मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

पुणे मुंग्रापं ·

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.

आर्ट ऑफ लिव्हिंग

महासंग्राम ·

भाऊंचे भाऊ 14/03/2016 - 14:38
ओके हे डेक्कन पुस्तकाच्या वाट्सअप ग्रुपवर पण तुम्ही टाकलं होत अन प्रत्येक ठिकाण मिपा नाही हे माहीत असल्याने माझ्या WYAKT HONYAAVAR पराकोटीच्या मर्यादा मला पाळाव्या लागतात पण आता इथे लिहलेच आहे तर स्पष्ट बोलतो टुकार धागा

नीलमोहर 14/03/2016 - 14:47
'Art of leaving' - मिपावर डूआयडींसाठी याचे क्लासेस घ्यायला हवेत :)

भाऊंचे भाऊ 14/03/2016 - 14:38
ओके हे डेक्कन पुस्तकाच्या वाट्सअप ग्रुपवर पण तुम्ही टाकलं होत अन प्रत्येक ठिकाण मिपा नाही हे माहीत असल्याने माझ्या WYAKT HONYAAVAR पराकोटीच्या मर्यादा मला पाळाव्या लागतात पण आता इथे लिहलेच आहे तर स्पष्ट बोलतो टुकार धागा

नीलमोहर 14/03/2016 - 14:47
'Art of leaving' - मिपावर डूआयडींसाठी याचे क्लासेस घ्यायला हवेत :)
वेळ : आणीबाणीची काळ : प्यायला उठलेला स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये.... खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!! विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या. जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन.

खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १)

माहितगार ·

व्यवसायाच्या खेळत्या भांडवलातून घरखर्चाकडे पैसा वळता करणे हा तुम्ही तुमच्या व्यवसायाशी केलेला जघन्य अपराध असतो मुद्दा 100% बरोबर आहे. पुलेशु. पुभाप्र.

छान सुरवात.
लेख सर्वसामान्य वाचकांना समजण्यास सोपा असावा इतपतच लिहिला आहे.
असे सोपे लिहिणे हे अधिक कठीण असते.

अभ्या.. 27/02/2016 - 18:57
चांगला विषय आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला अशा किती चुका आपण करीत होतो ते आज कळतेय. पण काही म्हणा, धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे. दोन दिवसापूर्वीच मुद्रण दिन साजरा झाला. सोलापुरात मुद्रक परिषदेतर्फे झालेल्या व्याख्यानात अगदी हाच विषय चर्चिला गेला. (इतके दिवस नव्या टेक्नॉलोजी शिवाय न बोलणारे मुद्रक ह्यावेळी खरोखर आस्थेने बोलत होते)

In reply to by अभ्या..

माहितगार 27/02/2016 - 19:37
हम्म, किंवा खरेतर माझा प्रयत्न पुस्तकी लिहिण्याचा कमी असेल किंवा पुस्तके हाताळून मध्ये बरीच वर्षे निघून गेलीत, त्यामुळे पुस्तकी भाग प्रतिसादातून जाणकारांनी जोडावा अशी विनंती आणि अपेक्षा आहे. माझा या लेखमालेतून कॉपीबुक अथवा आदर्शवाद पेक्षा प्रॅक्टिकल अडचणींचीच चर्चा करण्याचा प्रयत्न असेल अर्थात हे लेखन बर्‍याच मायक्रोसाइज व्यवसायांना जवळून पण तटस्थतेने अभ्यासताना एक वाणीज्य शाखेच्या पार्श्वभूमीतून मी मला जाणवले त्यातून येते आहे, त्यात आपल्या सारख्या व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव प्रतिसादातून असेच येत राहील्यास या धागा लेखाची उणीव पूर्ण होण्यास हातभारच लागेल त्यामुळे प्रतिसाद अधिक विस्ताराने आल्यास छानच

In reply to by अभ्या..

धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे.
एकदम पटलं. याशिवाय व्यवसायात टिकून / जिवंत राहणे अवघड आहे.

मितभाषी 28/02/2016 - 00:20
शून्यातून विश्व निर्माण केलेला तरीही ह्या वानिज्य संकल्पना माहीत न्सलेला नव व्यवसायिक. मितभाषी.

असंका 28/02/2016 - 08:12
सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कच्च्यामालासाठी जे खेळते भांडवल लागते त्यावर आपल्या ग्राहकास (कस्टमरला) कधीही (स्वप्नातही) उधारी देऊ नये किंवा असेही लिहिता येईल की किमान कच्च्या मालासाठी लागणारा पैसा/डिमांडड्राफ्ट कस्टमर कडून अ‍ॅडव्हान्समध्ये मिळवणे बेस्ट ते मागूनही शक्य झाले नाहीतर ऑन डेलिव्हरी मिळवला पाहीजे.
भावना नक्कीच योग्य आहे. बहुतेक व्यवसायिक अगदी सहज सहमत होतील. पण धंद्यात असं होउ शकत नाही. तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी दिली जाते. उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक भाग आहे आणि ही गोष्ट सर्वमान्य आहे. अगदी बँकाही या उधारीच्या तारणावर कर्ज (खेळत्या भांडवलासाठी) मंजूर करतात. कदाचित आपल्याला असं म्हणायचंय की ग्राहकाने कबूल केल्यावेळी त्याच्याकडून उधार वसूल व्हायला हवी.. बाकी या विषयावर लिहिताय त्याबद्दल अभिनंदन.. प्रतिसाद बघूनच कळतंय की या विषयावर कुणी लिहिणं किती आवश्यक होतं ते! धन्यवाद!

