मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रीय आयोगाचा दिलासादायक निर्णय...

पुणे मुंग्रापं ·

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लॉरी टांगटूंगकर ·

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा

माहितगार ·
कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलून देऊ शकणारे खालील तंत्रज्ञ हवेत! * भाषातज्ञ हवेत : कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलणे, आणि असे संपादीत केलेले यश सातत्याने भविष्यात पुढील पिढ्यांसहीत कायमस्वरुपी टिकवणे. * अर्थतज्ञ : कामाचे स्वरुप : संपूर्ण मनुष्यजात जरी इंग्रजाळली तरीही मागणी-पुरवठा नियमांचा कोणताही प्रभाव न पडता, प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ इंग्रजी कौशल्याच्या उपलब्धतेच्या बळावर संपूर्ण मानवजातीतील प्रत्येक व्यक्तीची आर्थीक संपन्नता वाढवत नेणे. * वैद्यकीय व्यावसायीक : अशा गोळी, इंजेक्शन्स, जेनेटीक साधनांचा शोध लावणे जेणे करून भ

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद ·

पगला गजोधर 23/11/2015 - 11:51
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या, तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले, रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें, श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं, आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …

पगला गजोधर 23/11/2015 - 11:51
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या, तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले, रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें, श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं, आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

चहावाल्याचे पंख.....

शिव कन्या ·

ट्रेड मार्क 19/11/2015 - 21:39
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन. खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!

In reply to by ट्रेड मार्क

खेडूत 20/11/2015 - 09:29
+१ कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी. लेख आवडला.

इडली डोसा 20/11/2015 - 07:57
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये. शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.

अमृत 20/11/2015 - 08:32
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman-rao-chaiwallah-day-author-night-2378024.html http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-student-1209455

मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची ! भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !

मयुरMK 22/11/2015 - 13:43
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .

ट्रेड मार्क 19/11/2015 - 21:39
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन. खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!

In reply to by ट्रेड मार्क

खेडूत 20/11/2015 - 09:29
+१ कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी. लेख आवडला.

इडली डोसा 20/11/2015 - 07:57
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये. शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.

अमृत 20/11/2015 - 08:32
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman-rao-chaiwallah-day-author-night-2378024.html http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-student-1209455

मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची ! भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !

मयुरMK 22/11/2015 - 13:43
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

बोर्डरूम ड्रामा...

सुहास झेले ·

सर्वसाक्षी 18/11/2015 - 15:05
हौसेच्या व घरगुती वस्तु, मग चैनीच्या वस्तु, मोटारगाड्या यानंतर आता गृहनिर्माण व्यवसायातही इ खरेदी येणार हे निश्चित. अनेक घर खरेदी विक्री अडत्यांनी विद्यमान व्यवसायावर अवलंबुन न राहता आता अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. मुळात रहिवासी सदनिकांनी साध्या व मध्यम घराची किंमत कोटींच्या पलिकडे नेऊन ठेवली व साहजिकच अडत्यांचे आकार घरागणीक लाखोंमध्ये पोचले. सामान्य माणुस जो ऋण काढ्न घर घेतो, त्याला लाख दिड लाख अडतीचा भार जाणवणार हे निश्चित. शिवाय हल्ली बांधकाम व्यावसायिक बहुतेक रक्क्म धनादेशाने स्विकारतात, त्यांनी ग्राहकांपर्यंत थेट पोचायचा प्रयत्न केला आहे आणि आता घर खरेदी नोंदणीही बर्‍यापिकी सुलभ झाली आहे हे सर्व लक्षात घेता घरखरेदी इ मार्गाने सुरू होणार हे निश्चित. जो तगला आणि जगला तो जिंकला.

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 15:08
हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही.
मोठी चुक. जो व्यक्ती इतर मोठे प्लेअर्स मैदानात असताना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन फंडींग मिळवतो आणी यशस्वी पदार्पण करतो तो इतकी अविवेकी चाल कशी काय निवडु शकतो ? स्पर्धात्मक जग म्हणजे काय एखादे अप्रसीध्द इंग्रजी भाषीक संस्थळ न्हवे जिथे सगळे झेक-जर्म-आयरीश-नायजेरीअन महामुर्ख *पादक नेमलेले असावेत अन सामान्यांच्या हाती काही पर्यायच ठेवलेले असु नयेत ?

नाखु 18/11/2015 - 17:20
एक्दम अनभिज्ञ आणि अतर्क्य जगाची ओळख. अजून असे रोचक किस्से-कहाण्या येऊद्या.. पांढरपेशा खालमाने नाखु.

आदूबाळ 18/11/2015 - 22:21
मला एक समजलं नाहीये. हाउसिंग डॉट कॉम रीयल इस्टेटसाठी मार्केटप्लेस मॉडेल राबवतं आहे ना? (म्हणजे रीयल इस्टेटसाठीचं फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉन.) यांना सातशे कोटी रुपयांचं क्यापिटल काय करायचंय?

