मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

प्रसाद भागवत ·

मृत्युन्जय 03/06/2015 - 14:32
माझे मत आहे की विकत घ्यावा नेसले चा शेयर. नेसले म्हणजे फक्त मॅगी नूडल्स नाहित. त्याव्यतिरिक्ता खालील ब्रँड्स सुद्धा आहेतः १. मॅगी सॉस २. एवरीडे ३. मिल्कमेड ४. नेसले दही, दूध ५. नेसकॉफी ६. नेसटी ७. किटकॅट ८. मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स ९. पॉलो ९. मिल्कीबार १०. मंच ११. अल्पिनो, बारवन आणि इतर चॉकोलेट्स यातला मॅगी नूडल्सचा हिस्सा किती आहे ते माहिती नाही पण बाकीचे ब्रँडसदेखील तगडे आहेत ज्याच्या विक्रीवर काही परिणाम होणार नाही (मॅगी ब्रँडेड प्रॉडक्ट्स वगळता). शिवाय एक दोन महिन्यात लोक सगळे विसरतील. मॅगी नूडल्स न्युट्रिशियस असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. काही सिने तारका आणि क्रिकेटपटु येउन मॅगीतली पोषणमूल्ये समजावुन सांगतील, काही आया आपली पोरे कशी मॅगी नूडल्समुळे भाज्या खायला शिकली ते सांगतील. मॅगी हे आधुनिक संजीवनी असल्याचा आभास निर्माण केला जाइल. एक - २ महिन्यात लोक सगळे विसरतील. आणी मॅगी नूडल्सचा खप परत सुरु होइल. त्यामुळे आत्ता वाहत्या गंगेत हात धुवुन घ्या. अर्थात भाव अजुन पडणार नाहित याची काही ग्यारंटी नाही. अवांतरः खरेदी आपल्या जोखमीवर करावी माझ्या मतावर नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 03/06/2015 - 16:06
मॅगी कित्येक वर्ष खात आहे आणि ह्या प्रकरणामुळे खाणे अजिबात बंद करणार नाही. भारताबाहेर पण मॅगी मसाला भारतीयांमधे पॉप्युलर आहे. तिथे एक्स्पोर्ट होऊ शकले म्हणजे फार काही मोठी इश्यु नसणार. रादर आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

ब़जरबट्टू 04/06/2015 - 14:36
मॅगी भारतात कितीही पॉप्युलर असली, व आपली विसरायची सवय असली, तरी जिथे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तिथे भारतीय आया ब-यापैकी जागरूक असतात... मागे जान्सन बेबी प्राडक्टच्या बाबतीत असाच किस्सा झाला होता, तेव्हा, मॅगी परत वर येणार हे नक्की, पण अब बुन्द से गयी है... :)

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 03/06/2015 - 16:10
+१ सहमत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी इंडियन हॉटेल्सचा शेअरही असाच धडपडला होता. त्यावेळी तिथेच नोकरी करत असल्याने घेऊ शकलो नाही...

आनंदराव 03/06/2015 - 16:01
अगदी बरोबर पण नेस्ले च्या दुध भुकटी मधे पण काहीतरी गड्बड सापडली आहे. भाव ५५००/- पर्यंत खाली आल्यास ३ वर्षांसाठी घेण्यास उपयुक्त ! बाकि : आपआपली सदसदविवेकबुद्धी वापरावी. माझी नको.

In reply to by आनंदराव

काय 5500??...आपल्या तोडांत मॅगी सॉस, एवरीडे,मिल्कमेड.नेसले दही, दूध, नेसकॉफी. नेसटी.किटकॅट.मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स, पॉलो. मिल्कीबार, मंच, अल्पिनो, बारवन, आणि इतर चॉकोलेट्स पडो.

In reply to by रामदास

संदीप डांगे 03/06/2015 - 16:46
सहमत. मॅगीला काँपीटीशन वाढल्याने हे एक मार्केटींग ट्रीक असल्यासारखे वाटत आहे. सेलीब्रिटी ब्रँड अम्बेसेडर्सना गुंतवणे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इशू पोचवणे. नंतर काही वेळाने याच लोकांना वापरून, झालेल्या पब्लिसिटीचा फायदा घेऊन मॅगी किती उत्तम आहे याची जाहिरात करणे. सद्यस्थितीत मॅगीकडे वेगळेपणाचा कोणताच मुद्दा नसल्याने बॅड पब्लिसिटीचा घाट घातला आहे अशी शंका आहे. यातूनच कंपनीला दमदार अ‍ॅड कँपेन करण्याचे कारण मिळते. असे इशूनंतर झालेले कँपेन लक्ष वेधून घेऊन जनतेमधे चर्चा होण्यास भाग पाडते. साध्या कॅम्पेनने विक्रीत होणारी ५-८ टक्के वाढ अशा वादग्रस्त कॅम्पेनने ३५ टक्क्यांपर्यंत वाढते. इतरही बाजू असू शकतात. पण लेड आणि एमएसजी उकरून काढलेला वरवरचा मुद्दा आहे. याने फक्त एकच प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे ते आधीपासून त्यात होतं का किंवा पुढे नसेल हे कसे ओळखायचं?

काळा पहाड 03/06/2015 - 16:53
मी आत्ताच थोडासा युनिटेक (३५% कोसळला) खरेदी करण्यासाठी ऑव्हर्नाईट ऑर्डर प्लेस केली आहे. अदानी ८२% कोसळला आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे?

In reply to by काळा पहाड

पहाड साहेब, अदानीच्या भावातील फरक हा डीमर्जरमुळे भावांत झालेली 'ॲडजेस्ट्मेंन्ट' आहे. युनिटेकबद्दल माझा अभ्यास नाही.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 03/06/2015 - 17:13
अदनी डीमर्जर स्कीम मुळे पडला आहे. स्कीमबद्दल आधिक माहिती मिळाल्यानंतर त्यावर काही बोलणे योग्य होइल. युनिटेक का पडला कुणास ठाउक. डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला हरकत नाही. पैसे वायाच जातील असे समजुन घ्यायचा

In reply to by मृत्युन्जय

आनंदराव 03/06/2015 - 18:54
़जया, युनिटेक चे क्यु४ चे रिझल्ट्स लागले आहेत. १९४ कोटी लोस आहे म्हणुन पडला मी तर इन्फ्रा स्टोक च्या विरुद्ध आहे. घ्यायचाच असेल तर लार्सन बेस्ट !

In reply to by आनंदराव

सुबोध खरे 03/06/2015 - 19:02
युनिटेक ३५ % पडला तरी त्याला सर्किट का लावले गेले नाही? माहितगार लोक यावर भाष्य करतील तर बरे होईल. बाकी ५४५ पर्यंत गेलेला समभाग आज त्याचा दीड टक्के किमतीवर (रुपये ८. ७०) का आहे याचा विचार केला तर यामध्ये पैसे गुंतवावे का याचे उत्तरही मिळेल. कंपनी गाळात आहे. बुडणे बाकी आहे.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 03/06/2015 - 19:12
युनिटेकशी संबंधित असलेली युनिनॉर ही कंपनी २-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यात अडकलेली आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून युनिटेकचा शेअर पडलेला आहे. या घोटाळ्याचा निकाल लागल्यानंतरच युनिटेक पूर्ण बुडेल का तरेल हे नक्की होईल.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 04/06/2015 - 22:28
युनिटेकचे वार्षिक निकाल मागील शुक्रवारी २९ मे रोजी लागले. युनिटेकला १९४ कोटी रू.चा तोटा झालेला आहे. या तोट्याचा परीणाम मागील शुक्रवारी व नंतर लगेच सोमवारी दिसायला हवा होता. या दोन दिवशी काही प्रमाणात हा समभाग घसरला. परंतु काल, म्हणजे निकालानंतर बर्‍याच उशीरा, हा समभाग ३५% ने घसरला (एकवेळ तो जवळपास ५०% खाली आला होता, पण नंतर ६.७५ या भावानंतर थोडा वाढून ८.७० ला बंद झाला.) त्याचे वेगळेच कारण आहे. वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली. यापूर्वी सत्यमचा घोटाळा उघडकीस आल्यावर यापेक्षा मोठ्या फरकाने सत्यमचा सहभाग घसरला होता. ९/११ नंतर मॅस्टेकचा समभाग एका दिवसात ५६० वरून २६० वर आला होता, तर इन्फोसिसचा समभाग ९/११ नंतरच्या पहिल्या दिवशी ४००० वरून २४०० वर व दुसर्‍या दिवशी २००० वर जाऊन पोहोचला होता.

In reply to by श्रीगुरुजी

वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली. कंपनी प्रमोटरनी ९० % शेअर प्लेज केले आहेत, ह्या शेअरचे सौदे वायदे बाजारात होत असल्यामुळे शेअरचा भाव अजून खाली येउन मार्जीन कॉल आल्यास आणी प्रमोटर तो भरण्यास असम्रर्थ ठरल्यास हा शेअर एका सत्रात कीतीही खाली येऊ शकतो. अशा शेअरपासून दूर राहीलेले बरे.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 05/06/2015 - 14:31
सहमत. परंतु या शेअरमध्ये मी अडकलो आहे. विकण्यासाठी योग्य भावाची वाट बघत आहे. एखाद्या मोठ्या कंपनीने ही कंपनी टेकओव्हर केल्यास भाव वाढू शकतो.

In reply to by नगरीनिरंजन

काळा पहाड 07/06/2015 - 16:07
बहुधा तसं नसावं. गुरुजींनी तो शेअर ८०+ रुपयात जरी घेतला असेल तरी आता लॉस राईट ऑफ करायमध्ये काही फायदा नाही. शेअर या व्हॅल्यूपासून ९०% पडला आहे. आता रिस्क फार थोडी आहे आणि होल्ड केल्यास पोटेंशियल फायदा असू शकतो.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 08/06/2015 - 11:40
मी होल्ड करणार आहे. अजून काही काळ थांबायची माझी तयारी आहे. २-जी स्पेक्ट्रम प्रकरणाचा निकाल याच वर्षी लागणार आहे. त्या निकालावर युनिटेकचे भवितव्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही पण आपण सर्किट का लागले नाही असे विचारले आहे. तसे न लागण्याचे कारण म्हणजे 'ज्या शेअर्सचा वायदा बाजारात(futures) समावेश आहे, त्यांना सर्किट बेकर्सचा नियम लागु होत नाही' हे आहे. बाकी युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही धन्यवाद.

In reply to by प्रसाद भागवत

आदूबाळ 05/06/2015 - 11:58
'ज्या शेअर्सचा वायदा बाजारात(futures) समावेश आहे, त्यांना सर्किट बेकर्सचा नियम लागु होत नाही'
नवीन माहिती. धन्यवाद! हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का?

In reply to by आदूबाळ

हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का? एखाद्या शेअरचे वायदे बाजारातील ओपन इंटरेस्ट मार्केट वाईड पोजिशनच्या ९५ % मर्यादेबाहेर गेल्यास संबंधीत शेअरचे सौदे थांबविले जातात पण ही सर्व माहीती बा़जार बंद झाल्यावर एकत्रीत केली जाते आणी सौदे दुसर्‍या दिवशी रोखले जातात. मार्केट वाईड पोजिशनची ६०% ची मर्यादा पार केल्यास संबंधीत एक्सचेंजकडून तसे संदेश येतात.

आकाश कंदील 03/06/2015 - 17:19
मला पूर्वी एक SMS आला होता "तुम्ही तुमच्या १० लाखाची गाडी रॉकेल वर चालवता का, जर नाही तर तुमच्या शरीरात अपायकारक गोष्टी का टाकता ?" आता कधीतरी ठीक आहे पण 'प्रसाद१९७१' म्हणतात तसे "आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत" यावर काय बोलावे समजत नाही. मग गुणवत्ता आश्वासन, गुणवत्ता नियंत्रण वैगेरे विभागाची ची गरजच काय. आपण आपल्या बद्दल जागरूक नसलो तर दुसरे आपली काळजी कशाला करतील. बाकी मला माहित आहे माझा मुद्दा धाग्याच्या विषया पासून वेगळा आहे पण राहवले नाही म्हणून मत मांडले.

In reply to by आकाश कंदील

प्रसाद१९७१ 03/06/2015 - 17:30
१. एक तर गेली ३० वर्ष मॅगी खाऊन काही त्रास झाला नाही. झालाच तर तो मॅगी मुळे होईल असे वाटत नाही. कारण मॅगी खाल्ली तरी जास्तीत जास्त आठवड्यात एकवेळेला. २. भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे. ३. प्रचंड धुर असणार्‍या रस्त्यांवर दिवसाचा १ तास तरी जातोच, ( पूर्वी तर लेड पण असायचे ह्या धुरात ). कुठलीही टेस्ट पास होऊ शकणार नाही असे पाणी हे मायबाप सरकार देते. तेही वर्षभर पितच असतो. ह्या सर्व प्रकारात मॅगी खाउन अजुन काही जास्तीचा अपाय होइल असे वाटत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे........दुर्दैवाने सहमत..

काळा पहाड 03/06/2015 - 17:50
नेसले मागची कटकट संपलीयसं वाटत नाही. भाव उद्या सुद्धा खाली जावू शकतो. जोपर्यंत हा इश्श्यू हॉट आहे, तोपर्यंत कंपनीच्या स्टॉक वर नकारात्मक परिणाम होईलसं वाटतंय. उद्या वॉच ठेवून निर्णय घ्यावा म्हणतोय. भागवत साहेब, उद्या साठी काय प्रेडिक्शन आहे?

In reply to by काळा पहाड

अशा प्रकरणांतला क्लायमॅक्स कधी येइल याचा अंदाज बांधणे हे भुकंपाचा केंद्रबिंदु भुकंप होण्याआधीच सांगण्यासारखे आहे पहाड्साहेब. यावर उपाय म्हणुन खरेदी हप्त्याहप्त्याने करता येवु शकते.सर्वसामान्यतः, मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे.

In reply to by काळा पहाड

नेस्लेसंदर्भात 'मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे..' असे मी काल म्हटले होते, माझ्या या अनुमानावर विसंबुन आज साधारणतः मी 5855/60 दराने नेस्लेची खरेदी केली. येत्या 50 सत्रांत (sessions) मध्ये भावपातळी 6700+ व्हावी अशी माझी अटकळ आहे. हा खुलासा करण्याचे कारण म्हणजे मी येथे करीत असलेल्या लिखाणातील विचार हे बहुतेकदा स्वतः अंमलात आणतो किंबहुना माझा चरितार्थ त्यावर गेली अनेक वर्षे अवलंबुन आहे, ही गोष्ट अधोरेखित करणे हा आहे. अर्थातच अशा लेखनातुन (व अगदी याही प्रतिक्रियेतुन) मी कोणताही खरेदी विक्रीविषयक शिफारस करीत नाही वा कोणत्याही नफ्याची हमी देत नाही व याची नोंद सदस्यांनी घ्यावी.

सुबोध खरे 03/06/2015 - 18:49
नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता. आताच आलेल्या बातमीनुसार माग्गीच्या नुडल्सच्या विक्रीवर दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल. आणी येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही. कारण कायद्याच्या कटकटीतून बाहेर पडण्यास त्यांना अजून थोडा वेळ लागेल. आज सहा हजार दोनशेच्या आसपास एक समभाग घेऊन तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत( गेल्या सहा महिन्यांची सरासरी) आजमितीस सर्वात जास्त ( लाइफ टाईम हाय) ७५०० होता. तेंव्हा मिळणारा परतावा हा १३% असेल यातून १.५ टक्के ब्रोकर चे कमिशन आणी नफ्या वर १५ % कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS) म्हणजे २% असे ३. ५% कमी केलेत तर मिळणारा परतावा जास्तीतजास्त ९.५% असेल. यात जर मॉन्सून कमी उतरला तर ग्रामीण भागातील त्यांची विक्री कमी राहील. अशा तर्हेच्या धोक्यांचा विचारही व्हावा ब्लू चीप कंपनी असल्याने भांडवल बुडणार नाही हे नक्की. परंतु त्याऐवजी त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल. म्हणजे वर दिल्याप्रमाणे सर्व खर्च वजा जाता १०% परतावा नक्की मिळेल. शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील. किंवा आय सी आय सी आय बँक २९७ रुपयाला घेतल्यास तो नक्की तितकाच परतावा देऊ शकेल. ज्यांना एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवायचे नाहीत त्यांनी अशा तीन चार कंपन्यांचे पाच पाच समभाग घेतले तर त्यातून मिळणारा नफा तेवढाच असेल पण पैसे जास्त खेळते राहू शकतील आणी धोका तितका कमी होईल. ता क़:- मी एक सामान्य गुंतवणूकदार आहे आणि माझे पैसे मी समभागात गुगलवर बातम्या काढून वाचल्यानंतर कुठे गुंतवायचे ते ठरवतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बुद्धीनुसार गुंतवणूक कशी करावी हे ठरवावे

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, (१) नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता.... ही माहिती कोठे उपलब्ध आहे ?? (२) दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल..... ह्या विधानांमुळे गोंधळ उडाला आहे. (३)एकीकडे नफ्याची टक्केवारी काढताना वर्षाचा कालावधी धरलेला दिसतो आणि त्याच वेळेस कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS)ही... (४) येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही.... तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत... त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल...शक्य आहे पण शेवटी हे अंदाजच आहेत. काळच याची उत्तरे देइल.(५) शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील...या वर एक (वादग्रस्त) विधान उध्रूत करतो.. 'Diversification is protection against ignorance......