In reply to by असंका

माहितगार 28/02/2016 - 09:14
भावना नक्कीच योग्य आहे....
नाही, अहो भावना नाही, साधे गणित आहे :) व्यवसायाच्या प्रकारांप्रमाणे उधारीच्या कालावधीच्या वेगवेगळ्या संस्कृती असतात हे खरे आहे. काही व्यवसाय प्रकारात चेनच्या सर्वात वरच्या लेव्हलला मागणीवर ताण असेल तर तो ताण पुरवठादारांच्या खालच्या साखळीवर पडत जातो. समजा कारची मागणी अचानक घटली तर कार डिस्ट्रीबुटर कडून कार मॅन्यूफॅक्चरर कडे उधारीचा कालावधी वाढेल आणि कार मॅन्युफॅक्चरच हा वाढलेला कालावधीचा ताण खाली आपल्या पुरवठादारांवर पास ऑन करेल आता त्या पुरवठादारांचे पुरवठादार असतील तर त्यांना आणखी ताण पडेल. पण मार्केट एकदा सुरळीत झाले की पेमेंट टर्मस सुधारावयास हव्यात बर्‍याचदा मार्केट सुधारल्या नंतर चेन मधला कुठला तरी व्यावसायिक खाली उधारिचा कालावधी कमी न करता पैसा तिसरीकडेच फिरवतो आणि उधारीच्या संस्कृतीला सरावलेला पुरवठादार निमुटपणे सहन करतो कारण संस्कृतीला तो सरावलेला आहे. या संस्कृतींमध्ये जेवढा बदल करणे शक्य आहे तेवढ्यासाठी झगडत राहणे (भांडणे नव्हे) व्यावसायिकाचे स्वतःच्या व्यवसाया प्रती कर्तव्य आहे. केवळ संस्कृतीला सरावलेल्या मुळे पैसा उशीरा येत असेल तर जास्तीच्या उधारीच्या कालावधीमुळे कॉस्ट एस्कलेशन होते या बाबत आणि उधारींचा कालावधी कमी केला तर कॉस्ट कमी होऊन मागणी वाढण्यात मदत होऊ शकते ह्याची समजदार ग्राहकाला आठवण द्यावयास हवी. पेमेंट्स कशी मागावीत आणि मिळवावीत या बाबत वेगळा लेख लिहिणार आहे तेव्हा त्यावर अधिक चर्चा करुयात अजून एक मुद्दा आपण येथे लक्षात घ्या मी संपूर्ण खेळत्या भांडवलावर उधारी न देण्याबद्दलही बोललो नाही केवळ लागणार्‍या कच्च्या माला बाबतचा पैसा शक्यतोवर स्वतच्या व्यवसायातून बिनव्याजी असेल तेवढी तुमची स्पर्धा क्षमता वाढते. त्यासाठी समजा काही ग्राहकांना तुम्ही अधिक उधारी देताय पण कच्च्यामालासाठी लागणारा पैशाचा भाग इतर पेमेंट ऑन डेलिव्हरी ग्राहकांकडून उभा रहात असेल तर उत्तम पुढे लिहिताना हे शक्य असलेल्या व्यवसाय क्षेत्रातले एक उदाहरण देईन. पण सांगण्याचा मुद्दा असा की मी वर सर्व

In reply to by असंका

माहितगार 28/02/2016 - 14:06
होय प्रतिसाद अपूर्ण आहे- उर्वरीत उत्तर लेखात लिहू का प्रतिसादात नक्की नाही केल. पेमेंट कलेक्शन बद्दल एक धागा लेख लिहिन उर्वरीत प्रतिसादाचा काही भाग कदाचित त्यात घ्यावा लागेल. माझी लेखनाची प्रक्रीया अधून मधून चालू राहील त्यामुळे माझे प्रतिसाद पूर्ण होण्या पुर्वीही चर्चा चालू ठेवण्यास आणि अगदी त्रुटीही काढण्यास हरकत नसावी.

In reply to by माहितगार

असंका 28/02/2016 - 23:05
त्या दृष्टीने नाही हो. चर्चा चालू ठेवूच. पण वरच्या प्रतिसादात शेवटचे वाक्यच अर्धवट राहिले आहे...तेवढे पूर्ण करा.

In reply to by असंका

खेडूत 28/02/2016 - 23:26
ऑर्डर् पेक्षा पेमेंट मिळवणे हे कुठच्याही धंद्यात आव्हानात्मक आहे. तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी देणे हे जीवघेण्या स्पर्धेतून होत असेल. प्रतिस्पर्धी व्यावसायिकाला दाबण्यासाठी असले प्रकार केले जात असतील तरी आपली सेवा आणि दर्जा चांगला असेल तर केवळ क्रेडिट नाही म्हणून नकार मिळत नाही. मोठ्या कंपन्या पर्याय म्हणून दोन पुरवठादार नेहेमीच ठेवतात. पण त्यातही आपला सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. अर्थात प्रत्येक व्यवसायागणिक इतके बारकावे आहेत की काही एक बोलले तर सरसकटीकरण होईल.

In reply to by खेडूत

असंका 28/02/2016 - 23:40
क्रेडीट न देता धंदा / व्यवसाय करू शकणारे नसतीलच असं काही मला म्हणायचं नाही. पण ते कायमच मायनोरीटीत रहाणार. खेळते भांडवल या शीर्षकाखाली उधारी नसावीच असं म्हणलं गेलंय ते जरा त्रासदायक वाटतंय . प्रत्यक्षात उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक महत्त्वाचा घटक समजला जायला हवा.

कंजूस 28/02/2016 - 09:00
कन्फ्युज्ट अकाउंटट +1 फारच आदर्श लेखन आणि म्हणून अव्यवहार्य. माझे मत : तुमचे सप्लाइअर धंदेवाइक असतात आणि त्यांना मालाचे पैसे द्यायचे असतात परंतू तुमचे गिह्राइकही दुसरे धंदेवाइकच असतील तर फार गोची करतात.ते पैसे थकवणे म्हणजेच पैसे न देणे हे पक्के ओळखून असतात.त्यांना लगेच बुडितही धरता येत नाही पण एकूण ते बुडवतातच.तसं सामान्य गिह्राइकाचं नसतं.ते बुडवे गिह्राइक असतं आणि आपण पैसे बुडले मांडून पुढे जातो.जेवढे लवकर तुम्ही मान्य कराल बुडलेल्या रकमेबद्दल तेवढा त्रास कमी होतो. पैसे देण्यात टोलवाटोलवी करण्यात औरंगाबाद एमआइडीसीचा नंबर पहिला आहे असं मला एका सप्लाइअरने सांगितले.नुसत्या ओर्डरी देतात आणि कायम एक रक्कम थकववून ठेवतात. शहरात श्रीमंत( सधन) बनणे एकवेळ सोपे परंतू गावांत फार अवघड असते. तुमचे खेळते भांडवल खेळतच राहते ,फक्त दुसय्रांच्या धंद्यात. ( प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा )

In reply to by कंजूस

माहितगार 28/02/2016 - 14:13
प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा
अहो, पैसे बुडवणार्‍यांना कडवट लागेल, मनमोकळा प्रतिसाद आहे आणि प्रत्यक्ष अनुभवच शेवटी महत्वाचे त्यामुळे ते सर्वांनी लिहित रहा तरच धागा लेख मालिकेचा उद्देश पूर्ण होईल. तसेही पेमेंट कलेक्शनचा धागा केव्हा तरी काढणार होतो तो काढेन मग वर्कींग कॅपिटलच्या उर्वरीत भागाकडे पुन्हा येईन. आज तसाही रविवार वाचक कमी असतात आहे मंगळवार पर्यंत या धाग्यावर अजून प्रतिसाद येतील त्या नंतर उर्वरीत लेखांकडे जाता येईल.