In reply to by आदूबाळ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:23
बहुतांश पैसा हा अ‍ॅडवर्टायजिंगवर अथवा पुरक कंपन्या विकत घेण्यात खर्च होतो. प्रत्यक्ष सर्वीस्/प्रोडक्ट डेवलपमेंट कॉस्ट अत्यल्पच असते.

In reply to by भाऊंचे भाऊ

आदूबाळ 18/11/2015 - 23:36
पूरक कंपन्या विकत घ्यायचं एक ठीक आहे. पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का? आणि ते व्यवहार बहुतेकवेळेला गियर्ड (कर्ज काढून फंड केलेले) असतात. जाहिरातीला एवढा खर्च?

In reply to by आदूबाळ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:47
पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का?
चैन जोपर्यंत ऑफीस गॅरेजमधे आहे तोपर्यंतच झेपत नाही. एकदा फंडीग मिळाले की... फक्त स्पर्धेत टीकणे हेच ध्येय उरते.
जाहिरातीला एवढा खर्च ?
होय. जाहीरात म्हणजे ब्रोशर छापणे, फ्लेक्स उभारणे न्हवे तर टॉपचे लोकं साइन करुन त्या अ‍ॅड आइअपीएलच्या प्रत्येक ओवरनंतर प्रसारीत करणे. संस्थळ वापर चालु असताना विवीध बॅनरच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समोर येणे वगैरे वगैरे खर्चीक प्रकरण आहे. तरीही रक्कम बरीच वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे रुपयाचे डॉलरमधील उपलब्ध्द होणारे मुल्य. हे झाले एका देशाचे अर्थकारण. अर्थात तुम्हाला फक्त भारत न्हवे तर सोबत आख्खा एशीया ताब्यात घ्यायचा आहे, तिथे ऑफीस टाकावेच लागेल (कायदेशीर बाब म्हणून) तर हो ७०० कोटीचे फंडींग १० वर्षांसाठी हवेच जर गुंतवणुकदाराला कंपनीत अपेक्षीत हिस्सा हवा असेल तर ही रक्क अतिशय योग्य आहे.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 09:29
बरेचदा अनेकांचा स्टार्टप प्रकरणाबाबत जरा गोड गैरसमज असतो. तो म्हणजे स्टार्टप म्हणजे एखादा धंदा करुन बघणे होय. येस धंदा हा भाग महत्वाचा आहे पण स्टार्टप म्हणजे फक्त धंदा टाकुन बसणे न्हवे.... म्हणजे कोलगेटची एजंसी घेतली यश आलं नाही, मग काही दिवस रियल इस्टेट करुन बघत आहे यश आलं नाही मग, उद्या ट्रॅवल कंपनीची एजंसी घेतली, परवा ट्रकचे सुटे भाग विकायचे ठरवले... तेरवा भाजीपाला हे सर्व उद्योग आहेतच आणी त्यात स्टार्टप हा भाग आहेच, पण स्टार्टप हा शब्द प्रामुख्याने अशा संकल्पनेबाबत ((बिजनेस मॉडेल) जास्त वापरला जातो ज्याचे उत्कृष्ट व्यवसायात / फायद्यात रुपांतर होइल पण सध्या ती बाब प्रचलीत व्यवसायांमधील एक असेल असे नाही. थोडक्यात आख्खी दुनीया जे धंदे करुन (बिजनेस मॉडेल वापरुन) पैसा कमावते त्यापेक्षा काही तरी वेगळे (अन यशस्वी) मॉडेल समोर आणने हा स्टार्टपचा प्रमुख उद्देश असतो. अ‍ॅप्पल स्टार्टप होती कारण त्याआधी पर्सनल काँम्प्युटर्स अस्तित्वात न्हवते. आत्ता तुम्ही बाजीराव रोडला अ‍ॅपल स्टोर टाकले म्हणजे नवीन धंदा टाकलात इट्स नॉट रिअली स्टार्टप. म्हणून वीसी लोक हे चांगल्या संकल्पनेच्या (स्टार्टपच्या) शोधात असतात आणी त्यांना पटणार्‍या प्रोजेक्टमधे ते फावड्याने पैसा ओततात :) अन या खेळात संकल्पनेला अमुल्य किंमत असते मग ती कीती साधी बाब का असेना. मॅणपावरसाठी खर्च कधीच फार नसतो. आज तुम्ही आइनस्टाइनला जरी जॉबवर ठेवले तरी त्याचे पॅकेज फिक्स आहे त्या पेक्षा जास्त हवे असेल तर तो स्वतःची संकल्पना वापरुन त्याची स्टार्टप चालवेल. असो स्टार्टप म्हणजे फक्त एखादा धंदा सुरु करणे न्हवे.... त्यामुले फंडींग आले की चैन आणी जबाबदार्‍या दोन्ही सोबत अन खणखणीत येतात.