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 03/06/2015 - 20:24
MONEYCONTROL च्या वेबसाईट वर हा समभाग टिचकी मारल्यास BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY आपल्याला दिसू शकतात. याच ठिकाणी समभाग आयुष्याभरात सर्वोच्च स्थानावर किति आणी कधी पोहोचला हे येते आणी बाकी सर्व त्या कंपनीची कुंडलीहि दिसू शकते. साहेब कोणताही समभाग घ्या एक तर एका वर्षाच्या आत आपण विकलात तर STCG आपल्याला भरायला लागेल मग तो टाटा स्टील असो कि नेसले वा आय सी आय सी आय बँक असो त्यामुळे तुलनात्मक रित्या काहीच फरक पडत नाही. राहिली गोष्ट टक्केवारी काढताना एक वर्षाच्या आतील कालावधी धरला आहे. जो माणूस लांब पल्ल्यासाठी( एक वर्ष आणी अधिक) गुंतवणूक करणार आहे त्यासाठी तर टाटा स्टील किंवा आय सी आय सी आय बँक या नक्कीच नेसले पेक्षा चांगल्या कंपन्या( परताव्याच्या दृष्टीने) आहेत. कारण नेसले कंपनी अधिक चांगलीअसली तरी त्याचा समभाग फार महाग आणी फार उच्चीवर आहे. http://www.theguardian.com/world/2015/jun/03/india-withdraws-maggi-noodles-shops-mounting-food-safety-scare गुगलून पहा. राहिली गोष्ट 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत बहुसंख्य जनता आणी विशेषज्ञ यांच्या विरोधात आहे त्याबद्दल मी मत देणे टाळतो.

In reply to by सुबोध खरे

(१)दिवसाअखेरीस सर्वच BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY ह्या शुन्य दिसत असाव्यात, मात्र ह्यावर विसंबुन आपण करता तसे विधान करणे चुकीचे आहे. आपण सुचविलेल्या ह्याच पानावर दोनच सेमी वर आज झालेला व्हॉल्युम पहा. तेथे पाहता येते की गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ?? (२) सर्वस्वी आपल्या अंदाजांवर आधारित असा आपण सुचविलेला पर्याय( म्हणजे टाटा स्टील) आणि नेस्ले यांच्या संभाव्य नफ्यात आपल्याच आकडेवारीप्रमाणे फरक आहे तो उणापुरा अर्धा टक्का. त्यात उजवे डावे कसले??. घाईघाईत आकडेवारीतली झालेली गफलत मी फक्त नजरेस आणुन दिली, ती आपण मान्य करुन आपली आकडेमोड सुधारावी म्हणुन एवढेच त्याने तर्कात फरक पडेल असे म्हणालो नाही. (३)कोण महाग, कोण स्वस्त...हे काळच ठरवेल. बाजर इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही हे मी आपणास सांगावयस नकोच (४) 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत.........क्षमस्व. मी हे 'उधृत' केलेले वाक्य आहे हे बहुधा घाईत आपल्या नजरेतुन सुटले असावे. साहेब, हे माझे नव्हे तर सर बफेट यांचे मत आहे.

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 03/06/2015 - 21:36
PREV. CLOSE 6803.25 OPEN PRICE 6500.00 BID PRICE (QTY.) 0.00 (0) OFFER PRICE (QTY.) 6186.95 (138) साहेब NSE वर बिड कोणीच करत नव्हतं पण offer price आणि quantity पण दिसत आहे वर दिले आहे याचा अर्थ मी म्हणालो तसा आहे. गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ??तुमच्या माझ्या सारखे लोक थांबले आहेत समभाग अजून पडण्याची वाट पाहत म्हणूनच तर दिवसाखेरीस कोणी विकत घेणारा नाही. दहा पट व्यवहार झाला कारण लोकानी आपले समभाग घाईने विक्रीस काढले आणि तोटा कमी केला. अठरा मेला ७३२७ ला असलेला समभाग आज ५९८० पर्यंत घसरला याचे कारण काय ? लोक गेले पंधरा दिवस हे समभाग विकत आहेत. आणि याची सुरुवात १९ मी च्या बातमीने झाली आहे. तेंव्हा या समभागाने ताल गाठला आहे असे म्हणवत नाही. http://www.moneycontrol.com/news/cnbctv18-comments/gujaratmaharashtra-fda-to-probe-into-maggi-noodles_1387754.html राहिली गोष्ट बाजार इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही म्हणून तर एकाच टोपलीत आपली अंडी ठेवू नका हि म्हण प्रसिद्ध आहे यासाठीच मी म्हणालो कि एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या. बाकी आपण सर्व "बफेट" नाही म्हणूनच "diversification" आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

असहमत. आता या मुद्द्यावर आपल्या पोस्ट्स् दुराग्रहाकडे झुकताहेत असे खेदाने म्हणावे लागते. offer price आणि quantity ह्या सेकंदागणिक बदलतात. आपण पहात असलेला सोदा दिवसाचा शेवटचा सौदा आहे. त्यामुळे आपण म्हणता अशी स्थिती दिसते आहे. शेवटी खरेदीदार नव्हते या म्हणण्याला अर्थ नाही. अशी स्थिती जवळपास प्रत्येक समभागाबद्दल आणि दररोज दिसेल.तेंव्हा दिवसातला शेवटच्या सौद्यावरुन काहितरी निष्कर्ष काढ्ण्यात काय अर्थ आहे?? असे शेवटचे सौदे अनेकदा चुकीची माहिती प्रसुत करतात म्ह्णुनच दिवसाचा बंद निर्देशांक शेवट्च्या काही सोद्यांची सरासरी काढुन ठरवला जातो हे आपणास विदित असेलच. "diversification" आवश्यक आहे किंवा नाही हे एकाच पॅथीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने चालावे की ... याच चालीवरचा वैचारिक मुद्दा आहे. एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या...पुन्हा एकदा महाग स्वस्त हे ठरविणार कोण?? एक्दाच१० ग्रॅम सोने घ्यावे की ०२/०२ ग्रॅम चांदी, काही तांबे,पितळ व अन्य धातु... हे सागंता येणे कठीण. बाकी आधी "diversification" बाबतचे मत बहुसंख्य 'जनता आणी विशेषज्ञ' यांच्या विरोधात आहे असे लिहुन नंतर ... आपण सर्व "बफेट" नाही असे म्हणुन बफेट सरांचा सन्मान करण्याची आपली हातोटी आवडली.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 04/06/2015 - 13:53
डॉक्टर साहेब, काल नेस्लेचे ७३०००+ शेयर्स विकले/घेतले गेले. हा सरासरी व्हॉल्युमच्या १०-१५ पट आहे. ह्याचाच अर्थ विकणारे होते तसेच ते घेणारे पण होते. तुम्ही दिवस संपल्यानंतर चे आकडे बघितल्या मुळे तुम्हाला कोणी खरेदीदार नाही असे वाटले. सध्या टाटा स्टील च्या वाट्याला जावु नका ( जर आतली काही खबर नसली तर ). त्यांची कोरस स्टील प्रचंड नुकसान करते आहे. चीन ची मागणी कमी झाली तर फारच कठीण परीस्थिती येइल

आनंदराव 03/06/2015 - 19:00
एस बी आय आय टी सी सध्या च्गा भाव खरेदी करयला उत्तम बाकी नेहमीचे डिस्केमर - स्वताची सद सद विवेकबुद्धी वापरावी.

काळा पहाड 03/06/2015 - 19:32
१. चीन मध्ये मंदी सुरू झालेली आहे. त्याचा फटका कदाचित खनिजे आणि धातूंना बसू शकतो कारण भारत हे निर्यात करतो. http://www.cbc.ca/news/business/china-s-central-bank-cuts-interest-rates-as-slowdown-deepens-1.2977221 २. भारतात हे वर्ष दुष्काळाचं आहे. ऑटो उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. रियल इस्टेट मध्ये मंदी आहेच. मोठ्ठी इन्व्हेन्टरी पडून आहे आणि आता दुष्काळात लोक गुंतवणूक करतील अशी शक्यता कमी आहे. बिल्डर्स आता काम अर्धवट सोडून पळून जाण्याची शक्यता जास्त आहे. नवीन प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करताना विचार करून करा. ३. बँकांचे एन.पी.ए. सध्या उंच जागी आहेत. विशेष करून युनायटेड बँकेचे एनपीए पहा. एस बी आय सुद्धा एन.पी.ए. च्या बाबतीत धोक्याच्या जागी उभी आहे. http://www.blog.sanasecurities.com/non-performing-asset-npa-in-public-sector-banks/

सखारामगटणे 04/06/2015 - 02:04
http://www.nestle.com/aboutus/ask-nestle/answers/maggi-noodles-india एक शंका आहे त्यांनी असे म्हटले आहे की उत्तर प्रदेश मध्ये maggi packets मध्ये जास्त लीड सापडले ते lot नोव्हेंबर २०१४ expiry असलेले होते.. पण ह्याचा अर्थ असा आहे का की Maggi expire झाली की त्यातले लीड कंटेट वाढते? एकूणच बर्याचादा maggi हानिकारक अशी डिबेट होत असते..कोणी तज्ञ ह्या बाबत अधिक माहिती देऊ शकेल काय?

In reply to by सखारामगटणे

काळा पहाड 04/06/2015 - 13:40
असं होवू शकत नाही. लीड हा धातू आहे. एस्क्पायर झाल्यावर दुसर्‍या कंटेंट चा शिसे नावाचा धातू बनू शकत नाही* * याला एक अपवाद आहे. युरेनियम-२३८ चं शिसे-२०६ मध्ये रेडिओअ‍ॅक्टीव्हिटी मुळे रुपांतर होतं. पण त्याला ४.४६ बिलियन वर्षं (४४६००००००० वर्षं) लागतात. एक्स्पायर होणारी मॅगी जर तेवढी अगोदर बनवली असेल आणि त्यात जर युरेनियम-२३८ असेल तर तयारही होईल त्यात शिसं.

एकेकाळी प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक शो आधी हळद आणि चंदनाच्या गुणांनी युक्त अशा क्रीमची जोरात जाहिरात होत असे. एकवेळ पोलिसांची एंट्री न होता सिनेमा संपेल पण ह्या 'हल्दी/चंदन के गुणवाल्या' क्रीमची जाहिरात लागल्याशिवाय सिनेमा सुरु होणे अशक्य अशी स्थिती होती. पुढे काही काळाने ,.......WSO क्रीम बनले. 'WSO' हे 'Without Sandal Oil' या ' सत्याचे' लघुरुप आहे हे कितीजणांना माहित आहे ??... हे आठवायचे कारण म्हणजे अर्थातच मॅगीपुराण. गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? - प्रसाद भागवत.

In reply to by प्रसाद भागवत

विको: असं पण आहे का?!! मॅगी: Maggi(WML)....with Led & monosodium असं होईल नाहीतर मॅगी चं स्पेलिंग किंचीत बदलून परत आहे तसं येईल. जॉन्सन & जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्ट्सचं नाव आता नुसतं जॉन्सन्स आहे.

In reply to by प्रसाद भागवत

कहर 05/06/2015 - 15:30
उगीच काहीही काय राव … vicco turmeric ayurvedic skin cream (ज्याची जाहिरात दाखवायचे ) आणि vicco turmeric WSO cream दोन्ही वेगळे product आहेत. आणि दोन्हीहि मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. 1 2

In reply to by कहर

अरे बापरे, माझी तपशीलांत चुक झालेली दिसते. मी हा पोस्ट मागे घेतो. तशी विनंती मी संपादक मंडळास कळवितो. वस्तुस्थिती नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 05/06/2015 - 21:12
हा सगळा पैशाचा खेळ आहे. सुरुवातीला हे क्रीम विको टरमेरिक व्हेनिशिंग क्रीम म्हणून होते. व्हेनिशिंग क्रीम हे सौंदर्य प्रसाधन म्हणून त्यावर केंद्रीय अबकारी कर ७० टक्के लागतो. मग त्यांनी नाव बदलले आणी विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम केले कारण आयुर्वेदिक नाव दिले कि ते "औषध" होते. आणी त्यावर अबकारी कर १५ टक्के लागतो. म्हणजे तब्बल ५५ % ची बचत. http://www.cosmeticsdesign-asia.com/Regulation-Safety/Indian-Supreme-Court-makes-cure-or-care-ruling-on-cosmetics-and-medicines नंतर काय झाले कि विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम चंदनाच्या तेला सकट ( ०.५ % चंदनाचे तेल) ७० ग्रामला किमत २००/- रुपये आहे. हि किंमत सर्व सामान्य निम्न आणि मध्य मध्यम वर्गाला परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी त्यातील चंदनाचे तेल काढून टाकले आणि किंमत ६०/- रुपये केली म्हणून ते विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम WSO म्हणून आले. यात १६ % हळद असते पण चंदनाचे तेल नाही. मूळ ब्रान्ड चा फायदा मिळवणे पण किमत कमी करणे हा हेतू होता. लोक कुठे WSO वाचतात. आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
पायजे! पायजे!! पायजे!!!

In reply to by सुबोध खरे

कहर 10/06/2015 - 16:25
आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
ऐकायला नक्की आवडतील. एका नामवंत टूथपेस्ट चा किस्सा वाचनात आला. वाढत्या स्पर्धेमुळे खप वाढत नव्हता. म्हणून चर्चा चालू असताना एका शिपायाने सल्ला दिला कि खप वाढवू शकत नसाल तर वापर वाढवा. त्यासाठी ट्यूब चे तोंड फक्त १ mm ने मोठे करा. एवढा छोटा फरक लोकांना समजणार नाही. वापर वाधेल. पेस्ट लवकर संपेल आणि खप आपोआप वाढेल. कंपन्या अशा फसवत असतात ग्राहकांना

In reply to by कहर

श्रीगुरुजी 10/06/2015 - 22:47
ही खूप जुनी आणि प्रभावी युक्ती आहे. मी पूर्वी काही महिने डोळ्यात एक विशिष्ट ड्रॉप्स टाकत होतो. अडीच मिलीची ड्रॉप्सची बाटली सुरवातीला २४० रूपयांना व नंतर ३६० रूपयांना मिळायला लागली. सुरवातीचे काही महिने एक बाटली ४०+ दिवस पुरायची. काही महिन्यांनंतर तीच बाटली जेमतेम २३-२४ दिवस पुरायला लागली. डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर पूर्वीच्या तुलनेत जास्त क्वांटिटी आहे हे स्पष्टपणे जाणवत होते. बाटलीचे भोक थोडे मोठे केल्यामुळे जास्त क्वांटीटी जाऊन बाटली लवकर संपायला लागली.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 12/06/2015 - 10:38
एके काळच्या रिचर्डसन हिंदुस्तानने( आता प्रोक्टर आणि गम्बल) व्हिक्स व्हेपोरब आणि इन्हेलर हि आयुर्वेदिक औषधे आहेत असे म्हणून त्यावर ५५ % अबकारी कर चुकवला होता. त्यावर त्यांना सर्व कर भरायला लावला होता. कारण जर आयुर्वेदिक औषध असेल तर त्यात वापरले जाणारे मेंथोल आणि थायमोल हे वनस्पतीजन्य असणे आवश्यक असते पण ते महाग आहे. म्हणून त्यांनी त्यात पेट्रोलियम पासून तयार केलेली वरील औषधे वापरली होती आणि कर चुकवला होता. असाच प्रकार आयोडेक्स(SKF स्मिथ क्लाईन आणी फ्रेंच) ने केला होता. त्यातील मिथाईल सालीसिलेट पेट्रोलियम जन्य होतेतरीही आयुर्वेदिक औषध म्हणून दावा करून कर चुकवला होता. एकदा न्यायालयाकडून डंका मिळाल्यावर त्यांनी आयुर्वेदिक( वनस्पतिजन्य) कच्चा माल वापरायला सुरुवात केली. (सुरस आणी चमत्कारिक कथा)

सुबोध खरे 05/06/2015 - 10:18
भागवत साहेब हा सगळा गदारोळ कुणी उठवला आहे हे सांगणे कठीण आहे. नेसले हि ब्लू चीप कंपनी आहे त्यामुळे ती उद्या वर येणार हे नक्की आणि शिवाय भांडवल बुडणार नाही हे नक्की. त्याचा समभाग घेणे कि न घेणे हा एकदम वेगळा विषय आहे. मुळात नुडल साठी वापरलेल्या गव्हाच्या पिठातच किंवा त्यात वापरलेल्या तेलात शिसे ( लेड) नाही हे ठरवणे आवश्यक आहे. जिथे गहू पिकतो ती राज्ये उदा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथे . वाहनाच्या बॅंटरीची( ज्यात शिसे वापरले जाते) विल्हेवाट कशी लावतात हि सुरस आणि चमत्कारिक संशोधनाची कथा आहे.तेंव्हा हे शिसे पाण्यात मिसळून गव्हात येत नाही हे म्हणणेच धारिष्ट्याचे ठरेल.गाझियाबाद, कानपूर इ ठिकाणी असणारे कारखाने आणि ते सोडत असलेले सांडपाणी बंद कोण आणि कसे करणार? पण कुठलीही ऑरगेनिक वस्तू म्हणजे स्व्च्छ आणि शुद्ध असते हे म्हणणाऱ्या लोकांना तुमचा गहू किवा तेलच शुद्ध नाही हे म्हणणे पचेल का? ( मग ते तेल अगदी घरगुती तेलघाणीत पिळून काढलेले असेल तरीही) परंतु या प्रकरणातून वर उठायला नेसलेला बराच वेळ( सहा महिने तरी) लागेल असे वाटते. तेंव्हा म्यागी खायचे कि नाही तसेच नेस्लेचा समभाग घ्यायचा कि नाही हे ज्याचे त्याने ठरवणे आवश्यक आहे पण या दोन्ही गोष्टीं मुळात वेगळ्या आहेत.