सुबोध खरे 28/02/2016 - 22:08
एका वेगळ्या विषयावर लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. एक सूचवावेसे वाटते. आपला लेख बराच सोपा आहे परंतु त्यात उदाहरणे देऊन मुद्दे विशद केले असते तर ते जास्त खेळते/ प्रवाही झाले असते असे वाटते कारण नोकरी करणाऱ्या लोकांना यातील बर्याच गोष्टी समजणे थोडे कठीण आहे असे वाटते. एके काळी सरकारी नोकरी करीत असल्याने या सर्व गोष्टींशी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो आज व्यवसाय करीत असल्याने या गोष्टी सहज समजून घेत आल्या. बाकी भीड भिकेची बहीण असते त्यामुळे सुरुवातीलाच स्पष्टपणे अटी आणि शर्तीन्बद्दल बोलणे करून घ्यावे अन्यथा बोटचेपे पणा केल्यास नुकसान सोसावे लागते. बहुसंख्य छोटे उद्योजक हातात पैसा आल्यावर धंद्यात टाकण्य ऐवजी चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करताना आढळतात आणि बाजाराची परिस्थिती बिघडली कि धंद्यात खोट येऊ लागते. सुरुवातीच्या दिवसात धंद्यात काही पैसा राखीव म्हणून बाजूला टाकणे आवश्यक आहे अन्यथा पैशाला वाटा फार लवकर फुटतात. धंदा सुरु केल्यवर सुरुवातीला पोट आवळून काम केल्यामुळे पैसा हातात खेळायला लागल्यावर छोट्या उद्योजकाना सढळ हाताने पैसा घरी खर्च करताना पहिले आहे . २००८ च्या मंदीत अनेक लहान उद्योजकांना अशा सवयींमुळे गाशा गुंडाळावा लागल्याचे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.उदा कर्ज घेऊन मोठे घर किंवा किमती गाडी घेणे. आणि मग धंदा मंद झाल्याने तेच घर विकायला लागले.

उपयोगी विषयावर क्लिष्टता न आणता सुंदर लिहिले आहे ! लेखात काहीसा आदर्शवाद असला आणि देणेकरी-घेणेकर्‍यांसंबंधी प्रत्येक गोष्ट आदर्शवादाला धरून करता येण्याजोगी नसली तरी त्या दोघांच्या कृतीच्या गोळाबेरजेवरच; (अ) आपला व्यवसाय चालविण्यासाठी लागणारे खेळते भांडवल आणि (आ) आपले घर चालवण्यासाठी लागणारा निव्वळ फायदा; हे दोन्हीही ठरत असतात. तेव्हा त्यांचे समिकरण चुकू नये आणि त्या दोन्ही रकमा कमीत कमी आवश्यक आकारात का होईना पण सतत उपल्ब्ध असाव्यात यासाठी व्यावसायीकाने सतत दक्ष राहण्याची गरज आहे. तसेच, १. व्यवसायाच्या "प्रत्येक पायरीत शक्य असलेल्या सर्व बारीकसारीक" धोक्यांचा अभ्यास करून ते (अ) घडू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि (आ) घडल्यास काळ-श्रम-वित्त-प्रत यांच्यावर कोणते वाईट परिणाम होतील व त्यांचे निवारण करण्यासाठी काय करावे लागेल; हे काम सुरू करण्याआधीपासून ठरवून ठेवा. म्हणजे धोके टाळता येतील व ते घटले तर ऐन वेळेस गोंधळून न जाता त्वरीत कृती करणे शक्य होईल. याला Failure Mode and Effects Analysis (FMEA) असे म्हणतात. व्यवसाय टिकविण्यासाठी आणि त्याची वृद्धी करण्यासाठी केवळ वित्तच नव्हे तर FMEA मधे जमेस धरले जाणारे काळ-श्रम-वित्त-प्रत हे चारही मुद्दे कळीचे मुद्दे आहेत. २. प्रत्येक व्यवसायात ज्ञात-ज्ञात (known known), ज्ञात-अज्ञात (known unknown) आणि अज्ञात अज्ञात (unknown unknown) असे तीन प्रकारचे धोके असतात. त्यातले पहिले दोन धोके सरळ सरळ माहित असल्याने त्यांच्यासाठी तरतूद केली जाते. मात्र, तिसर्‍या प्रकारचे धोके कोणते आणि ते कधी घडतील हे माहित नसल्याने नियोजनात नेहमी विसरले जातात. त्यांच्यामुळे व्यवसाय बुडीत जाऊ नये यासाठी व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे एका कायम रकमेची तरतूद करणे आवश्यक असते. ३. नवीन व्यवसाय सुरु करताना, व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे, पहिले ६ महिने ते एक वर्ष निव्वळ फायदा शून्य असणार आहे असे जमेस धरून घरखर्चासाठी लागणारी रक्कम वेगळी ठेवली पाहिजे. ती व्यवसायाकरिता वापरू नये. ४. मुख्य म्हणजे, अत्युत्तम यशाची अपेक्षा जरूर ठेवावी पण नियोजन करताना वाईटात वाईट धोक्यांसाठी तयारी करावी (Hope for the best but plan for the worst). आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे पण अतीआशावादाइतके (माझे काहीच वाईट होऊ नये / होऊ शकत नाही) घातक दुसरे काहीही नाही.

व्यवसायाच्या खेळत्या भांडवलातून घरखर्चाकडे पैसा वळता करणे हा तुम्ही तुमच्या व्यवसायाशी केलेला जघन्य अपराध असतो मुद्दा 100% बरोबर आहे. पुलेशु. पुभाप्र.

छान सुरवात.
लेख सर्वसामान्य वाचकांना समजण्यास सोपा असावा इतपतच लिहिला आहे.
असे सोपे लिहिणे हे अधिक कठीण असते.