In reply to by भाऊंचे भाऊ

संदीप डांगे 19/11/2015 - 13:09
प्रतिसाद आवडला.. एक विस्तृत लेख टाका स्टार्ट-अप प्रकरणावर. वाचकांना नव्या जगाची नवीन माहिती मिळेल.

In reply to by आदूबाळ

अन्या दातार 19/11/2015 - 05:26
हाैसिंग.काॅमचे करिअर्स पेज बघितले होते त्यात त्यांचा भर अॅनालिटिक्सवर दिसला. कदाचित माॅडेल डेवलपमेंटसाठी आणि इंफ्रास्ट्रक्चरसाठी पैसे लागत असावेत.

हा तरुण फारच चंचल वाटत आहे. आंत्रप्रिनर म्हणून मोठा पल्ला गाठायचा असेल तर असे राहून चालणार नाही. माझा एक बॅचमेट पुण्यातल्या एका मोठ्या रिअल इस्टेट डेवलपर कंपनीचा (ही कंपनी आयटी पार्क्स वगैरे बांधते) सिइओ आहे गेल्या काही वर्षांपासून. भारतात या वयात सिइओ बनणे (कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना) ही खूप मोठी गोष्ट आहे. एका वेगळ्या विषयावरच्या लेखासाठी धन्यवाद.

In reply to by कंजूस

जुनूनपेक्षा स्वाभिमानमध्ये बोर्डरूम ड्रामा अधिक होता. दोन्ही मालिका १९९५-९६ साली समांतर सुरू होत्या. जुनूनमध्ये आदित्य धनराज व सुमेर राजवंश या उद्योजकांमध्ये वैयक्तिक कारणावरून तंटा चाललेला असतो. त्यात केशव कलसी, नाना नगरकर वगैरे मंडळी हात धुवून घेत असतात. स्वाभिमानमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पोझिशनसाठी ऋषभ व त्याचा काका महेंद्र यांच्यामध्ये चुरस असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 19/11/2015 - 13:08
व्वा! स्वाभिमान आवडती सीरियल होती. औद्योगिक भानगडी, विवाहबाह्य लफडी, वैगेरे केकता कर्पूर चे बीज याच सीरीयल्मधून पेरल्या गेले...

In reply to by श्रीरंग_जोशी

बोका-ए-आझम 20/11/2015 - 18:46
'शांती ' मध्येही प्रचंड बोर्डरुम ड्रामा होता. ती १९९४ मध्ये आली होती. भारतातील पहिली डेली सोप. बाकी अमेरिकेतील हाऊस आॅफ कार्ड्स, सूट्स, डॅलस, डायनॅस्टी आणि संत बरंबरं या मालिकाही अप्रतिम होत्या. निदान नावीन्यामुळे छान वाटत होत्या. खरा बोर्डरुम ड्रामा म्हणजे वाॅल स्ट्रीट - मायकेल डग्लस, मार्टिन शीन, चार्ली शीन, डॅरिल हॅना यांनी अजरामर केलेला आॅलिव्हर स्टोनचा चित्रपट.

