाचणारे आठवा *dance4* *DANCE* :!!),अतिशय शा॑त पणे पार पाडलेले विधी, खरच॑ आपल्याकडे पण लग्नात असा आदरभाव यायला हवा. आपल्याकडे तर विवाहस्थळ कोणते आहे आणि भोजन व्यवस्था कुणाची आहे ,हे बघुन लग्नाला येतात. मुख्य कार्यात कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. सगळ्यात कहर म्हणजे पत्रिकेतली तळटिप* " क्रुपया आहेर व पुष्प्गुच्छ स्विकारले जाणार नाहीत." सुजाण नातेवाईक आणी मित्रम॑डळी ही टिप आपल्यासाठी नाहीच असेच समजतात कि॑वा आजकाल ती पत्रिकेत टाकयची पध्द्त झालिये त्या कडे लक्ष द्यायच नसत अस म्हणतात *ok* आणि आहेर घेणे नघेणे या वरुन तिथेच वाद सुरु होतात *stop* _ *aggressive* पण तुम्ही टाकलेले फोटो आणी माहीती आवडली.

जातवेद 24/03/2014 - 20:02
अहो आम्ही पण परवा निक्को ल गेलो होतो, तेव्हा तिकडे एक असेच लग्न पहायला मिळले, पण आमचीच कार्यक्रम-पत्रिका व्यस्त असल्यामुळे तिकडे जास्त वेळ थांबता आले नाही. बाकी फारच हळू आवाजात चाललेले असतात सगळे विधी त्यामुळे लई कंटाळा येतो.

बाकीची इंद्रधनुष्यंही शोधतो आता :) शक्य असल्यास 'भटकंती'च्या प्रत्येक भागात, आधीच्या भागांचे दुवे द्याल का?
लेखनविषय:
भटकंती -५ लग्नाला गेले मी ओसाका पुरा.. माझ्या भटकेपणात मौज आणणारी, काही अनपेक्षित दिसलेली इंद्रधनुष्ये आहेत. उन पावसाचा खेळ पहाताना ,ओल्या मातीचा वास घेत , अचानक दिसलेली कमान , अजूनही 'हैला कस्ल भारी' अस वाटवते, तसेच हे भटकंतीत अचानक ठाकलेले प्रसंग !! जपानात नविन काम मिळालं होते आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तोक्यो हून ,ओसाका नावाच्या शहरात जायच होत. आदला आठवडा कामानी पिट्ट्या पडला होता, म्हणून ओसाकात पोचले की गुमान पडी मारायची अस ठरवल होतं. पण शिंकान्सेन नी जाताना सहज खिडकीतून पाहिले तर फुजी सान !

माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

प्रमोद देर्देकर ·

पैसा 28/03/2014 - 22:24
आंब्यासाठी लाकडाच्या चौकोनी पेट्या, घरच्या माडापासुन काढलेल्या हिरकुटा पासुन बनवलेला खराटा, सुंभ, कोकम सरबताची बाटली, फणस, काजु, सुपारी, नारळ, लोणच्याची बरणी, फणसपोळी, आंबेवडी, साठं, काय घेवु नी काय नको असे होवुन जायचे.
टिपिकल कोकणी! पूर्वी यस्टीत हे सगळं कोंबून जायचं. आता मांडवी आणि दिवा प्यॅसेंजरमधनं जातं. एवढाच फरक!

@कोकणी पुणेकर तुमच्या वर वर्णन केलेल्या गावाचे नाव काय? कुठे आहे ?>>>> तालुका गुहागर , पण चिपळुण गुहागर रस्त्याला गुहागर पासुन ३५ कि.लो. मीटर अगोदर चिवेली गावातुन ११ कि.लो. आतमध्ये जाण्यासाठी फाटा लागतो पेवे-पांगारी म्हणुन. पण पांगारी शेवटचे ठिकाण त्या अगोदर एक स्टॉप विसापुर हे आमचे गाव. चिपळुणवरुन आलेली वाशिष्ठी नदी पुढे दाभोळची खाडी बनते. आमच्या गावाच्या खाडी पलिकडील तिरावर दापोली तालुक्याची गावे वसली आहेत. @देव मासा आता कळव्यात खारेगावच आपले गाव, आन तिथली बोकड क्रिकेट मॅच आपला विश्व काप>>> तुम्ही माझी सही बघीतली नाहीत काय मी ही कळव्याचाच आहे. तुम्ही खारेगांवला कोठे असता? तुम्हाला व्य.नि. केला आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

@प्रमोद नमस्कार गाववाल्यानु. माहिती बद्दल धन्यवाद. माझे गाव खाडी पलिकडे. म्हणजे मी आता तुम्हाला 'गाववाले' म्हणू शकतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

माझं गाव पन्हाळजे (ता.खेड). चिवेलीच्या एकदम समोर. चिपळुन-चिवेली बसने चिवेली बंदर व तिथून पलिकडे नावेतुन. खेड मार्गे मात्र खेड -पन्हाळजे गाडी थेट गावात जाते.