अभ्या.. 27/02/2016 - 18:57
चांगला विषय आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला अशा किती चुका आपण करीत होतो ते आज कळतेय. पण काही म्हणा, धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे. दोन दिवसापूर्वीच मुद्रण दिन साजरा झाला. सोलापुरात मुद्रक परिषदेतर्फे झालेल्या व्याख्यानात अगदी हाच विषय चर्चिला गेला. (इतके दिवस नव्या टेक्नॉलोजी शिवाय न बोलणारे मुद्रक ह्यावेळी खरोखर आस्थेने बोलत होते)

In reply to by अभ्या..

माहितगार 27/02/2016 - 19:37
हम्म, किंवा खरेतर माझा प्रयत्न पुस्तकी लिहिण्याचा कमी असेल किंवा पुस्तके हाताळून मध्ये बरीच वर्षे निघून गेलीत, त्यामुळे पुस्तकी भाग प्रतिसादातून जाणकारांनी जोडावा अशी विनंती आणि अपेक्षा आहे. माझा या लेखमालेतून कॉपीबुक अथवा आदर्शवाद पेक्षा प्रॅक्टिकल अडचणींचीच चर्चा करण्याचा प्रयत्न असेल अर्थात हे लेखन बर्‍याच मायक्रोसाइज व्यवसायांना जवळून पण तटस्थतेने अभ्यासताना एक वाणीज्य शाखेच्या पार्श्वभूमीतून मी मला जाणवले त्यातून येते आहे, त्यात आपल्या सारख्या व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव प्रतिसादातून असेच येत राहील्यास या धागा लेखाची उणीव पूर्ण होण्यास हातभारच लागेल त्यामुळे प्रतिसाद अधिक विस्ताराने आल्यास छानच

In reply to by अभ्या..

धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे.
एकदम पटलं. याशिवाय व्यवसायात टिकून / जिवंत राहणे अवघड आहे.

मितभाषी 28/02/2016 - 00:20
शून्यातून विश्व निर्माण केलेला तरीही ह्या वानिज्य संकल्पना माहीत न्सलेला नव व्यवसायिक. मितभाषी.

असंका 28/02/2016 - 08:12
सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कच्च्यामालासाठी जे खेळते भांडवल लागते त्यावर आपल्या ग्राहकास (कस्टमरला) कधीही (स्वप्नातही) उधारी देऊ नये किंवा असेही लिहिता येईल की किमान कच्च्या मालासाठी लागणारा पैसा/डिमांडड्राफ्ट कस्टमर कडून अ‍ॅडव्हान्समध्ये मिळवणे बेस्ट ते मागूनही शक्य झाले नाहीतर ऑन डेलिव्हरी मिळवला पाहीजे.
भावना नक्कीच योग्य आहे. बहुतेक व्यवसायिक अगदी सहज सहमत होतील. पण धंद्यात असं होउ शकत नाही. तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी दिली जाते. उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक भाग आहे आणि ही गोष्ट सर्वमान्य आहे. अगदी बँकाही या उधारीच्या तारणावर कर्ज (खेळत्या भांडवलासाठी) मंजूर करतात. कदाचित आपल्याला असं म्हणायचंय की ग्राहकाने कबूल केल्यावेळी त्याच्याकडून उधार वसूल व्हायला हवी.. बाकी या विषयावर लिहिताय त्याबद्दल अभिनंदन.. प्रतिसाद बघूनच कळतंय की या विषयावर कुणी लिहिणं किती आवश्यक होतं ते! धन्यवाद!

In reply to by असंका

माहितगार 28/02/2016 - 09:14
भावना नक्कीच योग्य आहे....
नाही, अहो भावना नाही, साधे गणित आहे :) व्यवसायाच्या प्रकारांप्रमाणे उधारीच्या कालावधीच्या वेगवेगळ्या संस्कृती असतात हे खरे आहे. काही व्यवसाय प्रकारात चेनच्या सर्वात वरच्या लेव्हलला मागणीवर ताण असेल तर तो ताण पुरवठादारांच्या खालच्या साखळीवर पडत जातो. समजा कारची मागणी अचानक घटली तर कार डिस्ट्रीबुटर कडून कार मॅन्यूफॅक्चरर कडे उधारीचा कालावधी वाढेल आणि कार मॅन्युफॅक्चरच हा वाढलेला कालावधीचा ताण खाली आपल्या पुरवठादारांवर पास ऑन करेल आता त्या पुरवठादारांचे पुरवठादार असतील तर त्यांना आणखी ताण पडेल. पण मार्केट एकदा सुरळीत झाले की पेमेंट टर्मस सुधारावयास हव्यात बर्‍याचदा मार्केट सुधारल्या नंतर चेन मधला कुठला तरी व्यावसायिक खाली उधारिचा कालावधी कमी न करता पैसा तिसरीकडेच फिरवतो आणि उधारीच्या संस्कृतीला सरावलेला पुरवठादार निमुटपणे सहन करतो कारण संस्कृतीला तो सरावलेला आहे. या संस्कृतींमध्ये जेवढा बदल करणे शक्य आहे तेवढ्यासाठी झगडत राहणे (भांडणे नव्हे) व्यावसायिकाचे स्वतःच्या व्यवसाया प्रती कर्तव्य आहे. केवळ संस्कृतीला सरावलेल्या मुळे पैसा उशीरा येत असेल तर जास्तीच्या उधारीच्या कालावधीमुळे कॉस्ट एस्कलेशन होते या बाबत आणि उधारींचा कालावधी कमी केला तर कॉस्ट कमी होऊन मागणी वाढण्यात मदत होऊ शकते ह्याची समजदार ग्राहकाला आठवण द्यावयास हवी. पेमेंट्स कशी मागावीत आणि मिळवावीत या बाबत वेगळा लेख लिहिणार आहे तेव्हा त्यावर अधिक चर्चा करुयात अजून एक मुद्दा आपण येथे लक्षात घ्या मी संपूर्ण खेळत्या भांडवलावर उधारी न देण्याबद्दलही बोललो नाही केवळ लागणार्‍या कच्च्या माला बाबतचा पैसा शक्यतोवर स्वतच्या व्यवसायातून बिनव्याजी असेल तेवढी तुमची स्पर्धा क्षमता वाढते. त्यासाठी समजा काही ग्राहकांना तुम्ही अधिक उधारी देताय पण कच्च्यामालासाठी लागणारा पैशाचा भाग इतर पेमेंट ऑन डेलिव्हरी ग्राहकांकडून उभा रहात असेल तर उत्तम पुढे लिहिताना हे शक्य असलेल्या व्यवसाय क्षेत्रातले एक उदाहरण देईन. पण सांगण्याचा मुद्दा असा की मी वर सर्व