संदीप डांगे 19/11/2015 - 13:17
विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला. हाउसिंगडॉटकॉम चे रीअल इस्टेट मार्केटवर, प्रतिस्पर्ध्यांवर काय परिणाम झाले ते लिहिले नाही. असो. ह्या वेबसाईटने मात्र रीअल-इस्टेट पोर्टल्सची दुनिया एकदम पुढे नेऊन ठेवली हे खरे. अगदी ठोकळ्या मशिन्स च्या काळात अ‍ॅपलने मॅक लॉन्च केला तसे. मी गेली चार वर्ष रीअल-इस्टेट मार्केटींगमधे काम करत आहे. नायंटीनाईनएकर्स, मॅजिकब्रिक्स, इ. इ-पोर्टल्सचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे. या टॉपच्या साईट्सपेक्षा जबरदस्त वेगळे देण्यात हाउसिंगडॉटकॉम यशस्वी झाले. राहुल यादवबद्दल कन्स्पिरसी झाली व त्यानेही आपल्या लहरी-व्यावसायिकताशून्य वागण्याने त्याला हातभारच लावला हे सत्यच आहे.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 20/11/2015 - 19:41
विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला.
सहमत. संदीपरावाचे लक्ष पोर्टलवर होते. तिथली झ्गमग पाह्यलीय त्यांनी. मी हाउसिंगचे प्रिंट कॅम्पेनिंग पाहूनच चाट पडलो होतो. एकाच वेळी सगळ्या लीडिंग पेपरला फुल्ल फ्रंट पेज. ती पण अगदी कुतूहल वाढवणारी. जबर एन्ट्री होती ती. त्याच वेळी होर्डिंग्ज, डीस्प्लेज अन बॅनर्स पण अशाच राक्षसी आकारात अन संख्येने झळकत होते. सगळीकडे तो अप्वर्ड अ‍ॅरो पाहून अन हॅशटॅग पाहून पहिल्यांदा बर्‍याच जणांना कळले नाही. पाण ह्या कॅम्पेनवर केलेला खर्च अफाट अचाट होता हे नक्की.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 20/11/2015 - 20:20
हाउसिंगचं 'कॅम्पेन डिझाईन' लाँचच्या आधिपासून माहित होतं. जाहिरातींचा खर्च अफाट होता हे खरेच, त्याचे कारण आजकाल सगळे आंत्रप्रिनर, स्टार्टप्स स्टीवजॉब्स ला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याच मंडळींना वाटतं की जिथे तिथे आपले कँपेन झळकले की आपण मार्केटमधे 'अराईव' झालोय. दिग्गज साईट्सच्या स्पर्धेत उतरायचं तर असलं नेत्रदिपक करण्याची आवश्यकता होतीच. पण ते जरा ओवरडन टैप झालंय. रीअल इस्टेटचा आणि वेबसाईट्सचा माझ्या अनुभवानुसार जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती. स्टीवजॉब्स फक्त चकचकित, काळाच्य पुढच्या प्रॉडक्ट डीझाइन देत नव्हता तर त्यात असणारे सॉफ्टवेअरही, हार्डवेअरही काळाच्या पुढे असेल याबद्दल जागरूक होता. ह्या स्गळ्या 'बेस्ट'ला सादर करण्याची पद्धतही 'बेस्ट' हवी. पण आजकाल काही लोक प्रेझेंटेशनच्या बेस्टपणाकडे जास्त लक्ष केंद्रित करतात, प्रॉडक्ट बेस्ट असणे व कस्टमर खुश असणे हीच सगळ्यात मोठी ब्रँडींग असते, ते मार्केटमधे खरे 'अराइव' होणे आहे हे विसरतात. हाउसिंगची वेबसाईट नाविन्यपूर्ण होती, पण हे नाविन्य युजर्सपर्यंत पोचवण्यात ते कमी पडले असे वाटते. याबाबतीत मी एअरबीएनबीच्या बिझनेसमॉडेलला १० पैकी ९.५ मार्क्स देइल. अगदी योग्य पद्धतीने मार्केटींग करून ही कंपनी आज लॉजिंग-बोर्डींग जगात भयंकर गाजत आहे. अवांतरः झी-स्टार वैगेरेचे सीरियल हेडसना आपल्या मालिकांचे कँपेनिंग खूप करावे असे वाटते. जाहिरात एजंसीपण नेमक्या त्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच मोठे मोठे होर्डींग्स लावून मुंबईभर दणदणाट करतोय असा भास निर्माण करतात. आपल्या मालिकेचे होर्डींग बघुन हेड्स खुश होतात, जाहिरात एजंसीजचे पैसे सुटतात.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 20/11/2015 - 20:33
जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती
दॅट्स ईट. अवांतर माझे १०बाय १०: होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 20/11/2015 - 21:00
होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.
मग वाट काय बघताय राव... होऊ दे खर्च. तसेही भारतीय जाहिरातजगताबद्दल फार मौल्यवान पुस्तके नाहीत. जी आहेत ती आर्मचेअर अ‍ॅक्टीविस्टसची आहेत. तुझ्यासारख्या ग्राउंडचा अनुभव असणारं कुणीच नाही. इंग्रजी-मराठी दोन्ही छापू, हाय काय नाय काय.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 21/11/2015 - 07:04
बघूया... पियुष पांडेचं म्हटल्यावर रीव्यु चांगले येण्याची 'सोय' होऊ शकते. ;-) माझं असं म्हणणं होतं की अभ्या... ज्या सर्कलमधे आहे त्या वर्तुळातले अनुभव आले पाहिजेत.

अजया 20/11/2015 - 21:30
या लाँचबद्दल ऐकले होते. पण यापुढे हा प्रकार घडलेला आत्ताच कळला.एका छान लेखाबद्दल धन्यवाद.

पैसा 21/11/2015 - 22:02
राहुल यादव खराच सनकी आहे की त्याच्या लहान वय आणि शून्य अनुभावाचा फायदा घेऊन त्याला उचलून टाकलंय हे कळेना! या प्रकारांना लांबूनच नमस्कार.