In reply to by सुबोध खरे

http://www.business-standard.com/article/opinion/t-thomas-maggi-imbroglio-the-big-picture-115061101336_1.html आजच्या बिझनेस स्टॅंडर्ड मधे आलेला हा लेख नेस्लेमधील गुंतवणुकीसंदर्भांत उपयोगी आहे.शिवाय आज कळफलकावर बोटे फिरविण्यासाठी तयार रहा......... उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे बाजारभावांत मोठी हालचाल संभवते .

नगरीनिरंजन 06/06/2015 - 16:01
मी बर्‍याचदा पाहतो की या अशा लेखांमध्ये टेक्निकल ॲनालिसिसच केलेले असते; फंडामेंटल ॲनालिसिस औषधालाही सापडत नाही. मॅगीवर बंदी आणली काही दिवस म्हणून नेसले कंपनी बंद पडणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल पण मॅगी हा नेसलेचा जुना आणि प्रस्थापित ब्रँड आहे आणि कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ब्रँडची किंमतही अंतर्भूत असते. इतक्या वर्षांच्या प्रस्थापित ब्रँडला धक्का बसणे याचा कंपनीच्या पुढील उत्पन्नावर परिणाम होतो आणि शेअरच्या किंमती कंपनीच्या भावी उत्पन्नावर आणि वाढीच्या दरावर अवलंबून असतात. याठिकाणी रेझिस्टन्स लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल हे शब्द नुसतेच अनाठायी नसून दिशाभूल करणारे आहेत. लेखकाने विश्लेषण करुन ब्रँडच्या डॅमेजचा अंतर्भाव करुन शेअरची नवी किंमत किती असायला हवी याचा अंदाज काढून मग सध्याच्या किंमतीवरुन शेअर अंडरव्हॅल्यूड आहे कीओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर अधिक समर्पक झाले असते. बाकी अचानक लोकांना आपले गहू-तांदूळही जास्त विषारी असतील याची अचानक खात्री पटायला लागणे व नेसलेचा पुळका येणे आश्चर्यकारक आहे. मॅगीची जागा दुसर्‍या नूडल्स भरुन काढतील; त्यासाठी आपल्या सगळ्याच अन्नपदार्थांना विषारी ठरवण्याची गरज नाही! :-) उलट ही इतर लोकांना संधी आहे; उगाचच कोणत्याही क्षेत्रात ओलिगोपॉली असणे चुकीचेच आहे तसेही.

In reply to by नगरीनिरंजन

फंडामेंटल वि. टेक्नीकल या विषयावर मी आधीच्या लेखात भाष्य केलेच आहे.पण मुख्य मुद्दा शेअर अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा आहे. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मतलब आम खाने से है.... बाकीचे आपण म्हणता त्याप्रमाणे अनाठायी व दिशाभूल करणारे टेक्नीकल विष्लेषण करतात,..,, आपण जमल्यास फंडामेंटन्ल विष्लेषण करा आम्ही आनंदाने वाचु.

In reply to by प्रसाद भागवत

नगरीनिरंजन 06/06/2015 - 21:04
सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर पब्लिक फोरमवर चर्चा करण्याचे प्रयोजन काय?

In reply to by नगरीनिरंजन

'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा अर्थ प्रत्येकाने एखाद्या बाबीवर त्याचा वा त्याला पटणारा दृष्टिकोण मांडणे असाच आहे. अशा बाबीचे सर्व ज्ञात-अज्ञात पैलु जर एखाद्याला मांडता अले तर मग ती 'चर्चा' कसली ?? दुसर्याने काय मांडावे याचा शहाजोगपणाने सल्ला देण्याकरिताच 'पब्लिक फोरम' असतात हा गैरसमज आहे. शिवाय फंडामेण्टल असो वा टेक्नीकल...,त्यांचे उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक परिणामकारक पद्ध्तीने करता येतात कारण दोघांच्याही काही मर्यादा आहेत.फंदामेंटल्स विषेश न बदलुनही भाव दिवसागणिक बदलतातच आणि या वस्तुस्थितीचा अनुकुल वापर करावयाचा असल्यास अपरिहार्यपणे टेक्नीकल्स पहावी लागतात. आणि त्या शास्त्रालाही भक्कम गणिती,सांख्यिकी आधार आहेत तेंव्हा त्याचा अभ्यास करुन काढलेले निष्कर्ष हे अगदीच केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे नसतात असे मला वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

काळा पहाड 06/06/2015 - 23:55
बिंगो. मला वाटतं या चिखल उडवणुकीमुळे मॅगीचं नाव इतकं खराब झालं आहे की त्याच्यात आता सुधारणा होणं अवघड आहे. मॅगी हा नेस्लेचा कदाचित सर्वात जास्त खपणारा ब्रँड असावा. आणि त्याचा रेव्हेन्यू बंद होणं नेस्ले च्या शेअरसाठी धोक्याची घंटा असायला हवी.

In reply to by काळा पहाड

पहाड्साहेब, काश ऐसा होता........याच न्यायाने,सल्लुचे संजुबाबाचे पिक्चर्स पहायला कोणा जाणार नाही असे आपल्याला वाटते का?? सिगारेट्च्या पाकिटावरील '---मुळे कॅन्स्र होतो' हा विअधानिक ईशारा व्हाचुन किती जणांनी सिगारेट सोडली असेल ??

नगरीनिरंजन 06/06/2015 - 16:05
हेच जर युरोपातल्या गोर्‍या मर्कटांनी भारतीय कंपनीच्या उत्पादनावर वा भारतीय आंबे किंवा द्राक्षादिंवर बंदी आणली असती तर लोकांनी हूं का चूं नसतं केलं. कसला हा न्यूनगंड?

सुधीर 06/06/2015 - 23:44
फंडामेंटल्स रिपोर्ट्स ब-याच वेळा फुकट उपलब्ध नसतात. त्यात वेळ द्यावा लागतो. ॲप्रोक्स रेव्हून्यू इंपॅक्टचे भाकीत करणे नक्कीच सोपे नाही. मार्केट शेअर मध्ये काय बदल होतील? कुठल्या प्रतिस्पर्धी कंपनीला फायदा होईल? याचा अंदाज घेणे कठीण आहे (अनुभवी माणसाचे काम आहे. ब्रिटानियाचा स्टॉक मिन टाईम वाढला). तसाही नेस्ले मला खूपच महाग वाटतो अजूनही. ईटी इंटेलिजन्स वगळता मी फॉलो करत असलेल्या कुठल्याच ब्रोकरची रेटींग नव्हती. (ब्रोकरच्या रिपोर्ट्स वर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहेच) इटी इंटिलिजन्सचं सब्स्क्रिब्शन नसल्याने नेमकं ॲनालिसिस अजूनही मिळालं नाही वाचायला. सीकींग अल्फा नावाचं संकेतस्थळ आहे पण त्यात खास करून अमेरीकेतल्या स्टॉक्स वरचे रिपोर्ट्स हरहुन्नरी, नवशिखे देत असतात. आपल्याकडे असं कुठलं संकेतस्थळ आहे का याची कल्पना नाही.

In reply to by hitesh

संदीप डांगे 08/06/2015 - 03:40
तुमच्याकडे आला असेल ना गुप्त अहवाल...? रामदेवबाबाकडे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. तेवढं निवडून मॅगीला धोपटण्यासारखं काय होतं?

चिनार 08/06/2015 - 10:16
नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा करत आहेतच .. पण एक अवांतर माहिती शेयर करतोय .माझी या आधीची कंपनी नेस्लेला गेल्या ३० वर्षांपासून बॉयलर पुरवठा करते. नेस्लेच्या भारतातील सगळ्याच प्लांट मध्ये त्या कंपनीचा बॉयलर आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या एका वरीष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे देशभरात रोज २५० टन मॅगीचे उत्पादन होते. मॅगी जर तीन-चार महिने बाजारात आली नाही तर नेस्लेचे किती नुकसान होईल याचा जाणकारांनी अंदाज लावावा.

गवि 08/06/2015 - 13:41
अरे लोकांनो.. घेऊ की नको..? ५६०० ला पोचतंय आता. की थोडेथोडे दर आठवड्याला घेऊ? -(उडी टाकण्यासाठी नाक मुठीत धरुन विहिरीच्या काठावर पुढेमागे डोकावत उभा) गवि

In reply to by गवि

काळा पहाड 08/06/2015 - 13:56
हे एक उत्तर आहे: http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/recos/not-a-good-time-to-buy-nestle-hemindra-hazari/articleshow/47582692.cms पण खरं सांगायचं तर कुणालाही माहीत नाही. हे मॅगी-युद्ध कदाचित किचकट, लांबलचक आणि दमवणारं ठरणार आहे.

आनंदराव 08/06/2015 - 14:20
गवि साहेब, दुसर्‍याच्या सल्ल्याने शेअर घेतला किंवा विकलात तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतत. तर, स्वत; अभ्यास करा आणि निर्णय घ्या प्रेमाचा सल्ला ! (अशा प्रकारात हात पोळलेला) आनंद

सुधीर 08/06/2015 - 17:34
मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट इथे पहाता येईल. त्यांच्या मतानुसार नेस्टलेच्या संपूर्ण रेव्हिन्यूपैकी २०% हिस्सा आणि नेट प्रॉफिटचा २५% हिस्सा हा न्यूडल्स मधून येतो. (१/४ हा मोठा आकडा आहे). आणि २०१४ मध्ये याच कॅटेगरीचा सेल्स ग्रोथ सर्वात जास्त होता. मॅगी लहान मुलं खात असल्याने ब्रॅंड इक्विटी वर मोठा फरक पडणार आहे. कारण परत विश्वासार्हता परत मिळवण्यास वेळ जाईल. आणि सर्वांना ज्यात जास्त उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना ("स्टॉक खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचला का?" ) रिपोर्ट म्हणतो. अजून त्या पातळीवर आलेला नाही. २०१५ आणि २०१६ च्या एक्सपेक्टेड अर्निंग नुसार स्टॉक (फॉर्वर्ड) पीई रेशो ३७ आणि ३२ आहे. (37x CY15E and 32x CY16E EPS) भविष्यकाळात नेस्टलेच्या डॅमेज कंट्रोल अ‍ॅक्टिव्हीटीनुसार त्यांचे अंदाज बदलू शकतात. २०१६ चा एक्स्पेक्टेड ईपीएस (रु. १९०, त्यांच्या रिसर्च नुसार) च्या साधारण ३३ पट त्यांनी टार्गेट किंमत (रु. ६३००) ठरवली आहे आणि स्टोक्स अजून करेक्ट होईल असे त्यांना वाटते. रिपोर्टच्या डिस्क्लोजर मध्ये "अ‍ॅनालिस्ट कडे स्टॉक्स नाहीत आणि अ‍ॅनालिस्ट नेस्टलेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर, वा नेस्टलेचा एम्प्लॉई नाही" असे नमुद केले आहे. ओस्वालखेरीज दुसर्‍या कुणाचा रिपोर्ट मिपाकरांना माहीत असेल तर जरूर शेअर करा.

मृत्युन्जय 03/06/2015 - 14:32
माझे मत आहे की विकत घ्यावा नेसले चा शेयर. नेसले म्हणजे फक्त मॅगी नूडल्स नाहित. त्याव्यतिरिक्ता खालील ब्रँड्स सुद्धा आहेतः १. मॅगी सॉस २. एवरीडे ३. मिल्कमेड ४. नेसले दही, दूध ५. नेसकॉफी ६. नेसटी ७. किटकॅट ८. मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स ९. पॉलो ९. मिल्कीबार १०. मंच ११. अल्पिनो, बारवन आणि इतर चॉकोलेट्स यातला मॅगी नूडल्सचा हिस्सा किती आहे ते माहिती नाही पण बाकीचे ब्रँडसदेखील तगडे आहेत ज्याच्या विक्रीवर काही परिणाम होणार नाही (मॅगी ब्रँडेड प्रॉडक्ट्स वगळता). शिवाय एक दोन महिन्यात लोक सगळे विसरतील. मॅगी नूडल्स न्युट्रिशियस असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. काही सिने तारका आणि क्रिकेटपटु येउन मॅगीतली पोषणमूल्ये समजावुन सांगतील, काही आया आपली पोरे कशी मॅगी नूडल्समुळे भाज्या खायला शिकली ते सांगतील. मॅगी हे आधुनिक संजीवनी असल्याचा आभास निर्माण केला जाइल. एक - २ महिन्यात लोक सगळे विसरतील. आणी मॅगी नूडल्सचा खप परत सुरु होइल. त्यामुळे आत्ता वाहत्या गंगेत हात धुवुन घ्या. अर्थात भाव अजुन पडणार नाहित याची काही ग्यारंटी नाही. अवांतरः खरेदी आपल्या जोखमीवर करावी माझ्या मतावर नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 03/06/2015 - 16:06
मॅगी कित्येक वर्ष खात आहे आणि ह्या प्रकरणामुळे खाणे अजिबात बंद करणार नाही. भारताबाहेर पण मॅगी मसाला भारतीयांमधे पॉप्युलर आहे. तिथे एक्स्पोर्ट होऊ शकले म्हणजे फार काही मोठी इश्यु नसणार. रादर आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

ब़जरबट्टू 04/06/2015 - 14:36
मॅगी भारतात कितीही पॉप्युलर असली, व आपली विसरायची सवय असली, तरी जिथे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तिथे भारतीय आया ब-यापैकी जागरूक असतात... मागे जान्सन बेबी प्राडक्टच्या बाबतीत असाच किस्सा झाला होता, तेव्हा, मॅगी परत वर येणार हे नक्की, पण अब बुन्द से गयी है... :)

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 03/06/2015 - 16:10
+१ सहमत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी इंडियन हॉटेल्सचा शेअरही असाच धडपडला होता. त्यावेळी तिथेच नोकरी करत असल्याने घेऊ शकलो नाही...

आनंदराव 03/06/2015 - 16:01
अगदी बरोबर पण नेस्ले च्या दुध भुकटी मधे पण काहीतरी गड्बड सापडली आहे. भाव ५५००/- पर्यंत खाली आल्यास ३ वर्षांसाठी घेण्यास उपयुक्त ! बाकि : आपआपली सदसदविवेकबुद्धी वापरावी. माझी नको.

In reply to by आनंदराव

काय 5500??...आपल्या तोडांत मॅगी सॉस, एवरीडे,मिल्कमेड.नेसले दही, दूध, नेसकॉफी. नेसटी.किटकॅट.मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स, पॉलो. मिल्कीबार, मंच, अल्पिनो, बारवन, आणि इतर चॉकोलेट्स पडो.

In reply to by रामदास

संदीप डांगे 03/06/2015 - 16:46
सहमत. मॅगीला काँपीटीशन वाढल्याने हे एक मार्केटींग ट्रीक असल्यासारखे वाटत आहे. सेलीब्रिटी ब्रँड अम्बेसेडर्सना गुंतवणे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इशू पोचवणे. नंतर काही वेळाने याच लोकांना वापरून, झालेल्या पब्लिसिटीचा फायदा घेऊन मॅगी किती उत्तम आहे याची जाहिरात करणे. सद्यस्थितीत मॅगीकडे वेगळेपणाचा कोणताच मुद्दा नसल्याने बॅड पब्लिसिटीचा घाट घातला आहे अशी शंका आहे. यातूनच कंपनीला दमदार अ‍ॅड कँपेन करण्याचे कारण मिळते. असे इशूनंतर झालेले कँपेन लक्ष वेधून घेऊन जनतेमधे चर्चा होण्यास भाग पाडते. साध्या कॅम्पेनने विक्रीत होणारी ५-८ टक्के वाढ अशा वादग्रस्त कॅम्पेनने ३५ टक्क्यांपर्यंत वाढते. इतरही बाजू असू शकतात. पण लेड आणि एमएसजी उकरून काढलेला वरवरचा मुद्दा आहे. याने फक्त एकच प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे ते आधीपासून त्यात होतं का किंवा पुढे नसेल हे कसे ओळखायचं?

काळा पहाड 03/06/2015 - 16:53
मी आत्ताच थोडासा युनिटेक (३५% कोसळला) खरेदी करण्यासाठी ऑव्हर्नाईट ऑर्डर प्लेस केली आहे. अदानी ८२% कोसळला आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे?

In reply to by काळा पहाड

पहाड साहेब, अदानीच्या भावातील फरक हा डीमर्जरमुळे भावांत झालेली 'ॲडजेस्ट्मेंन्ट' आहे. युनिटेकबद्दल माझा अभ्यास नाही.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 03/06/2015 - 17:13
अदनी डीमर्जर स्कीम मुळे पडला आहे. स्कीमबद्दल आधिक माहिती मिळाल्यानंतर त्यावर काही बोलणे योग्य होइल. युनिटेक का पडला कुणास ठाउक. डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला हरकत नाही. पैसे वायाच जातील असे समजुन घ्यायचा

In reply to by मृत्युन्जय

आनंदराव 03/06/2015 - 18:54
़जया, युनिटेक चे क्यु४ चे रिझल्ट्स लागले आहेत. १९४ कोटी लोस आहे म्हणुन पडला मी तर इन्फ्रा स्टोक च्या विरुद्ध आहे. घ्यायचाच असेल तर लार्सन बेस्ट !