In reply to by असंका

माहितगार 28/02/2016 - 14:06
होय प्रतिसाद अपूर्ण आहे- उर्वरीत उत्तर लेखात लिहू का प्रतिसादात नक्की नाही केल. पेमेंट कलेक्शन बद्दल एक धागा लेख लिहिन उर्वरीत प्रतिसादाचा काही भाग कदाचित त्यात घ्यावा लागेल. माझी लेखनाची प्रक्रीया अधून मधून चालू राहील त्यामुळे माझे प्रतिसाद पूर्ण होण्या पुर्वीही चर्चा चालू ठेवण्यास आणि अगदी त्रुटीही काढण्यास हरकत नसावी.

In reply to by माहितगार

असंका 28/02/2016 - 23:05
त्या दृष्टीने नाही हो. चर्चा चालू ठेवूच. पण वरच्या प्रतिसादात शेवटचे वाक्यच अर्धवट राहिले आहे...तेवढे पूर्ण करा.

In reply to by असंका

खेडूत 28/02/2016 - 23:26
ऑर्डर् पेक्षा पेमेंट मिळवणे हे कुठच्याही धंद्यात आव्हानात्मक आहे. तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी देणे हे जीवघेण्या स्पर्धेतून होत असेल. प्रतिस्पर्धी व्यावसायिकाला दाबण्यासाठी असले प्रकार केले जात असतील तरी आपली सेवा आणि दर्जा चांगला असेल तर केवळ क्रेडिट नाही म्हणून नकार मिळत नाही. मोठ्या कंपन्या पर्याय म्हणून दोन पुरवठादार नेहेमीच ठेवतात. पण त्यातही आपला सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. अर्थात प्रत्येक व्यवसायागणिक इतके बारकावे आहेत की काही एक बोलले तर सरसकटीकरण होईल.

In reply to by खेडूत

असंका 28/02/2016 - 23:40
क्रेडीट न देता धंदा / व्यवसाय करू शकणारे नसतीलच असं काही मला म्हणायचं नाही. पण ते कायमच मायनोरीटीत रहाणार. खेळते भांडवल या शीर्षकाखाली उधारी नसावीच असं म्हणलं गेलंय ते जरा त्रासदायक वाटतंय . प्रत्यक्षात उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक महत्त्वाचा घटक समजला जायला हवा.

कंजूस 28/02/2016 - 09:00
कन्फ्युज्ट अकाउंटट +1 फारच आदर्श लेखन आणि म्हणून अव्यवहार्य. माझे मत : तुमचे सप्लाइअर धंदेवाइक असतात आणि त्यांना मालाचे पैसे द्यायचे असतात परंतू तुमचे गिह्राइकही दुसरे धंदेवाइकच असतील तर फार गोची करतात.ते पैसे थकवणे म्हणजेच पैसे न देणे हे पक्के ओळखून असतात.त्यांना लगेच बुडितही धरता येत नाही पण एकूण ते बुडवतातच.तसं सामान्य गिह्राइकाचं नसतं.ते बुडवे गिह्राइक असतं आणि आपण पैसे बुडले मांडून पुढे जातो.जेवढे लवकर तुम्ही मान्य कराल बुडलेल्या रकमेबद्दल तेवढा त्रास कमी होतो. पैसे देण्यात टोलवाटोलवी करण्यात औरंगाबाद एमआइडीसीचा नंबर पहिला आहे असं मला एका सप्लाइअरने सांगितले.नुसत्या ओर्डरी देतात आणि कायम एक रक्कम थकववून ठेवतात. शहरात श्रीमंत( सधन) बनणे एकवेळ सोपे परंतू गावांत फार अवघड असते. तुमचे खेळते भांडवल खेळतच राहते ,फक्त दुसय्रांच्या धंद्यात. ( प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा )

In reply to by कंजूस

माहितगार 28/02/2016 - 14:13
प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा
अहो, पैसे बुडवणार्‍यांना कडवट लागेल, मनमोकळा प्रतिसाद आहे आणि प्रत्यक्ष अनुभवच शेवटी महत्वाचे त्यामुळे ते सर्वांनी लिहित रहा तरच धागा लेख मालिकेचा उद्देश पूर्ण होईल. तसेही पेमेंट कलेक्शनचा धागा केव्हा तरी काढणार होतो तो काढेन मग वर्कींग कॅपिटलच्या उर्वरीत भागाकडे पुन्हा येईन. आज तसाही रविवार वाचक कमी असतात आहे मंगळवार पर्यंत या धाग्यावर अजून प्रतिसाद येतील त्या नंतर उर्वरीत लेखांकडे जाता येईल.

सुबोध खरे 28/02/2016 - 22:08
एका वेगळ्या विषयावर लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. एक सूचवावेसे वाटते. आपला लेख बराच सोपा आहे परंतु त्यात उदाहरणे देऊन मुद्दे विशद केले असते तर ते जास्त खेळते/ प्रवाही झाले असते असे वाटते कारण नोकरी करणाऱ्या लोकांना यातील बर्याच गोष्टी समजणे थोडे कठीण आहे असे वाटते. एके काळी सरकारी नोकरी करीत असल्याने या सर्व गोष्टींशी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो आज व्यवसाय करीत असल्याने या गोष्टी सहज समजून घेत आल्या. बाकी भीड भिकेची बहीण असते त्यामुळे सुरुवातीलाच स्पष्टपणे अटी आणि शर्तीन्बद्दल बोलणे करून घ्यावे अन्यथा बोटचेपे पणा केल्यास नुकसान सोसावे लागते. बहुसंख्य छोटे उद्योजक हातात पैसा आल्यावर धंद्यात टाकण्य ऐवजी चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करताना आढळतात आणि बाजाराची परिस्थिती बिघडली कि धंद्यात खोट येऊ लागते. सुरुवातीच्या दिवसात धंद्यात काही पैसा राखीव म्हणून बाजूला टाकणे आवश्यक आहे अन्यथा पैशाला वाटा फार लवकर फुटतात. धंदा सुरु केल्यवर सुरुवातीला पोट आवळून काम केल्यामुळे पैसा हातात खेळायला लागल्यावर छोट्या उद्योजकाना सढळ हाताने पैसा घरी खर्च करताना पहिले आहे . २००८ च्या मंदीत अनेक लहान उद्योजकांना अशा सवयींमुळे गाशा गुंडाळावा लागल्याचे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.उदा कर्ज घेऊन मोठे घर किंवा किमती गाडी घेणे. आणि मग धंदा मंद झाल्याने तेच घर विकायला लागले.