सुहास झेले 12/12/2015 - 19:57
Flipkart's Bansals back former Housing CEO Rahul Yadav's new startup BENGALURU: Flipkart cofounders Sachin and Binny Bansal have invested an undisclosed seed funding in online realty portal Housing's former CEO Rahul Yadav's new startup Intelligent Interfaces. The startup aims to bring efficiencies in the processes of the Indian government, Yadav said. "The startup will be an interface that will be used by government officials," Yadav told ET. "I see very large businesses that can be created in partnerships with government," he said. Sachin Bansal confirmed the investment to ET, but declined to comment on the amount invested and other specifics. "He is doing something which is good for the country," Bansal told ET.

मी-सौरभ 14/12/2015 - 19:22
एका माहिति नसलेल्या घडामोडीची सुन्दर ओळख करुन दिलित.. उप्दतेस् ची वाट पाहिल्या जाईल.

सुहास झेले 31/12/2015 - 12:10
Yuvraj Singh invests in Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces Mumbai: Indian cricketer Yuvraj Singh has made an undisclosed amount of investment in former Housing.com’s chief executive officer and co-founder Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces. “Proud to back Rahul Yadav and Intelligent Interfaces (ii) in helping the Government govern 100x better with the help of technology. Get ready for the (r)evolution!,” Singh posted on his Facebook account with a picture of Yadav, Nishant Singhal and himself. “A 100x company needs 100x team!,” Yadav said as he shared the post on his Facebook account.

सर्वसाक्षी 18/11/2015 - 15:05
हौसेच्या व घरगुती वस्तु, मग चैनीच्या वस्तु, मोटारगाड्या यानंतर आता गृहनिर्माण व्यवसायातही इ खरेदी येणार हे निश्चित. अनेक घर खरेदी विक्री अडत्यांनी विद्यमान व्यवसायावर अवलंबुन न राहता आता अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. मुळात रहिवासी सदनिकांनी साध्या व मध्यम घराची किंमत कोटींच्या पलिकडे नेऊन ठेवली व साहजिकच अडत्यांचे आकार घरागणीक लाखोंमध्ये पोचले. सामान्य माणुस जो ऋण काढ्न घर घेतो, त्याला लाख दिड लाख अडतीचा भार जाणवणार हे निश्चित. शिवाय हल्ली बांधकाम व्यावसायिक बहुतेक रक्क्म धनादेशाने स्विकारतात, त्यांनी ग्राहकांपर्यंत थेट पोचायचा प्रयत्न केला आहे आणि आता घर खरेदी नोंदणीही बर्‍यापिकी सुलभ झाली आहे हे सर्व लक्षात घेता घरखरेदी इ मार्गाने सुरू होणार हे निश्चित. जो तगला आणि जगला तो जिंकला.

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 15:08
हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही.
मोठी चुक. जो व्यक्ती इतर मोठे प्लेअर्स मैदानात असताना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन फंडींग मिळवतो आणी यशस्वी पदार्पण करतो तो इतकी अविवेकी चाल कशी काय निवडु शकतो ? स्पर्धात्मक जग म्हणजे काय एखादे अप्रसीध्द इंग्रजी भाषीक संस्थळ न्हवे जिथे सगळे झेक-जर्म-आयरीश-नायजेरीअन महामुर्ख *पादक नेमलेले असावेत अन सामान्यांच्या हाती काही पर्यायच ठेवलेले असु नयेत ?

नाखु 18/11/2015 - 17:20
एक्दम अनभिज्ञ आणि अतर्क्य जगाची ओळख. अजून असे रोचक किस्से-कहाण्या येऊद्या.. पांढरपेशा खालमाने नाखु.

आदूबाळ 18/11/2015 - 22:21
मला एक समजलं नाहीये. हाउसिंग डॉट कॉम रीयल इस्टेटसाठी मार्केटप्लेस मॉडेल राबवतं आहे ना? (म्हणजे रीयल इस्टेटसाठीचं फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉन.) यांना सातशे कोटी रुपयांचं क्यापिटल काय करायचंय?

In reply to by आदूबाळ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:23
बहुतांश पैसा हा अ‍ॅडवर्टायजिंगवर अथवा पुरक कंपन्या विकत घेण्यात खर्च होतो. प्रत्यक्ष सर्वीस्/प्रोडक्ट डेवलपमेंट कॉस्ट अत्यल्पच असते.

In reply to by भाऊंचे भाऊ

आदूबाळ 18/11/2015 - 23:36
पूरक कंपन्या विकत घ्यायचं एक ठीक आहे. पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का? आणि ते व्यवहार बहुतेकवेळेला गियर्ड (कर्ज काढून फंड केलेले) असतात. जाहिरातीला एवढा खर्च?