अनन्न्या 01/04/2014 - 18:22
बाकी माझे बाबा मुंबईला जाताना अळू, डांबे, कढीलिंब, अंबाडीची भाजी, आंबोशी, आमसुलं, चिंचेचे गोळे असला खाऊ न्यायचे, म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर जाताना कसेतरीच वाटे. ती माणसे आपल्याकडे एवढा खाऊ आणतात आणि तुम्ही हे काय जमवून नेताय?, असे मनात येई आमच्या! पण तेव्हा हे कुठे कळत होते की याच गोष्टींचे अप्रूप असते तिथल्या लोकांना!

देव मासा 11/04/2014 - 00:56
आम्ही मुळचे मुंबईकर , बाबा सेवा निवृत्त झाले आणि आम्ही आलो कळव्यात राहायला , पारसिकला , झाली आता १० वर्ष , हा लेख वाचुन आर्कुट वर मित्राने एकमालवणी मिश्रित मराठी कविता पाठवली होती ती जर आठवली , चेपू पेस्ट करीत आहे इथे . 1 चाकरमानी म्हणजे मुंबईच्या गर्देतलो *"कॉमन माणूस "* गावाची नाळ तोडून, पोट भरुक येता नशिबाक दोष देत, मुंबईकर होवन जाता तेका सुद्धा वाटता, गावाकडे रवायाचा सकाळच्या पारार उठान, गायीच्या बोम्बांका तोंड लावायचा झाड्यासाठी लायन न लावता, नदीकाठी धावायचा पिशयेतल्या दुधान तेची, तहान मिटान जाता बाजारातल्या बेसनाक, तो पिठी समजान खाता आपल्या भाषेक गावपण, मुंबईत जपाक जाता ट्रेन मध्ये भजन, गावून पोलीसाचो मार खाता बाल्कनीत तुळशी लावन आणि ,गावाची उकड्या तांदळाची ,पेज खावन समाधान मानून घेता पण इंग्राजलेल्या पोरांसमोर, नाईलाज तेचो होता मालवणी जत्रेक जावन, वाडे सागुती खाता खटखटे लाडू आणि खाजा, घेवन घराकडे येता मालवणी बोलाचा कि मराठी ,ह्या कन्फ्युजन मध्ये रवता "मी भांडूप ला रवतो" सारख्या,मालवणी मिश्रित भाषेत मराठी तो बोलता गावाकडे जाताना मातुर, खूप खुश होता रोज 2 तास OT मारून, नवीन लुंगी बनियन घेता खावक म्हनान प्रेमान तो, "मैसूर पाक" नेता मेल्या "शिनेला" कसली हाडलस, म्हटल्यार तोंडात मारून घेता गावात्ल्यान्का वाटता मेलो, खूप कायतरी कमावता पण पोरांचा शिक्षण, आणि बिल्ला भरता भरता तो पुरा आयुष्य गमावता गणपतीच्या येलेक मात्र, पुन्हा "फिनिक्स " पक्षी होता गावाकडे जावाचा म्हनान, राखेतसून जन्म घेता असात नसात ता गहान ठेवन, गावाकडे पळता 10 बाय 10 च्या खोल्येत हुक्लेलो, "रोमान्स" करुक गावातच तर येळ मिळता अजून सुद्धा न चुकता, मनी आर्डर पाठवता आपण एक वेळ खावन, पोरांका खूप शिकवता आयुष्याचा शेवटी मात्र, पुन्हा मन व्हावता शेवटचे दिस मजेत काडुक, गावाकडे धावता असो आमचो चाकरमानी, नो *" मनी "* पण मोठेपनाचो *"धनी"*

पैसा 28/03/2014 - 22:24
आंब्यासाठी लाकडाच्या चौकोनी पेट्या, घरच्या माडापासुन काढलेल्या हिरकुटा पासुन बनवलेला खराटा, सुंभ, कोकम सरबताची बाटली, फणस, काजु, सुपारी, नारळ, लोणच्याची बरणी, फणसपोळी, आंबेवडी, साठं, काय घेवु नी काय नको असे होवुन जायचे.
टिपिकल कोकणी! पूर्वी यस्टीत हे सगळं कोंबून जायचं. आता मांडवी आणि दिवा प्यॅसेंजरमधनं जातं. एवढाच फरक!