उपयोगी विषयावर क्लिष्टता न आणता सुंदर लिहिले आहे ! लेखात काहीसा आदर्शवाद असला आणि देणेकरी-घेणेकर्‍यांसंबंधी प्रत्येक गोष्ट आदर्शवादाला धरून करता येण्याजोगी नसली तरी त्या दोघांच्या कृतीच्या गोळाबेरजेवरच; (अ) आपला व्यवसाय चालविण्यासाठी लागणारे खेळते भांडवल आणि (आ) आपले घर चालवण्यासाठी लागणारा निव्वळ फायदा; हे दोन्हीही ठरत असतात. तेव्हा त्यांचे समिकरण चुकू नये आणि त्या दोन्ही रकमा कमीत कमी आवश्यक आकारात का होईना पण सतत उपल्ब्ध असाव्यात यासाठी व्यावसायीकाने सतत दक्ष राहण्याची गरज आहे. तसेच, १. व्यवसायाच्या "प्रत्येक पायरीत शक्य असलेल्या सर्व बारीकसारीक" धोक्यांचा अभ्यास करून ते (अ) घडू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि (आ) घडल्यास काळ-श्रम-वित्त-प्रत यांच्यावर कोणते वाईट परिणाम होतील व त्यांचे निवारण करण्यासाठी काय करावे लागेल; हे काम सुरू करण्याआधीपासून ठरवून ठेवा. म्हणजे धोके टाळता येतील व ते घटले तर ऐन वेळेस गोंधळून न जाता त्वरीत कृती करणे शक्य होईल. याला Failure Mode and Effects Analysis (FMEA) असे म्हणतात. व्यवसाय टिकविण्यासाठी आणि त्याची वृद्धी करण्यासाठी केवळ वित्तच नव्हे तर FMEA मधे जमेस धरले जाणारे काळ-श्रम-वित्त-प्रत हे चारही मुद्दे कळीचे मुद्दे आहेत. २. प्रत्येक व्यवसायात ज्ञात-ज्ञात (known known), ज्ञात-अज्ञात (known unknown) आणि अज्ञात अज्ञात (unknown unknown) असे तीन प्रकारचे धोके असतात. त्यातले पहिले दोन धोके सरळ सरळ माहित असल्याने त्यांच्यासाठी तरतूद केली जाते. मात्र, तिसर्‍या प्रकारचे धोके कोणते आणि ते कधी घडतील हे माहित नसल्याने नियोजनात नेहमी विसरले जातात. त्यांच्यामुळे व्यवसाय बुडीत जाऊ नये यासाठी व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे एका कायम रकमेची तरतूद करणे आवश्यक असते. ३. नवीन व्यवसाय सुरु करताना, व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे, पहिले ६ महिने ते एक वर्ष निव्वळ फायदा शून्य असणार आहे असे जमेस धरून घरखर्चासाठी लागणारी रक्कम वेगळी ठेवली पाहिजे. ती व्यवसायाकरिता वापरू नये. ४. मुख्य म्हणजे, अत्युत्तम यशाची अपेक्षा जरूर ठेवावी पण नियोजन करताना वाईटात वाईट धोक्यांसाठी तयारी करावी (Hope for the best but plan for the worst). आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे पण अतीआशावादाइतके (माझे काहीच वाईट होऊ नये / होऊ शकत नाही) घातक दुसरे काहीही नाही.
==भाग पहिला == भांडवल आणि पैसा या दोन गोष्टी आहेत, तुम्हाला त्या खेळत्या हव्या असतील तर त्यांच्याशी तुम्हाला खेळता येत नाही. म्हणजे हेळसांड करता येत नाही. काटेकोरपणा ही इथली पहिली पायरी. खेळता पैसा हा तुम्हाला तुमच्या आवडी निवडीसाठी आवडी निवडी प्रमाणे वापरण्यासाठी असतो पण तो तुमच्याकडे तेव्हाच खेळता राहतो जेव्हा तुम्ही भांडवलाला खेळू देता. तुमचे श्रम आणि बुद्धी अभौतिक मानवी भांडवल किंवा स्रोत म्हणवता येतील. पण जेव्हा एखादा व्यवसाय उभारण्याची अथवा चालवण्याची वेळ येते त्यासाठी भौतीक स्वरुपाच्या भांडवलाची गरज असते उत्पादन-सामग्री.

भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

माहितगार ·

भारतीयांच्या सोने खरेदीच्या वेडापायी गेल्या काही वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच ताण पडतोय. सरकारने आयात कर वाढवला तर पुन्हा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु झाली :-( . भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते. सोन्याचे भाव खूप वाढोत जेणे करून खरेदी करण्यापेक्षा असलेले सोने विकण्याचा मोह भारतीय लोकांना अधिक व्हावा (असा एक भाबडा आशावाद).

In reply to by श्रीरंग_जोशी

भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते.
ह्यावर हा उपाय आहे.

सुवर्ण अलंकारांनी भारतीय स्त्री विदेशी स्त्रियांपेक्षा सुंदर दिसते.
भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम याचे अजून काही वेगळे रहस्य असेल.
हजारो वर्षापासून हे चालू आहे. रहस्याचा शोध घ्यावा लागेल.