In reply to by आदूबाळ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:47
पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का?
चैन जोपर्यंत ऑफीस गॅरेजमधे आहे तोपर्यंतच झेपत नाही. एकदा फंडीग मिळाले की... फक्त स्पर्धेत टीकणे हेच ध्येय उरते.
जाहिरातीला एवढा खर्च ?
होय. जाहीरात म्हणजे ब्रोशर छापणे, फ्लेक्स उभारणे न्हवे तर टॉपचे लोकं साइन करुन त्या अ‍ॅड आइअपीएलच्या प्रत्येक ओवरनंतर प्रसारीत करणे. संस्थळ वापर चालु असताना विवीध बॅनरच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समोर येणे वगैरे वगैरे खर्चीक प्रकरण आहे. तरीही रक्कम बरीच वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे रुपयाचे डॉलरमधील उपलब्ध्द होणारे मुल्य. हे झाले एका देशाचे अर्थकारण. अर्थात तुम्हाला फक्त भारत न्हवे तर सोबत आख्खा एशीया ताब्यात घ्यायचा आहे, तिथे ऑफीस टाकावेच लागेल (कायदेशीर बाब म्हणून) तर हो ७०० कोटीचे फंडींग १० वर्षांसाठी हवेच जर गुंतवणुकदाराला कंपनीत अपेक्षीत हिस्सा हवा असेल तर ही रक्क अतिशय योग्य आहे.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 09:29
बरेचदा अनेकांचा स्टार्टप प्रकरणाबाबत जरा गोड गैरसमज असतो. तो म्हणजे स्टार्टप म्हणजे एखादा धंदा करुन बघणे होय. येस धंदा हा भाग महत्वाचा आहे पण स्टार्टप म्हणजे फक्त धंदा टाकुन बसणे न्हवे.... म्हणजे कोलगेटची एजंसी घेतली यश आलं नाही, मग काही दिवस रियल इस्टेट करुन बघत आहे यश आलं नाही मग, उद्या ट्रॅवल कंपनीची एजंसी घेतली, परवा ट्रकचे सुटे भाग विकायचे ठरवले... तेरवा भाजीपाला हे सर्व उद्योग आहेतच आणी त्यात स्टार्टप हा भाग आहेच, पण स्टार्टप हा शब्द प्रामुख्याने अशा संकल्पनेबाबत ((बिजनेस मॉडेल) जास्त वापरला जातो ज्याचे उत्कृष्ट व्यवसायात / फायद्यात रुपांतर होइल पण सध्या ती बाब प्रचलीत व्यवसायांमधील एक असेल असे नाही. थोडक्यात आख्खी दुनीया जे धंदे करुन (बिजनेस मॉडेल वापरुन) पैसा कमावते त्यापेक्षा काही तरी वेगळे (अन यशस्वी) मॉडेल समोर आणने हा स्टार्टपचा प्रमुख उद्देश असतो. अ‍ॅप्पल स्टार्टप होती कारण त्याआधी पर्सनल काँम्प्युटर्स अस्तित्वात न्हवते. आत्ता तुम्ही बाजीराव रोडला अ‍ॅपल स्टोर टाकले म्हणजे नवीन धंदा टाकलात इट्स नॉट रिअली स्टार्टप. म्हणून वीसी लोक हे चांगल्या संकल्पनेच्या (स्टार्टपच्या) शोधात असतात आणी त्यांना पटणार्‍या प्रोजेक्टमधे ते फावड्याने पैसा ओततात :) अन या खेळात संकल्पनेला अमुल्य किंमत असते मग ती कीती साधी बाब का असेना. मॅणपावरसाठी खर्च कधीच फार नसतो. आज तुम्ही आइनस्टाइनला जरी जॉबवर ठेवले तरी त्याचे पॅकेज फिक्स आहे त्या पेक्षा जास्त हवे असेल तर तो स्वतःची संकल्पना वापरुन त्याची स्टार्टप चालवेल. असो स्टार्टप म्हणजे फक्त एखादा धंदा सुरु करणे न्हवे.... त्यामुले फंडींग आले की चैन आणी जबाबदार्‍या दोन्ही सोबत अन खणखणीत येतात.

In reply to by भाऊंचे भाऊ

संदीप डांगे 19/11/2015 - 13:09
प्रतिसाद आवडला.. एक विस्तृत लेख टाका स्टार्ट-अप प्रकरणावर. वाचकांना नव्या जगाची नवीन माहिती मिळेल.

In reply to by आदूबाळ

अन्या दातार 19/11/2015 - 05:26
हाैसिंग.काॅमचे करिअर्स पेज बघितले होते त्यात त्यांचा भर अॅनालिटिक्सवर दिसला. कदाचित माॅडेल डेवलपमेंटसाठी आणि इंफ्रास्ट्रक्चरसाठी पैसे लागत असावेत.

हा तरुण फारच चंचल वाटत आहे. आंत्रप्रिनर म्हणून मोठा पल्ला गाठायचा असेल तर असे राहून चालणार नाही. माझा एक बॅचमेट पुण्यातल्या एका मोठ्या रिअल इस्टेट डेवलपर कंपनीचा (ही कंपनी आयटी पार्क्स वगैरे बांधते) सिइओ आहे गेल्या काही वर्षांपासून. भारतात या वयात सिइओ बनणे (कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना) ही खूप मोठी गोष्ट आहे. एका वेगळ्या विषयावरच्या लेखासाठी धन्यवाद.