In reply to by आनंदराव

सुबोध खरे 03/06/2015 - 19:02
युनिटेक ३५ % पडला तरी त्याला सर्किट का लावले गेले नाही? माहितगार लोक यावर भाष्य करतील तर बरे होईल. बाकी ५४५ पर्यंत गेलेला समभाग आज त्याचा दीड टक्के किमतीवर (रुपये ८. ७०) का आहे याचा विचार केला तर यामध्ये पैसे गुंतवावे का याचे उत्तरही मिळेल. कंपनी गाळात आहे. बुडणे बाकी आहे.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 03/06/2015 - 19:12
युनिटेकशी संबंधित असलेली युनिनॉर ही कंपनी २-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यात अडकलेली आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून युनिटेकचा शेअर पडलेला आहे. या घोटाळ्याचा निकाल लागल्यानंतरच युनिटेक पूर्ण बुडेल का तरेल हे नक्की होईल.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 04/06/2015 - 22:28
युनिटेकचे वार्षिक निकाल मागील शुक्रवारी २९ मे रोजी लागले. युनिटेकला १९४ कोटी रू.चा तोटा झालेला आहे. या तोट्याचा परीणाम मागील शुक्रवारी व नंतर लगेच सोमवारी दिसायला हवा होता. या दोन दिवशी काही प्रमाणात हा समभाग घसरला. परंतु काल, म्हणजे निकालानंतर बर्‍याच उशीरा, हा समभाग ३५% ने घसरला (एकवेळ तो जवळपास ५०% खाली आला होता, पण नंतर ६.७५ या भावानंतर थोडा वाढून ८.७० ला बंद झाला.) त्याचे वेगळेच कारण आहे. वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली. यापूर्वी सत्यमचा घोटाळा उघडकीस आल्यावर यापेक्षा मोठ्या फरकाने सत्यमचा सहभाग घसरला होता. ९/११ नंतर मॅस्टेकचा समभाग एका दिवसात ५६० वरून २६० वर आला होता, तर इन्फोसिसचा समभाग ९/११ नंतरच्या पहिल्या दिवशी ४००० वरून २४०० वर व दुसर्‍या दिवशी २००० वर जाऊन पोहोचला होता.

In reply to by श्रीगुरुजी

वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली. कंपनी प्रमोटरनी ९० % शेअर प्लेज केले आहेत, ह्या शेअरचे सौदे वायदे बाजारात होत असल्यामुळे शेअरचा भाव अजून खाली येउन मार्जीन कॉल आल्यास आणी प्रमोटर तो भरण्यास असम्रर्थ ठरल्यास हा शेअर एका सत्रात कीतीही खाली येऊ शकतो. अशा शेअरपासून दूर राहीलेले बरे.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 05/06/2015 - 14:31
सहमत. परंतु या शेअरमध्ये मी अडकलो आहे. विकण्यासाठी योग्य भावाची वाट बघत आहे. एखाद्या मोठ्या कंपनीने ही कंपनी टेकओव्हर केल्यास भाव वाढू शकतो.

In reply to by नगरीनिरंजन

काळा पहाड 07/06/2015 - 16:07
बहुधा तसं नसावं. गुरुजींनी तो शेअर ८०+ रुपयात जरी घेतला असेल तरी आता लॉस राईट ऑफ करायमध्ये काही फायदा नाही. शेअर या व्हॅल्यूपासून ९०% पडला आहे. आता रिस्क फार थोडी आहे आणि होल्ड केल्यास पोटेंशियल फायदा असू शकतो.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 08/06/2015 - 11:40
मी होल्ड करणार आहे. अजून काही काळ थांबायची माझी तयारी आहे. २-जी स्पेक्ट्रम प्रकरणाचा निकाल याच वर्षी लागणार आहे. त्या निकालावर युनिटेकचे भवितव्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही पण आपण सर्किट का लागले नाही असे विचारले आहे. तसे न लागण्याचे कारण म्हणजे 'ज्या शेअर्सचा वायदा बाजारात(futures) समावेश आहे, त्यांना सर्किट बेकर्सचा नियम लागु होत नाही' हे आहे. बाकी युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही धन्यवाद.

In reply to by प्रसाद भागवत

आदूबाळ 05/06/2015 - 11:58
'ज्या शेअर्सचा वायदा बाजारात(futures) समावेश आहे, त्यांना सर्किट बेकर्सचा नियम लागु होत नाही'
नवीन माहिती. धन्यवाद! हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का?

In reply to by आदूबाळ

हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का? एखाद्या शेअरचे वायदे बाजारातील ओपन इंटरेस्ट मार्केट वाईड पोजिशनच्या ९५ % मर्यादेबाहेर गेल्यास संबंधीत शेअरचे सौदे थांबविले जातात पण ही सर्व माहीती बा़जार बंद झाल्यावर एकत्रीत केली जाते आणी सौदे दुसर्‍या दिवशी रोखले जातात. मार्केट वाईड पोजिशनची ६०% ची मर्यादा पार केल्यास संबंधीत एक्सचेंजकडून तसे संदेश येतात.

आकाश कंदील 03/06/2015 - 17:19
मला पूर्वी एक SMS आला होता "तुम्ही तुमच्या १० लाखाची गाडी रॉकेल वर चालवता का, जर नाही तर तुमच्या शरीरात अपायकारक गोष्टी का टाकता ?" आता कधीतरी ठीक आहे पण 'प्रसाद१९७१' म्हणतात तसे "आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत" यावर काय बोलावे समजत नाही. मग गुणवत्ता आश्वासन, गुणवत्ता नियंत्रण वैगेरे विभागाची ची गरजच काय. आपण आपल्या बद्दल जागरूक नसलो तर दुसरे आपली काळजी कशाला करतील. बाकी मला माहित आहे माझा मुद्दा धाग्याच्या विषया पासून वेगळा आहे पण राहवले नाही म्हणून मत मांडले.

In reply to by आकाश कंदील

प्रसाद१९७१ 03/06/2015 - 17:30
१. एक तर गेली ३० वर्ष मॅगी खाऊन काही त्रास झाला नाही. झालाच तर तो मॅगी मुळे होईल असे वाटत नाही. कारण मॅगी खाल्ली तरी जास्तीत जास्त आठवड्यात एकवेळेला. २. भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे. ३. प्रचंड धुर असणार्‍या रस्त्यांवर दिवसाचा १ तास तरी जातोच, ( पूर्वी तर लेड पण असायचे ह्या धुरात ). कुठलीही टेस्ट पास होऊ शकणार नाही असे पाणी हे मायबाप सरकार देते. तेही वर्षभर पितच असतो. ह्या सर्व प्रकारात मॅगी खाउन अजुन काही जास्तीचा अपाय होइल असे वाटत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे........दुर्दैवाने सहमत..

काळा पहाड 03/06/2015 - 17:50
नेसले मागची कटकट संपलीयसं वाटत नाही. भाव उद्या सुद्धा खाली जावू शकतो. जोपर्यंत हा इश्श्यू हॉट आहे, तोपर्यंत कंपनीच्या स्टॉक वर नकारात्मक परिणाम होईलसं वाटतंय. उद्या वॉच ठेवून निर्णय घ्यावा म्हणतोय. भागवत साहेब, उद्या साठी काय प्रेडिक्शन आहे?

In reply to by काळा पहाड

अशा प्रकरणांतला क्लायमॅक्स कधी येइल याचा अंदाज बांधणे हे भुकंपाचा केंद्रबिंदु भुकंप होण्याआधीच सांगण्यासारखे आहे पहाड्साहेब. यावर उपाय म्हणुन खरेदी हप्त्याहप्त्याने करता येवु शकते.सर्वसामान्यतः, मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे.

In reply to by काळा पहाड

नेस्लेसंदर्भात 'मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे..' असे मी काल म्हटले होते, माझ्या या अनुमानावर विसंबुन आज साधारणतः मी 5855/60 दराने नेस्लेची खरेदी केली. येत्या 50 सत्रांत (sessions) मध्ये भावपातळी 6700+ व्हावी अशी माझी अटकळ आहे. हा खुलासा करण्याचे कारण म्हणजे मी येथे करीत असलेल्या लिखाणातील विचार हे बहुतेकदा स्वतः अंमलात आणतो किंबहुना माझा चरितार्थ त्यावर गेली अनेक वर्षे अवलंबुन आहे, ही गोष्ट अधोरेखित करणे हा आहे. अर्थातच अशा लेखनातुन (व अगदी याही प्रतिक्रियेतुन) मी कोणताही खरेदी विक्रीविषयक शिफारस करीत नाही वा कोणत्याही नफ्याची हमी देत नाही व याची नोंद सदस्यांनी घ्यावी.

सुबोध खरे 03/06/2015 - 18:49
नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता. आताच आलेल्या बातमीनुसार माग्गीच्या नुडल्सच्या विक्रीवर दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल. आणी येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही. कारण कायद्याच्या कटकटीतून बाहेर पडण्यास त्यांना अजून थोडा वेळ लागेल. आज सहा हजार दोनशेच्या आसपास एक समभाग घेऊन तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत( गेल्या सहा महिन्यांची सरासरी) आजमितीस सर्वात जास्त ( लाइफ टाईम हाय) ७५०० होता. तेंव्हा मिळणारा परतावा हा १३% असेल यातून १.५ टक्के ब्रोकर चे कमिशन आणी नफ्या वर १५ % कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS) म्हणजे २% असे ३. ५% कमी केलेत तर मिळणारा परतावा जास्तीतजास्त ९.५% असेल. यात जर मॉन्सून कमी उतरला तर ग्रामीण भागातील त्यांची विक्री कमी राहील. अशा तर्हेच्या धोक्यांचा विचारही व्हावा ब्लू चीप कंपनी असल्याने भांडवल बुडणार नाही हे नक्की. परंतु त्याऐवजी त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल. म्हणजे वर दिल्याप्रमाणे सर्व खर्च वजा जाता १०% परतावा नक्की मिळेल. शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील. किंवा आय सी आय सी आय बँक २९७ रुपयाला घेतल्यास तो नक्की तितकाच परतावा देऊ शकेल. ज्यांना एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवायचे नाहीत त्यांनी अशा तीन चार कंपन्यांचे पाच पाच समभाग घेतले तर त्यातून मिळणारा नफा तेवढाच असेल पण पैसे जास्त खेळते राहू शकतील आणी धोका तितका कमी होईल. ता क़:- मी एक सामान्य गुंतवणूकदार आहे आणि माझे पैसे मी समभागात गुगलवर बातम्या काढून वाचल्यानंतर कुठे गुंतवायचे ते ठरवतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बुद्धीनुसार गुंतवणूक कशी करावी हे ठरवावे

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, (१) नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता.... ही माहिती कोठे उपलब्ध आहे ?? (२) दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल..... ह्या विधानांमुळे गोंधळ उडाला आहे. (३)एकीकडे नफ्याची टक्केवारी काढताना वर्षाचा कालावधी धरलेला दिसतो आणि त्याच वेळेस कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS)ही... (४) येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही.... तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत... त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल...शक्य आहे पण शेवटी हे अंदाजच आहेत. काळच याची उत्तरे देइल.(५) शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील...या वर एक (वादग्रस्त) विधान उध्रूत करतो.. 'Diversification is protection against ignorance......

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 03/06/2015 - 20:24
MONEYCONTROL च्या वेबसाईट वर हा समभाग टिचकी मारल्यास BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY आपल्याला दिसू शकतात. याच ठिकाणी समभाग आयुष्याभरात सर्वोच्च स्थानावर किति आणी कधी पोहोचला हे येते आणी बाकी सर्व त्या कंपनीची कुंडलीहि दिसू शकते. साहेब कोणताही समभाग घ्या एक तर एका वर्षाच्या आत आपण विकलात तर STCG आपल्याला भरायला लागेल मग तो टाटा स्टील असो कि नेसले वा आय सी आय सी आय बँक असो त्यामुळे तुलनात्मक रित्या काहीच फरक पडत नाही. राहिली गोष्ट टक्केवारी काढताना एक वर्षाच्या आतील कालावधी धरला आहे. जो माणूस लांब पल्ल्यासाठी( एक वर्ष आणी अधिक) गुंतवणूक करणार आहे त्यासाठी तर टाटा स्टील किंवा आय सी आय सी आय बँक या नक्कीच नेसले पेक्षा चांगल्या कंपन्या( परताव्याच्या दृष्टीने) आहेत. कारण नेसले कंपनी अधिक चांगलीअसली तरी त्याचा समभाग फार महाग आणी फार उच्चीवर आहे. http://www.theguardian.com/world/2015/jun/03/india-withdraws-maggi-noodles-shops-mounting-food-safety-scare गुगलून पहा. राहिली गोष्ट 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत बहुसंख्य जनता आणी विशेषज्ञ यांच्या विरोधात आहे त्याबद्दल मी मत देणे टाळतो.

In reply to by सुबोध खरे

(१)दिवसाअखेरीस सर्वच BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY ह्या शुन्य दिसत असाव्यात, मात्र ह्यावर विसंबुन आपण करता तसे विधान करणे चुकीचे आहे. आपण सुचविलेल्या ह्याच पानावर दोनच सेमी वर आज झालेला व्हॉल्युम पहा. तेथे पाहता येते की गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ?? (२) सर्वस्वी आपल्या अंदाजांवर आधारित असा आपण सुचविलेला पर्याय( म्हणजे टाटा स्टील) आणि नेस्ले यांच्या संभाव्य नफ्यात आपल्याच आकडेवारीप्रमाणे फरक आहे तो उणापुरा अर्धा टक्का. त्यात उजवे डावे कसले??. घाईघाईत आकडेवारीतली झालेली गफलत मी फक्त नजरेस आणुन दिली, ती आपण मान्य करुन आपली आकडेमोड सुधारावी म्हणुन एवढेच त्याने तर्कात फरक पडेल असे म्हणालो नाही. (३)कोण महाग, कोण स्वस्त...हे काळच ठरवेल. बाजर इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही हे मी आपणास सांगावयस नकोच (४) 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत.........क्षमस्व. मी हे 'उधृत' केलेले वाक्य आहे हे बहुधा घाईत आपल्या नजरेतुन सुटले असावे. साहेब, हे माझे नव्हे तर सर बफेट यांचे मत आहे.

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 03/06/2015 - 21:36
PREV. CLOSE 6803.25 OPEN PRICE 6500.00 BID PRICE (QTY.) 0.00 (0) OFFER PRICE (QTY.) 6186.95 (138) साहेब NSE वर बिड कोणीच करत नव्हतं पण offer price आणि quantity पण दिसत आहे वर दिले आहे याचा अर्थ मी म्हणालो तसा आहे. गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ??तुमच्या माझ्या सारखे लोक थांबले आहेत समभाग अजून पडण्याची वाट पाहत म्हणूनच तर दिवसाखेरीस कोणी विकत घेणारा नाही. दहा पट व्यवहार झाला कारण लोकानी आपले समभाग घाईने विक्रीस काढले आणि तोटा कमी केला. अठरा मेला ७३२७ ला असलेला समभाग आज ५९८० पर्यंत घसरला याचे कारण काय ? लोक गेले पंधरा दिवस हे समभाग विकत आहेत. आणि याची सुरुवात १९ मी च्या बातमीने झाली आहे. तेंव्हा या समभागाने ताल गाठला आहे असे म्हणवत नाही. http://www.moneycontrol.com/news/cnbctv18-comments/gujaratmaharashtra-fda-to-probe-into-maggi-noodles_1387754.html राहिली गोष्ट बाजार इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही म्हणून तर एकाच टोपलीत आपली अंडी ठेवू नका हि म्हण प्रसिद्ध आहे यासाठीच मी म्हणालो कि एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या. बाकी आपण सर्व "बफेट" नाही म्हणूनच "diversification" आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

असहमत. आता या मुद्द्यावर आपल्या पोस्ट्स् दुराग्रहाकडे झुकताहेत असे खेदाने म्हणावे लागते. offer price आणि quantity ह्या सेकंदागणिक बदलतात. आपण पहात असलेला सोदा दिवसाचा शेवटचा सौदा आहे. त्यामुळे आपण म्हणता अशी स्थिती दिसते आहे. शेवटी खरेदीदार नव्हते या म्हणण्याला अर्थ नाही. अशी स्थिती जवळपास प्रत्येक समभागाबद्दल आणि दररोज दिसेल.तेंव्हा दिवसातला शेवटच्या सौद्यावरुन काहितरी निष्कर्ष काढ्ण्यात काय अर्थ आहे?? असे शेवटचे सौदे अनेकदा चुकीची माहिती प्रसुत करतात म्ह्णुनच दिवसाचा बंद निर्देशांक शेवट्च्या काही सोद्यांची सरासरी काढुन ठरवला जातो हे आपणास विदित असेलच. "diversification" आवश्यक आहे किंवा नाही हे एकाच पॅथीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने चालावे की ... याच चालीवरचा वैचारिक मुद्दा आहे. एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या...पुन्हा एकदा महाग स्वस्त हे ठरविणार कोण?? एक्दाच१० ग्रॅम सोने घ्यावे की ०२/०२ ग्रॅम चांदी, काही तांबे,पितळ व अन्य धातु... हे सागंता येणे कठीण. बाकी आधी "diversification" बाबतचे मत बहुसंख्य 'जनता आणी विशेषज्ञ' यांच्या विरोधात आहे असे लिहुन नंतर ... आपण सर्व "बफेट" नाही असे म्हणुन बफेट सरांचा सन्मान करण्याची आपली हातोटी आवडली.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 04/06/2015 - 13:53
डॉक्टर साहेब, काल नेस्लेचे ७३०००+ शेयर्स विकले/घेतले गेले. हा सरासरी व्हॉल्युमच्या १०-१५ पट आहे. ह्याचाच अर्थ विकणारे होते तसेच ते घेणारे पण होते. तुम्ही दिवस संपल्यानंतर चे आकडे बघितल्या मुळे तुम्हाला कोणी खरेदीदार नाही असे वाटले. सध्या टाटा स्टील च्या वाट्याला जावु नका ( जर आतली काही खबर नसली तर ). त्यांची कोरस स्टील प्रचंड नुकसान करते आहे. चीन ची मागणी कमी झाली तर फारच कठीण परीस्थिती येइल

आनंदराव 03/06/2015 - 19:00
एस बी आय आय टी सी सध्या च्गा भाव खरेदी करयला उत्तम बाकी नेहमीचे डिस्केमर - स्वताची सद सद विवेकबुद्धी वापरावी.

काळा पहाड 03/06/2015 - 19:32
१. चीन मध्ये मंदी सुरू झालेली आहे. त्याचा फटका कदाचित खनिजे आणि धातूंना बसू शकतो कारण भारत हे निर्यात करतो. http://www.cbc.ca/news/business/china-s-central-bank-cuts-interest-rates-as-slowdown-deepens-1.2977221 २. भारतात हे वर्ष दुष्काळाचं आहे. ऑटो उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. रियल इस्टेट मध्ये मंदी आहेच. मोठ्ठी इन्व्हेन्टरी पडून आहे आणि आता दुष्काळात लोक गुंतवणूक करतील अशी शक्यता कमी आहे. बिल्डर्स आता काम अर्धवट सोडून पळून जाण्याची शक्यता जास्त आहे. नवीन प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करताना विचार करून करा. ३. बँकांचे एन.पी.ए. सध्या उंच जागी आहेत. विशेष करून युनायटेड बँकेचे एनपीए पहा. एस बी आय सुद्धा एन.पी.ए. च्या बाबतीत धोक्याच्या जागी उभी आहे. http://www.blog.sanasecurities.com/non-performing-asset-npa-in-public-sector-banks/

सखारामगटणे 04/06/2015 - 02:04
http://www.nestle.com/aboutus/ask-nestle/answers/maggi-noodles-india एक शंका आहे त्यांनी असे म्हटले आहे की उत्तर प्रदेश मध्ये maggi packets मध्ये जास्त लीड सापडले ते lot नोव्हेंबर २०१४ expiry असलेले होते.. पण ह्याचा अर्थ असा आहे का की Maggi expire झाली की त्यातले लीड कंटेट वाढते? एकूणच बर्याचादा maggi हानिकारक अशी डिबेट होत असते..कोणी तज्ञ ह्या बाबत अधिक माहिती देऊ शकेल काय?

In reply to by सखारामगटणे

काळा पहाड 04/06/2015 - 13:40
असं होवू शकत नाही. लीड हा धातू आहे. एस्क्पायर झाल्यावर दुसर्‍या कंटेंट चा शिसे नावाचा धातू बनू शकत नाही* * याला एक अपवाद आहे. युरेनियम-२३८ चं शिसे-२०६ मध्ये रेडिओअ‍ॅक्टीव्हिटी मुळे रुपांतर होतं. पण त्याला ४.४६ बिलियन वर्षं (४४६००००००० वर्षं) लागतात. एक्स्पायर होणारी मॅगी जर तेवढी अगोदर बनवली असेल आणि त्यात जर युरेनियम-२३८ असेल तर तयारही होईल त्यात शिसं.

एकेकाळी प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक शो आधी हळद आणि चंदनाच्या गुणांनी युक्त अशा क्रीमची जोरात जाहिरात होत असे. एकवेळ पोलिसांची एंट्री न होता सिनेमा संपेल पण ह्या 'हल्दी/चंदन के गुणवाल्या' क्रीमची जाहिरात लागल्याशिवाय सिनेमा सुरु होणे अशक्य अशी स्थिती होती. पुढे काही काळाने ,.......WSO क्रीम बनले. 'WSO' हे 'Without Sandal Oil' या ' सत्याचे' लघुरुप आहे हे कितीजणांना माहित आहे ??... हे आठवायचे कारण म्हणजे अर्थातच मॅगीपुराण. गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? - प्रसाद भागवत.

In reply to by प्रसाद भागवत

विको: असं पण आहे का?!! मॅगी: Maggi(WML)....with Led & monosodium असं होईल नाहीतर मॅगी चं स्पेलिंग किंचीत बदलून परत आहे तसं येईल. जॉन्सन & जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्ट्सचं नाव आता नुसतं जॉन्सन्स आहे.

In reply to by प्रसाद भागवत

कहर 05/06/2015 - 15:30
उगीच काहीही काय राव … vicco turmeric ayurvedic skin cream (ज्याची जाहिरात दाखवायचे ) आणि vicco turmeric WSO cream दोन्ही वेगळे product आहेत. आणि दोन्हीहि मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. 1 2

In reply to by कहर

अरे बापरे, माझी तपशीलांत चुक झालेली दिसते. मी हा पोस्ट मागे घेतो. तशी विनंती मी संपादक मंडळास कळवितो. वस्तुस्थिती नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by प्रसाद भागवत

सुबोध खरे 05/06/2015 - 21:12
हा सगळा पैशाचा खेळ आहे. सुरुवातीला हे क्रीम विको टरमेरिक व्हेनिशिंग क्रीम म्हणून होते. व्हेनिशिंग क्रीम हे सौंदर्य प्रसाधन म्हणून त्यावर केंद्रीय अबकारी कर ७० टक्के लागतो. मग त्यांनी नाव बदलले आणी विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम केले कारण आयुर्वेदिक नाव दिले कि ते "औषध" होते. आणी त्यावर अबकारी कर १५ टक्के लागतो. म्हणजे तब्बल ५५ % ची बचत. http://www.cosmeticsdesign-asia.com/Regulation-Safety/Indian-Supreme-Court-makes-cure-or-care-ruling-on-cosmetics-and-medicines नंतर काय झाले कि विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम चंदनाच्या तेला सकट ( ०.५ % चंदनाचे तेल) ७० ग्रामला किमत २००/- रुपये आहे. हि किंमत सर्व सामान्य निम्न आणि मध्य मध्यम वर्गाला परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी त्यातील चंदनाचे तेल काढून टाकले आणि किंमत ६०/- रुपये केली म्हणून ते विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम WSO म्हणून आले. यात १६ % हळद असते पण चंदनाचे तेल नाही. मूळ ब्रान्ड चा फायदा मिळवणे पण किमत कमी करणे हा हेतू होता. लोक कुठे WSO वाचतात. आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
पायजे! पायजे!! पायजे!!!

In reply to by सुबोध खरे

कहर 10/06/2015 - 16:25
आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
ऐकायला नक्की आवडतील. एका नामवंत टूथपेस्ट चा किस्सा वाचनात आला. वाढत्या स्पर्धेमुळे खप वाढत नव्हता. म्हणून चर्चा चालू असताना एका शिपायाने सल्ला दिला कि खप वाढवू शकत नसाल तर वापर वाढवा. त्यासाठी ट्यूब चे तोंड फक्त १ mm ने मोठे करा. एवढा छोटा फरक लोकांना समजणार नाही. वापर वाधेल. पेस्ट लवकर संपेल आणि खप आपोआप वाढेल. कंपन्या अशा फसवत असतात ग्राहकांना

In reply to by कहर

श्रीगुरुजी 10/06/2015 - 22:47
ही खूप जुनी आणि प्रभावी युक्ती आहे. मी पूर्वी काही महिने डोळ्यात एक विशिष्ट ड्रॉप्स टाकत होतो. अडीच मिलीची ड्रॉप्सची बाटली सुरवातीला २४० रूपयांना व नंतर ३६० रूपयांना मिळायला लागली. सुरवातीचे काही महिने एक बाटली ४०+ दिवस पुरायची. काही महिन्यांनंतर तीच बाटली जेमतेम २३-२४ दिवस पुरायला लागली. डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर पूर्वीच्या तुलनेत जास्त क्वांटिटी आहे हे स्पष्टपणे जाणवत होते. बाटलीचे भोक थोडे मोठे केल्यामुळे जास्त क्वांटीटी जाऊन बाटली लवकर संपायला लागली.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 12/06/2015 - 10:38
एके काळच्या रिचर्डसन हिंदुस्तानने( आता प्रोक्टर आणि गम्बल) व्हिक्स व्हेपोरब आणि इन्हेलर हि आयुर्वेदिक औषधे आहेत असे म्हणून त्यावर ५५ % अबकारी कर चुकवला होता. त्यावर त्यांना सर्व कर भरायला लावला होता. कारण जर आयुर्वेदिक औषध असेल तर त्यात वापरले जाणारे मेंथोल आणि थायमोल हे वनस्पतीजन्य असणे आवश्यक असते पण ते महाग आहे. म्हणून त्यांनी त्यात पेट्रोलियम पासून तयार केलेली वरील औषधे वापरली होती आणि कर चुकवला होता. असाच प्रकार आयोडेक्स(SKF स्मिथ क्लाईन आणी फ्रेंच) ने केला होता. त्यातील मिथाईल सालीसिलेट पेट्रोलियम जन्य होतेतरीही आयुर्वेदिक औषध म्हणून दावा करून कर चुकवला होता. एकदा न्यायालयाकडून डंका मिळाल्यावर त्यांनी आयुर्वेदिक( वनस्पतिजन्य) कच्चा माल वापरायला सुरुवात केली. (सुरस आणी चमत्कारिक कथा)

सुबोध खरे 05/06/2015 - 10:18
भागवत साहेब हा सगळा गदारोळ कुणी उठवला आहे हे सांगणे कठीण आहे. नेसले हि ब्लू चीप कंपनी आहे त्यामुळे ती उद्या वर येणार हे नक्की आणि शिवाय भांडवल बुडणार नाही हे नक्की. त्याचा समभाग घेणे कि न घेणे हा एकदम वेगळा विषय आहे. मुळात नुडल साठी वापरलेल्या गव्हाच्या पिठातच किंवा त्यात वापरलेल्या तेलात शिसे ( लेड) नाही हे ठरवणे आवश्यक आहे. जिथे गहू पिकतो ती राज्ये उदा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथे . वाहनाच्या बॅंटरीची( ज्यात शिसे वापरले जाते) विल्हेवाट कशी लावतात हि सुरस आणि चमत्कारिक संशोधनाची कथा आहे.तेंव्हा हे शिसे पाण्यात मिसळून गव्हात येत नाही हे म्हणणेच धारिष्ट्याचे ठरेल.गाझियाबाद, कानपूर इ ठिकाणी असणारे कारखाने आणि ते सोडत असलेले सांडपाणी बंद कोण आणि कसे करणार? पण कुठलीही ऑरगेनिक वस्तू म्हणजे स्व्च्छ आणि शुद्ध असते हे म्हणणाऱ्या लोकांना तुमचा गहू किवा तेलच शुद्ध नाही हे म्हणणे पचेल का? ( मग ते तेल अगदी घरगुती तेलघाणीत पिळून काढलेले असेल तरीही) परंतु या प्रकरणातून वर उठायला नेसलेला बराच वेळ( सहा महिने तरी) लागेल असे वाटते. तेंव्हा म्यागी खायचे कि नाही तसेच नेस्लेचा समभाग घ्यायचा कि नाही हे ज्याचे त्याने ठरवणे आवश्यक आहे पण या दोन्ही गोष्टीं मुळात वेगळ्या आहेत.

In reply to by सुबोध खरे

http://www.business-standard.com/article/opinion/t-thomas-maggi-imbroglio-the-big-picture-115061101336_1.html आजच्या बिझनेस स्टॅंडर्ड मधे आलेला हा लेख नेस्लेमधील गुंतवणुकीसंदर्भांत उपयोगी आहे.शिवाय आज कळफलकावर बोटे फिरविण्यासाठी तयार रहा......... उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे बाजारभावांत मोठी हालचाल संभवते .

नगरीनिरंजन 06/06/2015 - 16:01
मी बर्‍याचदा पाहतो की या अशा लेखांमध्ये टेक्निकल ॲनालिसिसच केलेले असते; फंडामेंटल ॲनालिसिस औषधालाही सापडत नाही. मॅगीवर बंदी आणली काही दिवस म्हणून नेसले कंपनी बंद पडणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल पण मॅगी हा नेसलेचा जुना आणि प्रस्थापित ब्रँड आहे आणि कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ब्रँडची किंमतही अंतर्भूत असते. इतक्या वर्षांच्या प्रस्थापित ब्रँडला धक्का बसणे याचा कंपनीच्या पुढील उत्पन्नावर परिणाम होतो आणि शेअरच्या किंमती कंपनीच्या भावी उत्पन्नावर आणि वाढीच्या दरावर अवलंबून असतात. याठिकाणी रेझिस्टन्स लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल हे शब्द नुसतेच अनाठायी नसून दिशाभूल करणारे आहेत. लेखकाने विश्लेषण करुन ब्रँडच्या डॅमेजचा अंतर्भाव करुन शेअरची नवी किंमत किती असायला हवी याचा अंदाज काढून मग सध्याच्या किंमतीवरुन शेअर अंडरव्हॅल्यूड आहे कीओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर अधिक समर्पक झाले असते. बाकी अचानक लोकांना आपले गहू-तांदूळही जास्त विषारी असतील याची अचानक खात्री पटायला लागणे व नेसलेचा पुळका येणे आश्चर्यकारक आहे. मॅगीची जागा दुसर्‍या नूडल्स भरुन काढतील; त्यासाठी आपल्या सगळ्याच अन्नपदार्थांना विषारी ठरवण्याची गरज नाही! :-) उलट ही इतर लोकांना संधी आहे; उगाचच कोणत्याही क्षेत्रात ओलिगोपॉली असणे चुकीचेच आहे तसेही.

In reply to by नगरीनिरंजन

फंडामेंटल वि. टेक्नीकल या विषयावर मी आधीच्या लेखात भाष्य केलेच आहे.पण मुख्य मुद्दा शेअर अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा आहे. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मतलब आम खाने से है.... बाकीचे आपण म्हणता त्याप्रमाणे अनाठायी व दिशाभूल करणारे टेक्नीकल विष्लेषण करतात,..,, आपण जमल्यास फंडामेंटन्ल विष्लेषण करा आम्ही आनंदाने वाचु.

In reply to by प्रसाद भागवत

नगरीनिरंजन 06/06/2015 - 21:04
सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर पब्लिक फोरमवर चर्चा करण्याचे प्रयोजन काय?

In reply to by नगरीनिरंजन

'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा अर्थ प्रत्येकाने एखाद्या बाबीवर त्याचा वा त्याला पटणारा दृष्टिकोण मांडणे असाच आहे. अशा बाबीचे सर्व ज्ञात-अज्ञात पैलु जर एखाद्याला मांडता अले तर मग ती 'चर्चा' कसली ?? दुसर्याने काय मांडावे याचा शहाजोगपणाने सल्ला देण्याकरिताच 'पब्लिक फोरम' असतात हा गैरसमज आहे. शिवाय फंडामेण्टल असो वा टेक्नीकल...,त्यांचे उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक परिणामकारक पद्ध्तीने करता येतात कारण दोघांच्याही काही मर्यादा आहेत.फंदामेंटल्स विषेश न बदलुनही भाव दिवसागणिक बदलतातच आणि या वस्तुस्थितीचा अनुकुल वापर करावयाचा असल्यास अपरिहार्यपणे टेक्नीकल्स पहावी लागतात. आणि त्या शास्त्रालाही भक्कम गणिती,सांख्यिकी आधार आहेत तेंव्हा त्याचा अभ्यास करुन काढलेले निष्कर्ष हे अगदीच केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे नसतात असे मला वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

काळा पहाड 06/06/2015 - 23:55
बिंगो. मला वाटतं या चिखल उडवणुकीमुळे मॅगीचं नाव इतकं खराब झालं आहे की त्याच्यात आता सुधारणा होणं अवघड आहे. मॅगी हा नेस्लेचा कदाचित सर्वात जास्त खपणारा ब्रँड असावा. आणि त्याचा रेव्हेन्यू बंद होणं नेस्ले च्या शेअरसाठी धोक्याची घंटा असायला हवी.

In reply to by काळा पहाड

पहाड्साहेब, काश ऐसा होता........याच न्यायाने,सल्लुचे संजुबाबाचे पिक्चर्स पहायला कोणा जाणार नाही असे आपल्याला वाटते का?? सिगारेट्च्या पाकिटावरील '---मुळे कॅन्स्र होतो' हा विअधानिक ईशारा व्हाचुन किती जणांनी सिगारेट सोडली असेल ??

नगरीनिरंजन 06/06/2015 - 16:05
हेच जर युरोपातल्या गोर्‍या मर्कटांनी भारतीय कंपनीच्या उत्पादनावर वा भारतीय आंबे किंवा द्राक्षादिंवर बंदी आणली असती तर लोकांनी हूं का चूं नसतं केलं. कसला हा न्यूनगंड?

सुधीर 06/06/2015 - 23:44
फंडामेंटल्स रिपोर्ट्स ब-याच वेळा फुकट उपलब्ध नसतात. त्यात वेळ द्यावा लागतो. ॲप्रोक्स रेव्हून्यू इंपॅक्टचे भाकीत करणे नक्कीच सोपे नाही. मार्केट शेअर मध्ये काय बदल होतील? कुठल्या प्रतिस्पर्धी कंपनीला फायदा होईल? याचा अंदाज घेणे कठीण आहे (अनुभवी माणसाचे काम आहे. ब्रिटानियाचा स्टॉक मिन टाईम वाढला). तसाही नेस्ले मला खूपच महाग वाटतो अजूनही. ईटी इंटेलिजन्स वगळता मी फॉलो करत असलेल्या कुठल्याच ब्रोकरची रेटींग नव्हती. (ब्रोकरच्या रिपोर्ट्स वर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहेच) इटी इंटिलिजन्सचं सब्स्क्रिब्शन नसल्याने नेमकं ॲनालिसिस अजूनही मिळालं नाही वाचायला. सीकींग अल्फा नावाचं संकेतस्थळ आहे पण त्यात खास करून अमेरीकेतल्या स्टॉक्स वरचे रिपोर्ट्स हरहुन्नरी, नवशिखे देत असतात. आपल्याकडे असं कुठलं संकेतस्थळ आहे का याची कल्पना नाही.

In reply to by hitesh

संदीप डांगे 08/06/2015 - 03:40
तुमच्याकडे आला असेल ना गुप्त अहवाल...? रामदेवबाबाकडे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. तेवढं निवडून मॅगीला धोपटण्यासारखं काय होतं?

चिनार 08/06/2015 - 10:16
नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा करत आहेतच .. पण एक अवांतर माहिती शेयर करतोय .माझी या आधीची कंपनी नेस्लेला गेल्या ३० वर्षांपासून बॉयलर पुरवठा करते. नेस्लेच्या भारतातील सगळ्याच प्लांट मध्ये त्या कंपनीचा बॉयलर आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या एका वरीष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे देशभरात रोज २५० टन मॅगीचे उत्पादन होते. मॅगी जर तीन-चार महिने बाजारात आली नाही तर नेस्लेचे किती नुकसान होईल याचा जाणकारांनी अंदाज लावावा.

गवि 08/06/2015 - 13:41
अरे लोकांनो.. घेऊ की नको..? ५६०० ला पोचतंय आता. की थोडेथोडे दर आठवड्याला घेऊ? -(उडी टाकण्यासाठी नाक मुठीत धरुन विहिरीच्या काठावर पुढेमागे डोकावत उभा) गवि

In reply to by गवि

काळा पहाड 08/06/2015 - 13:56
हे एक उत्तर आहे: http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/recos/not-a-good-time-to-buy-nestle-hemindra-hazari/articleshow/47582692.cms पण खरं सांगायचं तर कुणालाही माहीत नाही. हे मॅगी-युद्ध कदाचित किचकट, लांबलचक आणि दमवणारं ठरणार आहे.

आनंदराव 08/06/2015 - 14:20
गवि साहेब, दुसर्‍याच्या सल्ल्याने शेअर घेतला किंवा विकलात तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतत. तर, स्वत; अभ्यास करा आणि निर्णय घ्या प्रेमाचा सल्ला ! (अशा प्रकारात हात पोळलेला) आनंद

सुधीर 08/06/2015 - 17:34
मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट इथे पहाता येईल. त्यांच्या मतानुसार नेस्टलेच्या संपूर्ण रेव्हिन्यूपैकी २०% हिस्सा आणि नेट प्रॉफिटचा २५% हिस्सा हा न्यूडल्स मधून येतो. (१/४ हा मोठा आकडा आहे). आणि २०१४ मध्ये याच कॅटेगरीचा सेल्स ग्रोथ सर्वात जास्त होता. मॅगी लहान मुलं खात असल्याने ब्रॅंड इक्विटी वर मोठा फरक पडणार आहे. कारण परत विश्वासार्हता परत मिळवण्यास वेळ जाईल. आणि सर्वांना ज्यात जास्त उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना ("स्टॉक खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचला का?" ) रिपोर्ट म्हणतो. अजून त्या पातळीवर आलेला नाही. २०१५ आणि २०१६ च्या एक्सपेक्टेड अर्निंग नुसार स्टॉक (फॉर्वर्ड) पीई रेशो ३७ आणि ३२ आहे. (37x CY15E and 32x CY16E EPS) भविष्यकाळात नेस्टलेच्या डॅमेज कंट्रोल अ‍ॅक्टिव्हीटीनुसार त्यांचे अंदाज बदलू शकतात. २०१६ चा एक्स्पेक्टेड ईपीएस (रु. १९०, त्यांच्या रिसर्च नुसार) च्या साधारण ३३ पट त्यांनी टार्गेट किंमत (रु. ६३००) ठरवली आहे आणि स्टोक्स अजून करेक्ट होईल असे त्यांना वाटते. रिपोर्टच्या डिस्क्लोजर मध्ये "अ‍ॅनालिस्ट कडे स्टॉक्स नाहीत आणि अ‍ॅनालिस्ट नेस्टलेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर, वा नेस्टलेचा एम्प्लॉई नाही" असे नमुद केले आहे. ओस्वालखेरीज दुसर्‍या कुणाचा रिपोर्ट मिपाकरांना माहीत असेल तर जरूर शेअर करा.
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??.. कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

काय दुखलंय...?

संदीप डांगे ·

एकाहून एक धक्कादायक अनुभव आहेत. विचारात पाडणारे अनुभवकथन. तुमच्या यापुढील आयुष्यात असे अनुभव न येवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

मोदक 05/05/2015 - 14:12
>>>>रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय? कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार?? तुमच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींचे निर्मुलन / निर्दालन तुम्ही केले आहे का? हा प्रश्न कदाचित चुकीचा असेल परंतु धाग्यात मांडलेल्या अपेक्षा अवास्तव आणि भाबड्या वाटत आहेत.

In reply to by मोदक

संदीप डांगे 05/05/2015 - 08:17
माझ्या अपेक्षा भाबड्या असतीलही मग रुग्णांच्या नातेवाईकांनी आपणास बदडू नये ही अपेक्षाही भाबडी म्हणायला लागेल. होरपळलेल्या लोकांनी आपले अनुभव मांडले की रुग्णच कसे चुकीचे वागतात अशी पाल्हाळं लावतांना डॉक्टरांना बघितले आहे. रुग्ण आणि वैद्य यांचे परस्पर विश्वास आणि प्रेमाचे नाते असलेच पाहिजे. पारदर्शकतेशिवाय ते शक्य नाही.
कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार??
त्याच पद्धतीने ज्या पद्धतीत कट न देणार्‍या डॉक्स, क्लिनिक्स, इत्यादींना हाकलून लावले जाते. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचा प्रश्न आहे, त्याने तो सोडवावा. लोकांनी आपल्या अंगावर चिखल उडवू नये अशी अपेक्षा असणार्‍यांना घाण साफ करावी लागेल. लष्करात कामात कुचराई, फितुरीसाठी कोर्ट मार्शल होते. डॉक्टरांचेही तसेच करावे.

In reply to by संदीप डांगे

रुपी 06/05/2015 - 01:19
डांगेसाहेब, तुमचे अनुभव नक्कीच दुर्दैवी आणि भयानक आहेत. असे अनुभव भविष्यात तुम्हाला किंवा कुणालाही न येवोत. पण काही डॉक्टर चुकीचे वागतात म्हणून एखाद्या सचोटीने व्यवसाय करणार्‍या डॉक्टरला बडवणे समर्थनीय कसे? कितीतरी अशाही घटना आहेत जेव्हा डॉक्टरांनी सर्वोतोपरी उपाय करुनही पेशंट नाही वाचत. याच बाबीचा दुसर्‍या बाजूने विचार करा. समजा उद्या तुमचे कुणी नातेवाईक/ अपत्य डॉक्टर झाले आणि कुणाच्या चुकीच्या रागाचे निशाण झाले तर? आणि समजा नाहीही झाले तर चुकीच्या वागणार्‍या डॉक्टरांना हाकलायची जबाबदारी त्यांची कशी? माझ्या क्षेत्रातही लोक खोटे टाईमशीट्स भरुन, खोटी बिले लावून जास्त पैसे कमवतात. हाताखाली गरजेपेक्षा जास्त लोक घेऊन त्यांच्या कमाईतून वाटा घेतात. अशा लोकांवर कारवाई करायची जबाबदारी मी घ्यावी अशी अपेक्षा माझ्याकडून कुणी केली तर ते रास्त नाही. पण त्याचवेळी सरसकट कुणी त्या क्षेत्रातल्या लोकांना नावे ठेवली, गऱज पडली तर मी माझ्या क्षेत्रातल्या लोकांची बाजू मांडणार. दुसरा मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा? इथे मिपावरच डॉ. खरे आणि आधी विनायक प्रभू (? चु. भू. दे. घे.) यांनी असे अनुभवही लिहिलेत. काही जण आणखी पुढे जाऊन वैद्यांनी एकदा लिहून दिलेली औषधे पुढच्या वेळी मनानेच घेतात. (माझ्या नात्यातल्या एक महिला अशी औषधे वरचेवर घेत राहिल्याने साईड-इफेक्टस होऊन गेल्या.) दुसर्‍या एका महिलेने दारावर आलेल्या माणसाकडून वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या घेतल्या. त्याचे भयंकर परिणाम झाल्यावर त्यांना नातेवाईकांनी दुसर्‍या डॉक्टरकडे नेले. नशीबाने काही वाईट झाले नाही. समजा झाले असते आणि हा दुसरा डॉक्टर त्यांना नाही वाचवू शकला म्हणून दोषी धरला गेला असता तर? त्या महिलेच्या घरच्यांनी त्याला बदडले तर ते बरोबर काय? पेशंटच्या जीवाशी खेळणार्‍या, पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांवर कारवाई नक्कीच व्हावी. पण तुम्हीच खाली लिहिलंय तसं जनजागृती करुन किंवा रीतसर तक्रार करुन. आदूबाळ यांनी म्हटलंय तसा जवळचा मित्र / नातेवाईक डॉक्टर असेल तर निदान त्यांचा सल्ला तरी घेता येतो, पण ते सर्वांनाच शक्य नाही. मला वाटते निदान सरकार/ वैद्यकशास्त्र प्रमाणपत्र देणार्‍या संस्था यांनी वरचे वर पर्यवेक्षण करुन अशा डॉक्टरांना आळा घातला पाहिजे. तुम्ही लिहिलंय तसं सी-सेक्शनचं प्रमाण भारतात खूप वाढलंय हे मात्र मान्य. कॅलिफोर्नियामध्ये खूप क्वचित ते होतं आणि डॉक्टरही ते टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं ऐकलं आहे. अर्थात त्यासाठी इंशुरन्स कंपन्यांचे नियमही कारणीभूत असतात. भारतातही असे काहीतरी उपाय लवकर लागू होवोत.

In reply to by रुपी

संदीप डांगे 06/05/2015 - 02:26
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा?
मी लिहिलेल्या सर्व प्रसंगामधे रुग्णांकडून कुठलीही हलगर्जी, लपवाछपवी झालेली नाही. ह्या प्रसंगामधे डॉक्टर धडधडीत चुकीचे वागत आहेत हे दिसतंय. ते मी कुठल्याच प्रकरणात कागदोपत्री सिद्ध करू शकत नाही म्हणून नाही तर हे उपरोल्लिखीत सगळे डॉक्टर आज गजाआड असते. डॉक्टरांना कोंडीत पकडायला लागले की रुग्णांकडे बोट दाखवून संशयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोच. ते काही आता नविन राहीले नाही. हे संशयाचे धुके तयार केले की झाले. रुग्णांच्या चुका दाखवणे फार सोपे असते, डॉक्टरांच्या सिद्ध करणे महाकठीण आहे. एखाद्या डॉक्टरने केलेली चूक रुग्णाच्या नावावर ढकलली तर कसे सिद्ध करणार? हे तद्दन बुवाबाजीसारखे आहे. परिणाम चांगले आले तर 'बाबा का चमत्कार', नाही आले तर 'तुमने व्रत ठीकसे नही किया होगा.' ज्या पद्धतीने आजवर डॉक्टरलोकांनी आपल्या व्यवसायबंधूंना डीफेंड केले आहे त्याच पद्धतीचा वापर करून मी म्हणेन की रुग्णाच्या चुका ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणात का मोडू नये? मेडीकल कौंसीलने किती डॉक्टरांचे धंदे बंद केलेत आजपर्यंत? उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. बरेच लोकांना कुणाची चूक आहे असे वाटतंच नसते, ते दैवावर सोडून मोकळे होतात. डॉक्टरांच्या चुकांच्या प्रमाणात डॉक्टरांना बदडले गेल्याच्या किती घटना घडल्यात? मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. आज आत्ता सर्व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व खाजगी दवाखान्यांतल्या आयसीयु कक्षात भरती असलेल्या रुग्णांपैकी किती रुग्णांना खरंच आयसीयुची आवश्यकता आहे त्याचे आकडे मिळवले तर डॉक्टरलोकांचा गोरखधंदा उघडकीस येईल. त्या प्रमाणात डॉक्टरांना मार-हाणीच्या किती घटना घडल्यात तेही मोजून पहा. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात फॉरेन-ऑब्जेक्ट राहणे, औषधांचे विशिष्ट ब्रँड्सचाच आग्रह धरणे, मेलेल्या पेशंटवर शस्त्रक्रिया करून त्याचे बील लावणे, जीवंत राहण्याची अजिबात खात्री नसलेला पेशंट आपल्याकडे मरून आपल्या हॉस्पीटलला बट्टा लागू नये म्हणून आहे त्या अत्यवस्थ स्थितीत बाहेर हाकलणे (नाशिक वोकहार्ट), ह्या आणि इतर बर्‍याच भयावह घटना घडतात ज्यात रुग्णांची तुम्ही उल्लेखली तशी चूक नसते. पण ह्याही घटना घडतातच, ह्या कविकल्पना नाहीत. माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. डॉक्टर लोकांना व्यवसायातल्या खाचाखोचा, लबाड्या, फसवेगिरी जास्त चांगली माहिती असते. त्यांच्यापैकी कुणीही इथे याबाबतीत कसलीही जनजागृती केली आहे का याचे धागे शोधून द्यावे. (ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पीटलचे ब्रँडींग करत असतांना तिथल्या मार्केटींग डायरेक्टर ने मला एक गंमत सांगितली. हार्टपेशंटसाठी कुठलीशी एक गोळी असते म्हणे. त्याचे दोन ब्रँड आहेत. गोळीच्या दर्जात काहीही फरक नाही. एक ५० पैशाची आहे, दुसरी ५० रुपयांची. मोठी हॉस्पीटलं पेशंटना ही ५० रु.वाली गोळी देतात. याला कुणी धंदा म्हणत असेल तर म्हणू देत.)

In reply to by संदीप डांगे

रुपी 06/05/2015 - 03:31
तुम्हाला आलेले अनुभव वाईट आहेत असं मी आधीच नमूद केलंय. आणि रुग्णांकडून लपवाछपवीबद्दलही माझे म्हणणे तुमच्याबद्दल नाही. सिद्ध करु शकत नसल्यास निदान कौन्सिल कडे तक्रार करुन कदाचित मी आधी म्हटलंय तसं अशा डॉक्टरांवर पाळत ठेवण्याचा पर्याय असल्यास असे अनुभव असणार्यांनी करावे. पण तशी सुविधा आहे की नाही हे मला माहित नाही. स्वतःच्या मनाने उपाय करुन होणार्‍या बाळाच्या आणि स्वतःच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीपर्यंत काही महिला जातात किंवा घरचे त्यांना जाण्यास भाग पाडतात. या महाभागांनी असे कुटाणे केलेले असतात की अगदी घरात राहणार्‍या लोकांनाही कळू देत नाहीत, ते परक्या डॉक्टरांना कशावरुन सांगणार? उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. >> एस. टी. चे रिझर्वेशन केलेले असताना त्या जागेवर आधी बसलेल्या लोकांना उठवले म्हणून मारहाण, दुकानात येउन ग्राहकाने सतरा गोष्टी दाखवायला सांगितल्यावर "तुम्हाला नक्की काय हवंय?" हे विचारल्यावर दुकानदाराला मारहाण - हे प्रसंग माझ्या जवळच्या नातेवाईकांबाबत घडले. या गोष्टींपेक्षा रुग्णालयात/ इस्पितळात माणूस नक्कीच अवघड मनस्थितीत असतो. अशा वेळी तो नेहमीच सारासारविवेकबुद्धीने वागेल याची खात्री काय? ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या खरंच भयावह आहेत आणि कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. तरीही अशांना प्रमाणपत्रे/ परवाना मिळणे आणि तो रद्द न होणे ही चूक वैद्यकीय संस्थांची आहे. याबाबतीत दुसर्‍या डॉक्टरांचा काय दोष? माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. >> माझा प्रश्न सचीटीने वागणार्‍या डॉक्टरांना मारहाणीबद्दल आहे. पण एकंदरीत तुमचा रोख "मारहाण करणं बरोबर आहे" अशा प्रकारचा असल्यामुळे ... असो. धागे शोधून द्यायला मला वेळ नाही. मला फक्त दोन्ही बाजूंनी विचार करायलाच सुचवायचे होते. तुम्ही हा धागा काढलाय ते चांगलंच आहे. तुम्ही असा धागा का काढताय वगैरेही मी म्हटलं नाही, उलट अशी जनजागृती होण्यासाठी तुम्ही त्या डॉक्टरांची नावेही कळू द्या.

In reply to by रुपी

संदीप डांगे 06/05/2015 - 05:31
मान्य. जगात बर्‍याच ठिकाणी मारहाण चालू असते, त्याचा या धाग्याशी काही संबंध नाही. माझा विषय फक्त डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीचा होता. खूप लोक हॉस्पीटल्स मधे मरत आहेत, त्या तुलनेत मारहाण किती? म्हणजे ती झाली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येक मरणार्‍या रुग्णाचे नातेवाईक मारहाण करत नाहियेत. म्हणजे मेला रुग्ण की हाण डॉक्टरला असं चित्र आहे का सगळीकडे? माझ्यासाठीतरी डॉक्टरांना मारहाण हा तुलनेने खूप छोटा आणि सर्वस्वी वेगळा विषय आहे. डॉक्टरांच्या चुका आणि पैसेकाढू प्रवृत्ती त्यापेक्षा कैक पटीने जास्त प्रमाणात आणि जास्त घातक आहे. त्याचेच पर्यवसान लोक ज्यांच्यासमोर हात जोडत होते, त्यांच्यावर हात उगारण्यापर्यंत झाले आहे. डॉक्टरांच्या चुका चव्हाट्यावर मांडल्या की रुग्णाचे नातेवाईक मारहाण करतात, रुग्ण चुका करतात असे नेहमीचे प्रतिवाद केले जातात. त्यानुषंगाने हा मारहाण विषय आला आहे. डॉक्टरांना मारहाण करणे मला पटत नाही. त्याचे अजिबात समर्थन नाही. चांगले डॉक्टर वाईट डॉक्टरांमुळे भरडले जात असतील तर कुणाची जबाबदारी? वैद्यकिय संस्था नीट काम करत नसेल तर जबाबदारी कुणाची? वाईट डॉक्टरांच्या अनुभवामुळे सचोटीने काम करणार्‍यांकडे संशयाने पाहिले जाते तर ती पाहणार्‍याची चूक कशी ठरते? इथल्या चर्चा वाचतांना तर मला असे जाणवले की चांगल्या डॉक्टरांना त्रास होईल म्हणून वैद्यकियक्षेत्रातल्या बंडलबाजीबद्दल सामान्य जनतेने ब्रसुद्धा काढू नये अशी इथल्या काही डॉक्सची इच्छा दिसली. उलट जनताच मूर्ख आहे, वेडीपीशी झाली आहे असे चित्र उभे करण्यात येते. मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत. तुम्ही दोन्ही बाजू विचारात घ्यायला सांगताय ते काही पटत नाही. म्हणजे रुग्ण मुर्खपणा करतात म्हणून डॉक्टरांनाही सूट असली पाहिजे असा काहिसा सूर लागतोय. रुग्णांच्या चुका समजण्यासारख्या आहेत, डॉक्टरांच्या नाहीत हा फरक तुम्ही लक्षात घेतला तर? कुठलीही एकच बाजू चर्चेला असेल तर फायद्याचे, अन्यथा वातावरण गढूळ होते असा मागच्या धाग्यांचा अनुभव आहे. इथे ती नावे टाकून उपयोग नाही. कारण नावांपेक्षा वृत्तीचा साक्षात्कार जास्त आवश्यक आहे. इथे मी ठाण्यातल्या डॉकचे नाव टाकले तर सोलापुरचे डॉ़क्टर धुतल्या तांदळाचे आहेत असं होणार नाही. ठाण्यातलेच इतर डॉक चांगलेच आहेत, हाच त्यात किडका आहे असेही होत नसते. कोण कुठे तुमचा गैरफायदा घेऊ शकतो आणि त्यापासून कसे सावध राहावे एवढी जनजागृती आपण आपल्याला आलेल्या अनुभवांवरून करू शकतो. नाही तर कुठल्या डॉ़क्टरच्या दोन क्षणांच्या बदनामीव्यतिरिक्त काही हशील होणार नाही.

In reply to by संदीप डांगे

मोदक 06/05/2015 - 07:56
>>>>मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत. विदा आहे का?

In reply to by नेत्रेश

मोदक 06/05/2015 - 15:02
त्या धाग्यावर उपस्थित असलेले सगळे डॉक्टर्स "यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक आहे" असे कुठे म्हणत आहेत का.? रच्याकने खाली पैसाताईंनी म्हणलेले "डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये." हे तरी मान्य आहे का..?

In reply to by मोदक

संदीप डांगे 06/05/2015 - 18:09
"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. हे 'चांगले डॉक्टर वाईट डॉक्टर, खरे डॉक्टर्स, खोटे डॉक्टर्स' ओळखायची काही टेस्ट आहे का? असल्यास कळवा. कारण आत्तातरी फसवल्या गेल्यावरच कळतंय डॉक्टर चांगला का वाईट ते. नेत्रेश यांनी दिलेल्या लिंकमधे प्रस्तुत डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीवाल्यांनाच खरे डॉक्टर मानले पाहिजे असे ठणकावून सुचवले आहे. त्यांच्यासाठीच मी लेखात अ‍ॅलोपॅथीवाल्या खर्‍याखुर्‍या डॉक्टरांचे अनुभव दिले आहेत. बरं तुर्तास ते राहू दे बाजूला. मी लेखात उल्लेखल्या प्रमाणे 'मला उपचार/निदान याबद्दल खात्रीशीर आणि पारदर्शक मार्गदर्शन मिळतंय हे मी आधीच कसं ओळखायचं' या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे. तेच जास्त महत्त्वाचे आहे. आत्ता तरी मागच्या ठेचांवरून शहाणे होऊन असा मार्ग काढलाय की किमान चार ठिकाणी दाखवायचं पण एकाचं दुसर्‍याला अजिबात सांगायचं नाही. ही परिस्थिती शोचनीय आहे मॉडर्न मेडिसीन म्हणवून घेणार्‍या क्षेत्रासाठी असे तुम्हाला नाही वाटत काय? हे असं होण्याची दोन कारणे १. डॉक्टरवर, त्यांच्या निदानावर विश्वास राहिला नाही. २. कोण आपल्याला चुकीचं सांगतंय याची खात्री करायला. इतर फसवणुकीच्या प्रकरणांमधे फक्त पैसे जातात, थोडावेळ मनस्ताप होतो. इथे त्यासोबतच एखाद्याचं शरीर, आयुष्य पणाला लागलेलं असतं. डॉक्टर लोकांना हे समजूनच घ्यायचे नाहीये असे दिसतंय. ही परिस्थिती कशी बदलता येईल यावर काही उपाय सुचवाल का? या धाग्यावर तरी मला नेहमीचे ब्लेमगेम नकोच आहेत. काही तरी सामान्य रुग्णांना मदत होईल असे डॉक्टर्स इथे सांगण्याची हिंमत ठेवतील की नेहमीप्रमाणे चिखलफेक करण्यात धन्यता मानतील? लेखात उल्लेखलेल्या प्रश्नांची काही तरी उत्तरे देण्याची धमक आहे?

In reply to by संदीप डांगे

मोदक 08/05/2015 - 15:39
"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. माझा हाच मुद्दा आहे त्यामुळे (या वाक्याशी) सहमत. सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे कळाले नाही. नक्की काय म्हणायचे आहे..?

In reply to by रुपी

बाबा पाटील 06/05/2015 - 21:04
मागच्या आठवड्यात एका रुग्नेची पंचकर्म ट्रिटमेंट सुरु केली.मध्येच रुग्नेची मासिक पाळी आली.म्हणुन ५ दिवस प्रोसेस बंद होत्या.माझ्या कडे ज्यावेळेस कुठलीही प्रोसेस चालु होते त्यावेळेस रुग्नाला सर्व गोष्टींची माहिती,त्यात प्रोसेस,आहारिय पथ्य ,बिल, अंदाजे किती दिवसांची विश्रांती हवी त्याचे सर्टीफिकेट या सर्व बाबींची प्रिंट आउट दिली जाते. आता या रुग्नेने या मधल्या दिवसात दनकुन सगळी अपथ्ये केली.अगदी मांसाहार व फलाहार जि बिल्कुल बंद सांगितला होता तो देखिल.(सदर रुग्ना उच्च पदस्थ पोलिस अधिकारी आहे.) आज त्या आल्या मला ड्युटीला रुजु व्ह्यायच आहे.तुम्ही माझे ५ दिवस वाया घालवले.आता यांना अनियमित रजप्रवृत्ती होती व प्रोसेस चालु केल्यास अचानक पाळी येवु शकते,याची लिखित कल्पना दिली होती तरीही.यांना मध्येच जर असे घडल्यास त्याचा दोष हा डॉक्टरचाच का बर दुसर अस की परत पंचकर्म सुरु केले.आज विरेचनाची गोळी दिली .त्यानंनतर रुग्नाला अचानक पोटात जास्त दुखायला लागले,त्यावर डॉक्टर मी तुम्हाला आता सांगते मी जरा दोन दिवस नॉनव्हेज खालय आहे बर का त्यामुळे जास्त पोट दुखतय का ? आता सांगा डॉक्टरने काय करायच,तो एक पेशंट सेटल करता करता आख्खा दिवस गेला.नशिब तत्पश्चात जास्त कॉप्लिकेशन्स झाले नाही. नाहीतर या पोलिसबाईंचा आज आमच्या गळ्याला फासच होता. संध्याकाळी सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यावर म्हणतायेत आता इथुन पुढे तुम्ही सांगितलेली सगळी पथ्ये पाळेन. मी एकच वाक्य म्हटल ," बाई, आता हाणा माझ्या तोंडात.तुम्हाला कोपरापासुन दंडवत."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 09/05/2015 - 22:55
एकदा एक रुग्ण चोप्य पस्ते करुन २ रुग्णांना आणखी ४ वेळा किंवा चार रुग्णांना अडीच वेळा किंवा कसंही....

असे अनुभव कुणाला ही येउ नयेत हे खरे, पण काही प्रश्न १ अशा घटनांचे प्रमाण १९९५ च्या सुमारास ( नक्की कुठचे वर्ष याबद्दल खात्री नाही ) जेव्हा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये चालु झाली त्यानंतर वाढलेय का? २ अशा महाविद्यालयात एका एम डी किंवा एम एस डॉक्टरच्या शिक्षणाचा खर्च एक कोटी किंवा त्याहुनही अधिक असतो . त्याशिवाय शहरातील जागांचे भाव, व इतर खर्च. हे सर्व वसूल करण्यासाठी आणि त्यानंतर नफा(योग्य शब्द सुचला नाही )कमावण्यासाठी डॉक्टरांना असे चार्जेस ठेवणे गरजेचे वाटत असेल ़का? ३ कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते . याचा आणि या घटनांचा संबंध असावा असे वाटते.

In reply to by प्राची अश्विनी

संदीप डांगे 05/05/2015 - 08:03
वरील २ आणि ३ क्रमांकाचे मुद्दे परत चर्चेला येतील अशी आशा होतीच. माझ्या मते आपल्या शिक्षणाचा खर्च वसूल करायला अनावश्यक बाबी करून लुबाडणूक करायची याला तसा नैतिक तर्क नाही. कुठल्याही डॉक्टरला दरमहा ची सक्ती होत असेल तर वैद्यकक्षेत्र हे वाटमारी करणार्‍या रामोशांचे नवे क्षेत्र आहे असे मानायला लागेल. एखाद्या व्यावसायिकाला पुरेसा धंदा मिळावा, पैसा मिळावा म्हणून वाट्टेल ते करण्याची मुभा कशी काय असू शकते. तेही लोकांचे जीवन-मरणाच्या प्रसंगात? प्रमाणाबाहेर इंजिनीअर तयार होणे आणि प्रमाणाबाहेर डॉक्टर तयार होणे यात प्रचंड फरक आहे. लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे डॉक्टर कमी आहेत असे म्हटले जाते. मग लुबाडून खोटे बोलून व्यवसाय मिळवण्याची सक्ती का?

In reply to by प्राची अश्विनी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 12:02
कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते .
हे असे असते????? असे असेल तर कसले नोबल प्रोफेशन? माझ्या अल्पबुध्धी नुसार आजपर्यंत कधीच डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा जास्त नव्हती (जीतकी गरज आहे तितकीसुध्धा नै) अश्यावेळी गरज जास्त पुरवठा कमी या तत्वानुसार डॉक्टरांना रुग्णांची कमतरता पडू नये...त्यामुळे डॉक्टरांसाठी तरी "टार्गेट" नसावे

झंम्प्या 05/05/2015 - 08:14
वैद्यकीय सेवा आता खूप मोठ व्यवसाय केंद्र झालंय, मी ही माझ्या आयुष्यात अशाच एका भयंकर प्रकाराला बळी पडता पडता वाचलोय. डोळे झाकून आपण ज्याच्या सांगण्यावरून आपलं पोट फाडायला तयार होतो, तीच लोकं अशी करायला लागल्यावर कस होणार काळत नाही.

असे अनुभव कोणाला येऊ नयेत. बाबा रे संदीप,बाळंतपणाचे म्हणशील तर ५०-६० वर्षांपूर्वी बाळंतपणे ह्या तथाकथित तज्ञ गाय्नॅक डॉक्टरांशिवायच व्हायची हो. तुझा तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट(मराठी शब्द तूच सूचव रे बाबा) अर्थातच जास्त असायचा हे मान्य.

आदूबाळ 05/05/2015 - 11:43
एक्क्यांणवनंतर म्हणा किंवा खाऊजानंतर म्हणा - भांडवलशाही हे सर्वोच्च मूल्य झालं आहे. ते भांडवल पैशांच्या स्वरूपातच असलं पाहिजे असं नाही - ओळख, जात, अशा काहीही स्वरूपात ते असू शकतं. वैद्यकीय सेवांबाबतही ज्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं भांडवल आहे तोच उत्तम सेवा मिळवू शकतो. जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे, किंवा ऑफिसच्या कॅशलेस विमा पॉलिसीतून उपचार मिळवणे हाही.

In reply to by आदूबाळ

पगला गजोधर 05/05/2015 - 13:09
जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे
जवळचा मित्र किंवा नातेवाईक चांगला डॉक्टर असणे हा एक Asset चा प्रकार आहे

नेत्रेश 05/05/2015 - 11:52
ईतर धाग्यांबर गोंधळ घालणारे या धाग्यावर शेपुट घालणार असे दीसते. बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणी पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल.

In reply to by नेत्रेश

बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणि पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल. सहमत. -दिलीप बिरुटे

खंडेराव 05/05/2015 - 12:21
मी स्वताच्या बाबतीत शक्यतो डॉक्टरकडे जायचे टाळतोच. चुकीचे आहे पण काय करणार.. कवडीचाही विश्वास राहीला नाहिये सध्या. लहाणपणी गावाकडे बरे होते. फॅमिली डॉक्टर अस्तित्वात होते, अगदी देवमाणुस. चांगला डॉक्टर मिळणे हा नशीबाचा भाग झालाय आता.

बाबा पाटील 05/05/2015 - 20:01
पण जो पर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील खाजगी महाविद्यालये आणी आरोग्य व्यवस्था यांची मक्तेदारी मोडुन काढली जात नाही तो पर्यंत याला पर्याय नाही.
सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०
हे करण्यापेक्षा जवळच्या सरकारी डॉक्टरवर विश्वास ठेवला असता,तर....

असे अनुभव ओळखीच्या अनेकांच्या बाबतीत आलेले जवळून बघितले आहेत. कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका, २४ तासाच्या प्रोसीजरचे फक्त ५० हजार होतील" असं तिच्या आई-बापाला सांगितलं. तिच्या बापाने हट्टाने लावून धरून प्लॅस्टिक सर्जरी करू दिली नाही. पोरीची जखम १५ दिवसांत भरली न वर एक ओरखडा सुद्धा राहिला नाही. बेकार झालंय! जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

चिगो 05/05/2015 - 20:45
कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका,
अरे देवा..

बाबा पाटील 05/05/2015 - 20:42
खाजगी डॉक्टरांकडे जावुन फसवणुक करुन घेण्यापेक्षा स्वतःच्या फॅमिली डॉक्टरच थोड ऐका,आणी तिथे विलाज होत नसेल तर सरकारी डॉक्टरकडे जा. केस पेपर सोडला तर एक नया पैसा खर्च होत नाही,सरळ साधा विचार करा,तुमच्या हायजिन आणी सार्वजनिक अस्पृश्यतेच्या कल्पना थोड्या सोडल्या तर सरकारी सरकारी दवाखांन्यासारखा स्वस्त आणी विश्वासु उपचार कुठेही होत नाही.मी स्वतः काही महिने सरकारी रुग्नालयात काम केले आहे,माझ्या पेशंटलाही हाच सल्ला देतो आणी इमर्जन्सीमध्ये माझ्या घरातले पेशंट देखिल मी ससुनलाच हलवले आहेत.जिथे खाजगी रुग्नालयाने माझ्या आत्याला साडेतिन लाख रुपये खर्च सांगितला होता तिथे तीला साडेतिन हजार ही नाही लागले. सार्वजनिक आरोग्यसेवेवर जरा विश्वास ठेवला तर हे असे मनःस्तापाचे प्रसंग तरी टळतील.

In reply to by बाबा पाटील

संदीप डांगे 06/05/2015 - 00:18
पाटीलसाहेब, सिवील सोडून खाजगीकडे जाण्याच्या निर्णयाला आपण दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटते. लेखाचा रोख 'पैसे किती मोजावे लागले' हा नाही आहे. उपचार निदान यांच्यात पारदर्शकता हवी असा आहे. खर्चाचा उल्लेख फक्त त्या प्रसंगाचा आर्थिक पैलू मांडण्यापुरता आहे. तो एकमेव निकष नव्हे. ज्या नर्सिंग होम ने १.२५ घेतले तेवढेच त्यांनी नॉर्मल डीलीवरीचे मागितले असते तरी मी दिले असते कारण एक सीझर सोडले तर तिथली इतर व्यवस्था, स्टाफ, रूम्स, सोयीसुविधा अगदी मला हव्या तशा होत्या. पाच दिवस आम्हाला कुठल्या हॉस्पीटलमधे नसून जणू स्वत:च्या घरीच आहोत असे वाटत होते. हे सर्व मला सिवीलमधे मिळाले असते का? सिवीलपेक्षा मला उत्कृष्ट सुखसोयी व सर्वोत्तम उपचार हवेत, त्यासाठी मी कितीही पैसे मोजायला तयार आहे. म्हणून मला अंधारात ठेवून, फसवून, माझ्याच शरिराचे बारा वाजवून पैसे कमवण्याचा हक्क खाजगीवाल्यांना मिळतो काय? रुग्णाला खरे काय ते सांगावे. तो रुग्णाचा मूलभूत हक्क आणि डॉक्टरचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सीझर करण्यामागे फक्त पैसे हाच एकमेव हेतू नसतो डॉक्टरांचा. इतर अनेक गोष्टी आहेत. स्वतःचा त्रास, टेंशन्स, जबाबदारी कमी करणे किंवा टाळणे यासाठी सुद्धा सीझर होतात. सीझरमध्ये डॉक्टरकडे पुर्ण नियंत्रण असतं, नॉर्मलमधे वेळ आणि कॉम्प्लीकेशन्स ची काही खात्री नसते. ते टाळण्यासाठी हे सर्व होत असावं असं वाटतं. जिथे अविश्वास, भय, शंका या भावनांचे अजिबात स्थान नसावे तिथे आज ह्या भावना सर्वात आधी उभ्या ठाकतात, हे किती भयानक आहे याचा आपण विचार करत आहोत का? प्रश्न पैसे वाचवण्याचा नाहीये, फेयर ट्रीटमेंटचा आहे. जर मला उपचार/निदानाबद्दल शंका राहत असेल तर तिथे मी साडेतीन लाख मोजतोय का साडेतीन हजार या गोष्टीला महत्त्व राहत नाही. खाजगी डॉक्टरांना मंथली टार्गेट, हॉस्पीटल लोन्स वैगेरे साठी लोकांच्या प्राणाशी खेळावे लागत असेल तर ते करण्यापेक्षा इतकीच उत्तम बुद्धी वापरून इतर हमखास पैसा देणारी पण लोकांचे जीव न घेणारी कामे/व्यवसाय करावीत. रुग्णांना चांगल्या डॉक्टरांच्या हवाली सोडा. अन्यथा डॉक्टर जमातीचे जीणे येत्या काळात कठीण होणार हे निश्चित.