पैसा 26/02/2016 - 14:43
माझ्यासारख्या काही चक्रम असतात. लग्नात एकदा घातलेले दागिने दुसर्‍यांदा मुलाच्या मुंजीत घातले मग पुन्हा लॉकरमधे गेले. आता मुलांच्या लग्नात दोघांना देऊन मोकळी होईन. म्हणजे लॉकरचे भाडे भरायला नको. सोन्याच्या बांगड्या घातल्या की बांगड्या बदलत रहाव्या लागत नाहीत म्हणून त्या सोय म्हणून वापरते. पण लोकांचा सोन्याचा सोस बघितला की एवढे काय आवडते ते कळत नाही. प्रचंड दागिने घातलेली बाई बघितली की मलाच उकडायला लागते. 1 1

In reply to by पैसा

माहितगार 26/02/2016 - 14:54
स्त्रीयांच्या नावावर प्रॉपर्टी असावीच क्रेडीबल चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, शेत जमिनी, कमर्शीअल आणि इतर प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी जरुर शेअर जोपासावयास हवा. समुदाय विशेषाला लक्ष करावयाचे नाही पण माझ्या बालपणी काही काळ स्त्रीयांमध्ये डोक्यात प्लास्टीकची फुलेही माळण्याची फॅशन येऊन गेली असेल - मला आठवते एका विशीष्ट समुदायाच्या स्त्रीया सोन्याने रोजच्या जगण्यातही लदबदलेल्या आणि फॅशनचीही हौस पुरवण्यासाठी घरच्या कुंडीत असलेले गुलाबाचे फुल न वापरता आंबाड्यात प्लास्टीकच्या गुलाबाचा (भयानक) अवतार! इकॉनॉमिक्स नंतर शिकलो पण माझ्यात या कारणावरून अल्पसा स्त्रीआभूषंणांविषयी पुर्वग्रह राहीले असण्याची शक्यता नाकारत नाही.

In reply to by पैसा

सूड 26/02/2016 - 23:03
पहिल्या फोटोतली कन्या मल्लू असणार, नायर वैगरे. त्यांच्याकडे मुलींना किलोच्या हिशोबात सोनं देतात.

आपल्या अवतीभवतीची आणखी काही उदाहरणे. सांप्रत काळात पुरुषांनी अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्याची समानतावादी सामाजिक सुधारणा परिणामकारकपणे राबवण्याचे श्रेय (माझ्या माहितीप्रमाणे) स्व. रमेश वांजळे (माजी आमदार खडकवासला विधानसभा मतदारसंघ) यांच्याकडे जाते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूणारे आणखी दोघे श्री सम्राट मोझे श्री दत्ता फुगे माझ्या निरिक्षणाप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा सकाळ संध्याकाळ जप करणार्‍या राजकीय पक्षाचे सदस्य या समानतावादी सामाजिक सुधारणा करण्यात आघाडीवर असतात. बाकीचेही काही प्रमाणात हातभार लावताना दिसतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्री. दत्ता फुगे यांनी जेव्हा नुकताच सोन्याचा शर्ट घातला होता, तेव्हा हे नकळत लिहिल गेलं होतं.... "कसा घालू मी सोन्याचा शर्ट अंगात, तीन दहाच्या नि एक वीसची फाटकी नोट पाकिटात!" ;) असो, असलंच लिहिलं जाणार आमच्याकडून. Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुम्ही तर शब्दप्रभू. सोन्याचे काय आज आहे, उद्या नाही. शब्द तर कायमच राहणार.... बाकी "सोन्याचा शर्ट घातला होता" यावरून एक संवाद आठवला. कोन कुठला सोन्या, त्याची न आपली, वलख ना पालख... आता तो सोन्या, त्याचा शर्ट आपल्याला कशापाई देईल? - यदाकदाचित नाटकातून साभार...

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 27/02/2016 - 12:17
च्यायला दळभद्री तरी कसे म्हणावे असल्या डोहाळ्यांना. चड्डी बनेल बी सोन्याच्या घालायचा किनै. मध्ये पुण्यात असलेच एक कॅरेक्टर पाहिलेले. विदाऊट गोल्ड ५० किलोच्या वर वजन नसेल पण असा ताठून चालत होता गडी. अरारारारारा. शर्ट, घड्याळ, ब्रेसलेट, कडे, माळा, गॉगल एवढेच काय बुटाच्या टोकांना पण सोन्याने मढवले होते.

क्रेझी 02/03/2016 - 14:41
साईबाबा, तिरूपती बालाजी ह्या आणि अशाच गडगंज श्रीमंत देवस्थानांना पंतप्रधानांनी सोनं देण्याचं आवाहन केलं होतं पण पुढे त्याचं काय झालं माहित नाही. ते सोनं जरी बाहेर आलं तरी सोन्याची आयात करावी लागणार नाही!

भारतीयांच्या सोने खरेदीच्या वेडापायी गेल्या काही वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच ताण पडतोय. सरकारने आयात कर वाढवला तर पुन्हा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु झाली :-( . भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते. सोन्याचे भाव खूप वाढोत जेणे करून खरेदी करण्यापेक्षा असलेले सोने विकण्याचा मोह भारतीय लोकांना अधिक व्हावा (असा एक भाबडा आशावाद).

In reply to by श्रीरंग_जोशी

भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते.
ह्यावर हा उपाय आहे.

सुवर्ण अलंकारांनी भारतीय स्त्री विदेशी स्त्रियांपेक्षा सुंदर दिसते.
भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम याचे अजून काही वेगळे रहस्य असेल.
हजारो वर्षापासून हे चालू आहे. रहस्याचा शोध घ्यावा लागेल.

पैसा 26/02/2016 - 14:43
माझ्यासारख्या काही चक्रम असतात. लग्नात एकदा घातलेले दागिने दुसर्‍यांदा मुलाच्या मुंजीत घातले मग पुन्हा लॉकरमधे गेले. आता मुलांच्या लग्नात दोघांना देऊन मोकळी होईन. म्हणजे लॉकरचे भाडे भरायला नको. सोन्याच्या बांगड्या घातल्या की बांगड्या बदलत रहाव्या लागत नाहीत म्हणून त्या सोय म्हणून वापरते. पण लोकांचा सोन्याचा सोस बघितला की एवढे काय आवडते ते कळत नाही. प्रचंड दागिने घातलेली बाई बघितली की मलाच उकडायला लागते. 1 1

In reply to by पैसा

माहितगार 26/02/2016 - 14:54
स्त्रीयांच्या नावावर प्रॉपर्टी असावीच क्रेडीबल चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, शेत जमिनी, कमर्शीअल आणि इतर प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी जरुर शेअर जोपासावयास हवा. समुदाय विशेषाला लक्ष करावयाचे नाही पण माझ्या बालपणी काही काळ स्त्रीयांमध्ये डोक्यात प्लास्टीकची फुलेही माळण्याची फॅशन येऊन गेली असेल - मला आठवते एका विशीष्ट समुदायाच्या स्त्रीया सोन्याने रोजच्या जगण्यातही लदबदलेल्या आणि फॅशनचीही हौस पुरवण्यासाठी घरच्या कुंडीत असलेले गुलाबाचे फुल न वापरता आंबाड्यात प्लास्टीकच्या गुलाबाचा (भयानक) अवतार! इकॉनॉमिक्स नंतर शिकलो पण माझ्यात या कारणावरून अल्पसा स्त्रीआभूषंणांविषयी पुर्वग्रह राहीले असण्याची शक्यता नाकारत नाही.

In reply to by पैसा

सूड 26/02/2016 - 23:03
पहिल्या फोटोतली कन्या मल्लू असणार, नायर वैगरे. त्यांच्याकडे मुलींना किलोच्या हिशोबात सोनं देतात.

आपल्या अवतीभवतीची आणखी काही उदाहरणे. सांप्रत काळात पुरुषांनी अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्याची समानतावादी सामाजिक सुधारणा परिणामकारकपणे राबवण्याचे श्रेय (माझ्या माहितीप्रमाणे) स्व. रमेश वांजळे (माजी आमदार खडकवासला विधानसभा मतदारसंघ) यांच्याकडे जाते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूणारे आणखी दोघे श्री सम्राट मोझे श्री दत्ता फुगे माझ्या निरिक्षणाप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा सकाळ संध्याकाळ जप करणार्‍या राजकीय पक्षाचे सदस्य या समानतावादी सामाजिक सुधारणा करण्यात आघाडीवर असतात. बाकीचेही काही प्रमाणात हातभार लावताना दिसतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्री. दत्ता फुगे यांनी जेव्हा नुकताच सोन्याचा शर्ट घातला होता, तेव्हा हे नकळत लिहिल गेलं होतं.... "कसा घालू मी सोन्याचा शर्ट अंगात, तीन दहाच्या नि एक वीसची फाटकी नोट पाकिटात!" ;) असो, असलंच लिहिलं जाणार आमच्याकडून. Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुम्ही तर शब्दप्रभू. सोन्याचे काय आज आहे, उद्या नाही. शब्द तर कायमच राहणार.... बाकी "सोन्याचा शर्ट घातला होता" यावरून एक संवाद आठवला. कोन कुठला सोन्या, त्याची न आपली, वलख ना पालख... आता तो सोन्या, त्याचा शर्ट आपल्याला कशापाई देईल? - यदाकदाचित नाटकातून साभार...

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 27/02/2016 - 12:17
च्यायला दळभद्री तरी कसे म्हणावे असल्या डोहाळ्यांना. चड्डी बनेल बी सोन्याच्या घालायचा किनै. मध्ये पुण्यात असलेच एक कॅरेक्टर पाहिलेले. विदाऊट गोल्ड ५० किलोच्या वर वजन नसेल पण असा ताठून चालत होता गडी. अरारारारारा. शर्ट, घड्याळ, ब्रेसलेट, कडे, माळा, गॉगल एवढेच काय बुटाच्या टोकांना पण सोन्याने मढवले होते.

क्रेझी 02/03/2016 - 14:41
साईबाबा, तिरूपती बालाजी ह्या आणि अशाच गडगंज श्रीमंत देवस्थानांना पंतप्रधानांनी सोनं देण्याचं आवाहन केलं होतं पण पुढे त्याचं काय झालं माहित नाही. ते सोनं जरी बाहेर आलं तरी सोन्याची आयात करावी लागणार नाही!
वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे.

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

तर्राट जोकर ·

मन१ 10/02/2016 - 12:41
अजून काही पत्रांचं पोटेन्शियल शिल्लक आहे --
  1. पोरांची मम्मीला पत्रे
  2. पोरांची पप्पाला पत्रे
  3. पोरांची सावत्र पप्पाला पत्रे
  4. दुसर्‍या नवर्‍याची पहिल्या नवर्‍याला पत्रे
  5. पहिल्या नवर्‍याची दुसर्‍या नवर्‍याला पत्रे
  6. पप्पाची पोरांना पत्रे
  7. सावत्र पप्पाची पोरांना पत्रे

ठ्ठोssssssssssss !!! आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस... तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...? तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते. शेवटचे तीन परिच्छेद तर लागोपाठ तीन षटकार ! =)) =)) =))

अन्नू 10/02/2016 - 13:41
चला आलं वाटतं पत्र नवरोबाचं आता नवविधवा यावर काय षट्कार मारते याकडे लक्ष लागून रहिले आहे! ;) बाईSS... पत्र लिवायला घ्याS!!

मृत्युन्जय 10/02/2016 - 13:46
आता मुलांची पत्रे कधी येणार? बाप ९०, आई ६० आणि मुले ३०. होउन जाउद्यात. हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना. ही चेन अशीच वाढत राहिली तर दारुच्या कंपन्याच घरच्यांना पत्रे लिहायला सुरुवात करतील.

मन१ 10/02/2016 - 12:41
अजून काही पत्रांचं पोटेन्शियल शिल्लक आहे --
  1. पोरांची मम्मीला पत्रे
  2. पोरांची पप्पाला पत्रे
  3. पोरांची सावत्र पप्पाला पत्रे
  4. दुसर्‍या नवर्‍याची पहिल्या नवर्‍याला पत्रे
  5. पहिल्या नवर्‍याची दुसर्‍या नवर्‍याला पत्रे
  6. पप्पाची पोरांना पत्रे
  7. सावत्र पप्पाची पोरांना पत्रे

ठ्ठोssssssssssss !!! आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस... तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...? तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते. शेवटचे तीन परिच्छेद तर लागोपाठ तीन षटकार ! =)) =)) =))

अन्नू 10/02/2016 - 13:41
चला आलं वाटतं पत्र नवरोबाचं आता नवविधवा यावर काय षट्कार मारते याकडे लक्ष लागून रहिले आहे! ;) बाईSS... पत्र लिवायला घ्याS!!

मृत्युन्जय 10/02/2016 - 13:46
आता मुलांची पत्रे कधी येणार? बाप ९०, आई ६० आणि मुले ३०. होउन जाउद्यात. हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना. ही चेन अशीच वाढत राहिली तर दारुच्या कंपन्याच घरच्यांना पत्रे लिहायला सुरुवात करतील.
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.

राष्ट्रीय आयोगाचा दिलासादायक निर्णय...

पुणे मुंग्रापं ·

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.

साहित्यिक कसले हे !

सुधीर मुतालीक ·

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,