In reply to by कंजूस

जुनूनपेक्षा स्वाभिमानमध्ये बोर्डरूम ड्रामा अधिक होता. दोन्ही मालिका १९९५-९६ साली समांतर सुरू होत्या. जुनूनमध्ये आदित्य धनराज व सुमेर राजवंश या उद्योजकांमध्ये वैयक्तिक कारणावरून तंटा चाललेला असतो. त्यात केशव कलसी, नाना नगरकर वगैरे मंडळी हात धुवून घेत असतात. स्वाभिमानमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पोझिशनसाठी ऋषभ व त्याचा काका महेंद्र यांच्यामध्ये चुरस असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 19/11/2015 - 13:08
व्वा! स्वाभिमान आवडती सीरियल होती. औद्योगिक भानगडी, विवाहबाह्य लफडी, वैगेरे केकता कर्पूर चे बीज याच सीरीयल्मधून पेरल्या गेले...

In reply to by श्रीरंग_जोशी

बोका-ए-आझम 20/11/2015 - 18:46
'शांती ' मध्येही प्रचंड बोर्डरुम ड्रामा होता. ती १९९४ मध्ये आली होती. भारतातील पहिली डेली सोप. बाकी अमेरिकेतील हाऊस आॅफ कार्ड्स, सूट्स, डॅलस, डायनॅस्टी आणि संत बरंबरं या मालिकाही अप्रतिम होत्या. निदान नावीन्यामुळे छान वाटत होत्या. खरा बोर्डरुम ड्रामा म्हणजे वाॅल स्ट्रीट - मायकेल डग्लस, मार्टिन शीन, चार्ली शीन, डॅरिल हॅना यांनी अजरामर केलेला आॅलिव्हर स्टोनचा चित्रपट.