@कोकणी पुणेकर तुमच्या वर वर्णन केलेल्या गावाचे नाव काय? कुठे आहे ?>>>> तालुका गुहागर , पण चिपळुण गुहागर रस्त्याला गुहागर पासुन ३५ कि.लो. मीटर अगोदर चिवेली गावातुन ११ कि.लो. आतमध्ये जाण्यासाठी फाटा लागतो पेवे-पांगारी म्हणुन. पण पांगारी शेवटचे ठिकाण त्या अगोदर एक स्टॉप विसापुर हे आमचे गाव. चिपळुणवरुन आलेली वाशिष्ठी नदी पुढे दाभोळची खाडी बनते. आमच्या गावाच्या खाडी पलिकडील तिरावर दापोली तालुक्याची गावे वसली आहेत. @देव मासा आता कळव्यात खारेगावच आपले गाव, आन तिथली बोकड क्रिकेट मॅच आपला विश्व काप>>> तुम्ही माझी सही बघीतली नाहीत काय मी ही कळव्याचाच आहे. तुम्ही खारेगांवला कोठे असता? तुम्हाला व्य.नि. केला आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

@प्रमोद नमस्कार गाववाल्यानु. माहिती बद्दल धन्यवाद. माझे गाव खाडी पलिकडे. म्हणजे मी आता तुम्हाला 'गाववाले' म्हणू शकतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

माझं गाव पन्हाळजे (ता.खेड). चिवेलीच्या एकदम समोर. चिपळुन-चिवेली बसने चिवेली बंदर व तिथून पलिकडे नावेतुन. खेड मार्गे मात्र खेड -पन्हाळजे गाडी थेट गावात जाते.

अनन्न्या 01/04/2014 - 18:22
बाकी माझे बाबा मुंबईला जाताना अळू, डांबे, कढीलिंब, अंबाडीची भाजी, आंबोशी, आमसुलं, चिंचेचे गोळे असला खाऊ न्यायचे, म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर जाताना कसेतरीच वाटे. ती माणसे आपल्याकडे एवढा खाऊ आणतात आणि तुम्ही हे काय जमवून नेताय?, असे मनात येई आमच्या! पण तेव्हा हे कुठे कळत होते की याच गोष्टींचे अप्रूप असते तिथल्या लोकांना!

देव मासा 11/04/2014 - 00:56
आम्ही मुळचे मुंबईकर , बाबा सेवा निवृत्त झाले आणि आम्ही आलो कळव्यात राहायला , पारसिकला , झाली आता १० वर्ष , हा लेख वाचुन आर्कुट वर मित्राने एकमालवणी मिश्रित मराठी कविता पाठवली होती ती जर आठवली , चेपू पेस्ट करीत आहे इथे . 1 चाकरमानी म्हणजे मुंबईच्या गर्देतलो *"कॉमन माणूस "* गावाची नाळ तोडून, पोट भरुक येता नशिबाक दोष देत, मुंबईकर होवन जाता तेका सुद्धा वाटता, गावाकडे रवायाचा सकाळच्या पारार उठान, गायीच्या बोम्बांका तोंड लावायचा झाड्यासाठी लायन न लावता, नदीकाठी धावायचा पिशयेतल्या दुधान तेची, तहान मिटान जाता बाजारातल्या बेसनाक, तो पिठी समजान खाता आपल्या भाषेक गावपण, मुंबईत जपाक जाता ट्रेन मध्ये भजन, गावून पोलीसाचो मार खाता बाल्कनीत तुळशी लावन आणि ,गावाची उकड्या तांदळाची ,पेज खावन समाधान मानून घेता पण इंग्राजलेल्या पोरांसमोर, नाईलाज तेचो होता मालवणी जत्रेक जावन, वाडे सागुती खाता खटखटे लाडू आणि खाजा, घेवन घराकडे येता मालवणी बोलाचा कि मराठी ,ह्या कन्फ्युजन मध्ये रवता "मी भांडूप ला रवतो" सारख्या,मालवणी मिश्रित भाषेत मराठी तो बोलता गावाकडे जाताना मातुर, खूप खुश होता रोज 2 तास OT मारून, नवीन लुंगी बनियन घेता खावक म्हनान प्रेमान तो, "मैसूर पाक" नेता मेल्या "शिनेला" कसली हाडलस, म्हटल्यार तोंडात मारून घेता गावात्ल्यान्का वाटता मेलो, खूप कायतरी कमावता पण पोरांचा शिक्षण, आणि बिल्ला भरता भरता तो पुरा आयुष्य गमावता गणपतीच्या येलेक मात्र, पुन्हा "फिनिक्स " पक्षी होता गावाकडे जावाचा म्हनान, राखेतसून जन्म घेता असात नसात ता गहान ठेवन, गावाकडे पळता 10 बाय 10 च्या खोल्येत हुक्लेलो, "रोमान्स" करुक गावातच तर येळ मिळता अजून सुद्धा न चुकता, मनी आर्डर पाठवता आपण एक वेळ खावन, पोरांका खूप शिकवता आयुष्याचा शेवटी मात्र, पुन्हा मन व्हावता शेवटचे दिस मजेत काडुक, गावाकडे धावता असो आमचो चाकरमानी, नो *" मनी "* पण मोठेपनाचो *"धनी"*
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ मागील भागात>> घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा. तिथुन पुढे >> कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्‍यात पाट साफ करत जायचो. हा पर्‍या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्‍या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत.