महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
जय महाराष्ट्र !
जय पुणे !
जय हिंजवडी फेज १ !
जय आपलं क्युबिकल नंबर !
जय बेन्च !
आणि सर्वात महत्वाचे
प्रतिक्रिया
बरं झालं मिर्च्या झोंबल्या ते
तीन पिढ्या राहूनही स्थानिक
खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.तसे
ओ आत्याबै
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर
ते बिचारे शिकतातच ना!
कानडी दंडेली निषेधार्हच आहे.
टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता?
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण
जरा
सीमा भागात बिगरमराठा 'मराठी'
आली, सरकारांची चर्चा जातीवर
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं
"गुलाल तिकडं चांगभलं" असा
वाक्प्रचार आपले आपले..
'चाय त्याचा न्याय' असा रायगड
मिरजेत आम्ही खोबरं घालूनच
आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे
६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी
उप्स.....
भावानावोंको समझो काकालोग्ज.
अरे!!! स्वर्गातून मजा काय
??
मरे आपके दुश्मन काका! (आहेत
अजून तरी नाही.
महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ?
परम खेदाने मदनबाणाशी सहमत
अगदी
पंगांचा आयडी उडवला म्हणून येत
आयडी
खेदानेच पण १००% सहमत
तुलना अस्थानी आहे..
.
पाइंट नाही?
वर
उकरून
शिळ्या कढीला ऊत
आँ
झालं की संपलं आता ... आता
नायतर काय. वेगळा विदर्भ
बेळगावचं काय घेऊन बसलात ?
१०० झालेच पाहिजेत का???
+१००
हे बघा मी टीआरपीसाठी एकही
टीआरपी साठी कोणीही प्रतिसाद
कोणता प्रश्न
बेळ्ळगावी म्हणा वो..
डबल ळ नैये ओ तिथे. शिंगल ळ
Pagination