संदीप डांगे 19/11/2015 - 13:17
विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला. हाउसिंगडॉटकॉम चे रीअल इस्टेट मार्केटवर, प्रतिस्पर्ध्यांवर काय परिणाम झाले ते लिहिले नाही. असो. ह्या वेबसाईटने मात्र रीअल-इस्टेट पोर्टल्सची दुनिया एकदम पुढे नेऊन ठेवली हे खरे. अगदी ठोकळ्या मशिन्स च्या काळात अ‍ॅपलने मॅक लॉन्च केला तसे. मी गेली चार वर्ष रीअल-इस्टेट मार्केटींगमधे काम करत आहे. नायंटीनाईनएकर्स, मॅजिकब्रिक्स, इ. इ-पोर्टल्सचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे. या टॉपच्या साईट्सपेक्षा जबरदस्त वेगळे देण्यात हाउसिंगडॉटकॉम यशस्वी झाले. राहुल यादवबद्दल कन्स्पिरसी झाली व त्यानेही आपल्या लहरी-व्यावसायिकताशून्य वागण्याने त्याला हातभारच लावला हे सत्यच आहे.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 20/11/2015 - 19:41
विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला.
सहमत. संदीपरावाचे लक्ष पोर्टलवर होते. तिथली झ्गमग पाह्यलीय त्यांनी. मी हाउसिंगचे प्रिंट कॅम्पेनिंग पाहूनच चाट पडलो होतो. एकाच वेळी सगळ्या लीडिंग पेपरला फुल्ल फ्रंट पेज. ती पण अगदी कुतूहल वाढवणारी. जबर एन्ट्री होती ती. त्याच वेळी होर्डिंग्ज, डीस्प्लेज अन बॅनर्स पण अशाच राक्षसी आकारात अन संख्येने झळकत होते. सगळीकडे तो अप्वर्ड अ‍ॅरो पाहून अन हॅशटॅग पाहून पहिल्यांदा बर्‍याच जणांना कळले नाही. पाण ह्या कॅम्पेनवर केलेला खर्च अफाट अचाट होता हे नक्की.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 20/11/2015 - 20:20
हाउसिंगचं 'कॅम्पेन डिझाईन' लाँचच्या आधिपासून माहित होतं. जाहिरातींचा खर्च अफाट होता हे खरेच, त्याचे कारण आजकाल सगळे आंत्रप्रिनर, स्टार्टप्स स्टीवजॉब्स ला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याच मंडळींना वाटतं की जिथे तिथे आपले कँपेन झळकले की आपण मार्केटमधे 'अराईव' झालोय. दिग्गज साईट्सच्या स्पर्धेत उतरायचं तर असलं नेत्रदिपक करण्याची आवश्यकता होतीच. पण ते जरा ओवरडन टैप झालंय. रीअल इस्टेटचा आणि वेबसाईट्सचा माझ्या अनुभवानुसार जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती. स्टीवजॉब्स फक्त चकचकित, काळाच्य पुढच्या प्रॉडक्ट डीझाइन देत नव्हता तर त्यात असणारे सॉफ्टवेअरही, हार्डवेअरही काळाच्या पुढे असेल याबद्दल जागरूक होता. ह्या स्गळ्या 'बेस्ट'ला सादर करण्याची पद्धतही 'बेस्ट' हवी. पण आजकाल काही लोक प्रेझेंटेशनच्या बेस्टपणाकडे जास्त लक्ष केंद्रित करतात, प्रॉडक्ट बेस्ट असणे व कस्टमर खुश असणे हीच सगळ्यात मोठी ब्रँडींग असते, ते मार्केटमधे खरे 'अराइव' होणे आहे हे विसरतात. हाउसिंगची वेबसाईट नाविन्यपूर्ण होती, पण हे नाविन्य युजर्सपर्यंत पोचवण्यात ते कमी पडले असे वाटते. याबाबतीत मी एअरबीएनबीच्या बिझनेसमॉडेलला १० पैकी ९.५ मार्क्स देइल. अगदी योग्य पद्धतीने मार्केटींग करून ही कंपनी आज लॉजिंग-बोर्डींग जगात भयंकर गाजत आहे. अवांतरः झी-स्टार वैगेरेचे सीरियल हेडसना आपल्या मालिकांचे कँपेनिंग खूप करावे असे वाटते. जाहिरात एजंसीपण नेमक्या त्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच मोठे मोठे होर्डींग्स लावून मुंबईभर दणदणाट करतोय असा भास निर्माण करतात. आपल्या मालिकेचे होर्डींग बघुन हेड्स खुश होतात, जाहिरात एजंसीजचे पैसे सुटतात.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 20/11/2015 - 20:33
जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती
दॅट्स ईट. अवांतर माझे १०बाय १०: होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 20/11/2015 - 21:00
होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.
मग वाट काय बघताय राव... होऊ दे खर्च. तसेही भारतीय जाहिरातजगताबद्दल फार मौल्यवान पुस्तके नाहीत. जी आहेत ती आर्मचेअर अ‍ॅक्टीविस्टसची आहेत. तुझ्यासारख्या ग्राउंडचा अनुभव असणारं कुणीच नाही. इंग्रजी-मराठी दोन्ही छापू, हाय काय नाय काय.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 21/11/2015 - 07:04
बघूया... पियुष पांडेचं म्हटल्यावर रीव्यु चांगले येण्याची 'सोय' होऊ शकते. ;-) माझं असं म्हणणं होतं की अभ्या... ज्या सर्कलमधे आहे त्या वर्तुळातले अनुभव आले पाहिजेत.

अजया 20/11/2015 - 21:30
या लाँचबद्दल ऐकले होते. पण यापुढे हा प्रकार घडलेला आत्ताच कळला.एका छान लेखाबद्दल धन्यवाद.

पैसा 21/11/2015 - 22:02
राहुल यादव खराच सनकी आहे की त्याच्या लहान वय आणि शून्य अनुभावाचा फायदा घेऊन त्याला उचलून टाकलंय हे कळेना! या प्रकारांना लांबूनच नमस्कार.

सुहास झेले 12/12/2015 - 19:57
Flipkart's Bansals back former Housing CEO Rahul Yadav's new startup BENGALURU: Flipkart cofounders Sachin and Binny Bansal have invested an undisclosed seed funding in online realty portal Housing's former CEO Rahul Yadav's new startup Intelligent Interfaces. The startup aims to bring efficiencies in the processes of the Indian government, Yadav said. "The startup will be an interface that will be used by government officials," Yadav told ET. "I see very large businesses that can be created in partnerships with government," he said. Sachin Bansal confirmed the investment to ET, but declined to comment on the amount invested and other specifics. "He is doing something which is good for the country," Bansal told ET.

मी-सौरभ 14/12/2015 - 19:22
एका माहिति नसलेल्या घडामोडीची सुन्दर ओळख करुन दिलित.. उप्दतेस् ची वाट पाहिल्या जाईल.

सुहास झेले 31/12/2015 - 12:10
Yuvraj Singh invests in Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces Mumbai: Indian cricketer Yuvraj Singh has made an undisclosed amount of investment in former Housing.com’s chief executive officer and co-founder Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces. “Proud to back Rahul Yadav and Intelligent Interfaces (ii) in helping the Government govern 100x better with the help of technology. Get ready for the (r)evolution!,” Singh posted on his Facebook account with a picture of Yadav, Nishant Singhal and himself. “A 100x company needs 100x team!,” Yadav said as he shared the post on his Facebook account.
हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.