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील 06/05/2015 - 19:44
मी पैसे फेकतोय म्हणजे मी परमेश्वरालाही विकत घेतोय ही प्रवॄत्ती याच्या मुळाशी कारण आहे अस नाही तुम्हाला वाटत.ज्यावेळी तुम्ही पंचतारांकित रुग्नालयाची पायरी ओलंडता तेव्हांच तुम्ही डॉक्टरकडुन रुग्नसेवा ही अपेक्षा सोडुन द्या.जेंव्हा तुम्ही धंदेवाइक झाले तेंव्हाच डॉक्टरही धंदेवाइक झाले हे कस विसरताय.त्याने पंचतारांकित सोई दिल्या त्याच वेळा तो ते वसुल करण्याचे मार्ग शोधणार हे कधी लक्षात नाही आल का ? का बँकांचे हप्ते स्वतःला विकुन भरणार आहे. त्यामुळेच म्हटल होत,जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे. नशिब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अजुनही चांगल काम करते आहे,त्याबाबत माय बाप सरकारचे आभार माना. आणी या पुढे तरी असल्या भपकेबाजपणाला बळी पडु नका.

In reply to by बाबा पाटील

सूड 06/05/2015 - 19:57
जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे.
बरोबर आहे, चांगल्या सुविधांची अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नाव नोंदवणं ही रुग्णांचीच चूक आहे.

In reply to by बाबा पाटील

संदीप डांगे 06/05/2015 - 21:13
तुम्ही काय बोलत आहात हे तुमच्या तरी नक्की लक्षात येतंय का? तुम्ही काहीतरी भयंकर मांडत आहात असे नाही वाटत? परमेरशवराला विकत घेतोय वैगेरे माज अजून तरी माझ्यात आला नाहीये. पण पंचतारांकित सुविधांचे पैसे मोजतोय म्हणून उपचारात खोटेपणा करावा ह्यामागे नक्की काय लॉजिक आहे? 'सेवाभाव, निरपेक्ष सेवा' वैगेरे हा माझा मुद्दाच नाहीये. रुग्णसेवा म्हणजे नेमकं काय? ज्या कारणासाठी मी एखाद्या डॉक्टरला पैसे मोजतोय त्यात त्याला त्याच्या मनाने कुचराई करण्याचा, फसवण्याचा अधिकार कसा मिळतो? ताजमधे मी जेवायला गेलो तर तिथे जगातल्या सगळ्या सुखसोयींचे पैसे मोजतोय तेव्हा ज्यासाठी गेलो ते जेवणच नि़कृष्ट दर्जाचे मिळेल काय, त्यात उंदीर, झुरळ असतील काय? टाटा असे म्हणतात का "अरे बाबा, आम्हाला एवढ्या सुखसोयी देण्यात एवढा पैसा खर्च होतो की चांगले जेवण देऊ शकत नाही. जरी त्याचे पैसे बिलात लावले असतील तरी, हे उंदीर, झुरळ खावे लागणे ह्यात तुझीच चूक आहे." मॅक्डीमधे एका बर्गरचे १२५ रुपये लावतात, रस्त्यावरचा वडापाव १२ रुपयाला मिळतो. मॅक्डीमधे १२५ रुपये खर्चून रस्त्याच्या वडापावपेक्षाही नि़कृष्ट दर्जाचा बर्गर मिळाला तर कुणी खपवून घेईल काय? जेवढे जास्त पैसे मोजाल तेवढा उपचारांचा दर्जा खालावेल? पंचतारांकित रुग्णालये दिलेल्या सुविधांचे खणकून पैसे लावतात, ते द्यायलाही लोक तयार आहेत. हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याचा उपचारांच्या दर्जाशी नक्की काय संबंध आहे? लोन काढून हॉस्पीटलं बांधा मग हफ्ते फेडायला लोकांना आयुष्यातून उठवा असं करण्याची डॉक्टरांची काय मजबूरी आहे बरं? तुमचं काहीतरी जाम चुकतंय डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. आपल्या व्यवसायबंधूंना कोणत्याही पातळीवर जाऊन डीफेंड करणे आणि गिरे तो भी टांग उपर या न्यायाने काही झाले तरी रुग्णांचीच चूक आहे असे दाखवणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे असे इथे खेदाने नमूद करावेसे वाटते.

In reply to by संदीप डांगे

सूड 06/05/2015 - 21:25
डांगे साहेब म्हणा चूक रुग्णांची आहे, काय फरक पडतो. माझ्या आयशीला पंचवीस दिवस तडफडताना बघितलंय मी अशाच एका नामांकित रुग्णालयात!! असो. एवढे निबंध लिहायला वेळ वाया घालवू नका राव. इति लेखनसीमा

In reply to by सूड

संदीप डांगे 06/05/2015 - 21:36
तसंच आहे सूडभाऊ, आजारी पडणे हीच आपली खरी आणि मोठी चूक आहे. आपला गैरफायदा घ्यायला त्यांना आपण चान्स देतो ना... मृत्यूंजय यांनी म्हटल्याप्रमाणे 'बलात्कार ही जशी स्त्रीचीच चूक आहे असे लोक म्हणतात तसेच हे आहे.'

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील 08/05/2015 - 12:55
तुम्ही व्यवसायीकरण आणी नितिमत्ता यांची गल्लत करता आहात. म्हणुन मी परत परत एकच गोष्ट सांगतोय्,अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. त्यांनतर जर ऑपरेशन आवश्यक जर सांगितले तर एकदा तरी सरकारी डॉक्टरांचा सल्ला घ्या भले उपचार प्राव्हेटलाच करा,पण सरकारी डॉक्टरांचा अनुभव हा तुमचा प्लस राहिल.अथवा पुण्यासारख्या ठिकाणी कमांड हॉस्पिटल आहे तेथे सल्ला घेवु शकता,हा तिथले प्राणी जरा सनकी असतात पण चुकीचा सल्ला कधीच मिळणार नाही.अथवा पर्यायी पॅथींचा विचार केला जावु शकतो.साधे मुतखड्याचे उदाहरण घ्या,साधारण १० ते १२ मिमी चे खडे आयुर्वेदाने सहज पडतात , तर अ‍ॅलोपॅथीवाले ६-७ मिलीला ऑपरेशन सांगतात मग याठिकाणी २ हजाराची आयुर्वेदीक औषधे खायची का २५ हजाराचे ऑपरेशन करायचे याचा सारासार विचार केलाच पाहिजे.का आहे इन्शुअरन्स मग डॉक्टर सांगतोय म्हणुन घे कापुन हा प्रकार टाळला पाहिजे.आमचे व्यवसाय बंधु चुका करतायेत,एकदम मान्य पण त्याला तुम्ही खतपाणी घालता आहात हे का समजावुन घेत नाही साहेब.सेकंड ओपिनियन का घेतल जात नाही. आणखी एक गंमत फेसियल पाल्सी अथवा चेहर्‍याचा झटका यात तोंड वाकडे होते,यात शक्यतो मेंदुमध्ये काही जास्त घडले नसेल तर फक्त फिजिओथेरपीने १० दिवसात सर्व काही पुर्ववत होते,इथे पेशंट फुकट आय सी वु पडलेला असतो,आणी नातेवाइक घाबरुन आणखी गोंधळ घालत असतात्,आणी फुकटचे बिल वाढवुन घेतात. अशा वेळी नैतिकतेच्या आधारावर डॉक्टरांची जेव्हडी चुक तेव्हडीच पेशंटचीही नाही का ?

In reply to by संदीप डांगे

चैदजा 09/05/2015 - 21:09
जिथे लोक धंदा करयला बसलेली असतात, तिकडे नितीमत्तेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तुमच्या लेखचा मुळ उद्देश, लोकांच्या प्राणाशी खेळु नये हा आहे, पण असे तुम्ही कुणाकुणाल पकडणार ? दुधात भेसळ करण्यार्‍याला, की जेवणात सोडा टा़कण्यार्‍या हॉटेल/कॅटररला, की अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्यार्‍या फळवाल्याला, की कॅन्सरला कारणीभूत होण्यार्‍या शेती कीटकनाशके विकण्यार्‍या कंपन्याना? हे सगळेच लोकांच्या आरोग्यशी खेळतात. ही "की" ची यादी खूप आहे.

In reply to by सूड

संदीप डांगे 06/05/2015 - 00:15
माझ्यामते, आपण फसवणार्‍या डॉक्टरांपेक्षा जास्त शहाणे होऊ शकतो. असे अनुभव नियमीत वाचनात येत राहिले तर किमान तसाच प्रसंग कुणासोबत दुर्दैवाने घडत असेल तर रुग्ण्/नातेवाईक जास्त सतर्क आणि जागरूक राहू शकतात. शेवटी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीविरूद्ध जनजागृती आणि लोकशिक्षण हीच प्रभावी आयुधे आहेत.

In reply to by संदीप डांगे

ब़जरबट्टू 06/05/2015 - 16:50
असे अनुभवच जणजागरण करतात.. सध्या डॉक्टरांवर खरच विश्वास नाहिये.. अगदी ताजा किस्सा.. बायडिला गळ्यात दुखते म्हणून जवळच्या डाक्टरला दाखवला.. त्याने पि.चिं. मधील नामवंत (?) हास्पिटलच्या अजुन एका नामजंत डाक्टरला दाखवायला सांगितले.. भेटलो तर पोर वाटत होता तो.. २ मिनिटात आजच अडमिट करा असा फरमार्न आला..शंका आली, म्हटंले आज शक्य नाही, २ दिवस वाट बघतो, त्याहिशोबाने द्या औषधे.. खुप पटवायचा प्रयत्न केला त्याने.. लिहून घेतले, आम्ही जवाबदार नाही म्हणून. आपली तर मग टरकली.. म्हंटले, हो बाई अडमिट, बायडी नाही म्हंजे नाहीच.. त्याने घाबरवत दिले प्रिस्क्रिपशन.. पण एकच चुक केली.. काय झाले हे पण लिहीले.. झाले, आमचा गुगुलु अवतार सुरु झाला.. वाचले, तर लय पाणचट आजार.. फक्त बेड रेस्ट घ्यायची होती.. जबरदस्ती आराम घ्यायला लावला... २ दिवसात टुनटुनित... :) तिस-या दिवशी बायडीने.. हास्पिटलचा खर्च वाचवला, म्हणत वाचलेले सगळे पैसे खरेदीत उडवले (स्वता:च्या हो) .. :( आता खरच वाटते, डाक्टरांची पत खाली जातेय..हास्पिटलचे प्रचंड प्रेशर असते, जास्तीत जास्त मार्गाने पैसा काढायचा..नविन डाक्टरला पण उपाय नसेल... सेकंड ओपीनियन ईज मस्ट म्हणतो मी...

In reply to by सूड

damn 06/05/2015 - 00:37
अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा. ईथे काही लोकांनी आपले ऎसे फंसवणुकीचे अनुभव डॉक्टरांचे नाव न लिहिता लिहिले आहेत. त्यांनी अशा डॉक्टरांचे, त्यांच्या क्लीनिक किंवा हॉस्पिटलचे नाव लिहून त्यांना उघाड़े पाडावे म्हणजे यापुढे कमिटी कमी मिपाकर तरी अशा कसायानकडून कापाली जाणार नाहीत. मोबाइल वरुन लिहित असल्यामुळे शुद्धलेखन पारच गंडलय. तेवढे संभाळून घ्या. संभालूंअंषुद्धवासविचेजन्नन्नीप्रतिस्ठारा

सुधीर 05/05/2015 - 21:51
डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं प्रामाणिकपणाचं, विश्वासाचं असतं. तरीही नीतिमत्ता सर्वच डॉक्टर्स पाळत असतील याची खात्री देता येत नाही हे ही तितकेच खरे असावे असे अनुभवांवरून वाटते. वैद्यक शास्त्रातले फारसं ज्ञानही नाही आणि अनुभवही (सुदैवाने) फार तोकडे आहेत त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर ते अधिकारवाणीने सांगता यायचे नाही. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नीतिमत्तेचे सर्वसाधारण नियम असतात. त्याची वर्गवारी, यादी, नवीनीकरण बर्‍याच संस्थां करत असतात. कदाचित तशाच स्वरुपाची नियमावली वैद्यक क्षेत्रात असायला हवी (किंवा असेलही. ethics standards and code of conduct for medical) त्याबद्धल डॉक्टर्स आणि रुग्णांमध्येही जनजागृती व्हायला हवी. हा एक मार्ग असू शकतो असे मला वाटते. जसे जर डॉक्टर्स एमुक एक औषध (ब्रँड) वा अमुक एका हॉस्पिटलचाच आग्रह धरत असतील वा खर्चिक उपाय सुचवत असतील तर त्यांनी त्यात त्यांचा आर्थिक फायदा (वा भेटवस्तू वा अन्य स्वरूपातला फायदा) आहे वा नाही याची माहिती रुग्णांना दिली पाहिजे. शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

In reply to by सुधीर

संदीप डांगे 06/05/2015 - 00:06
शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
हे जरा वादग्रस्त विधान होऊ शकते. डॉक्टरांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी रुग्णांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतील तर ते बरोबरच आहे असा अर्थ निघतो आहे. डॉक्टरांचे independent judgment हा ही एक घातक प्रकार आहे. एकिकडे आपलं ज्ञान, अनुभव शेकडो प्रयोगांवर आधारित आहे असे म्हणायचे आणि 'मला त्यावेळी तसे करणे योग्य आहे असे वाटले' असा ज्योतिषीछाप बचाव करायचा हे जरा विसंगत आहे. 'एकाच रोग्याच्या एकाच रोग-अवस्थेचे एकच निदान पण उपचारपद्धती दोन, त्यात एक फुकट दुसरी महाखर्चिक' या परिस्थितीची पाठराखण शास्त्रीय, प्रयोगसिद्ध असा अहंकार बाळगणार्‍या मॉडर्न मेडीसीनने करावी आणि इतरांना क्वॅक्स म्हणावे यात काहीच चुकीचे वाटत नाही का?

काळा पहाड 06/05/2015 - 00:04
मला हे सगळं डेजा-वू सारखं का वाटतंय? ही चर्चा आधीच झालीय आणि त्या धाग्यावर डॉक्टर लोकांनी ज्या प्रकारे हल्ले केले होते तसे तर राजकारणीसुद्धा करत नाहीत. त्या आधीच्या धाग्यावर एका सुशिक्षित डॉक्टरांकडून मला परवडत नसेल तर ससून ला जा असा सल्ला मिळाला होता (थोडक्यात, परवडत नसेल तर खड्ड्यात जा अशा टोनमध्ये). तेव्हा अव्वाच्या सव्वा पैसे लुबाडणारे डॉक्टर आणि पेशंट बरा झाला नाही तर तोडफोड करणारे पेशंटचे नातेवाईक आपापसात पाहून घेतील. या बाबतीत मी २ सूचना केल्या होत्या. त्या अजूनही खर्‍या आहेत असं मी मानतो. १. प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची पैदास करा (म्हणजे काँपिटिशन वाढेल) २. सवलतीतलं शिक्षण फक्त सरकारी काम करणार्‍या डॉक्टरांना द्या (खाजगी प्रॅक्टीस केली तर परवाना रद्द). खाजगी प्रॅक्टीस करणार्‍यांना विना-अनुदानीत फी भरू दे.

In reply to by काळा पहाड

संदीप डांगे 06/05/2015 - 00:11
आप बिल्कुल सही है सर.. ये देजा-वू ही है. त्या सुशिक्षित डॉक्टरांच्या सगळ्या अभिजात आणि उत्तुंग विचारी प्रतिसादांवरच हा लेख आधारित आहे.

पैसा 06/05/2015 - 09:18
तुमच्यावर खूप वाईट प्रसंग आले. अए कोणावर येऊ नयेत. इथल्या चर्चेत मला कळलेल्या आणि पटलेल्या गोष्टी डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये. सरकारी हॉस्पिटल्सचा अनुभव डायग्नोसिस, खर्च इ. बाबतीत खूप चांगला आहे मात्र ओपीडीला खूप वेळ थांबावे लागते. तिथेही उडदामाजी काळेगोरे आहेच. शिक्षकांना मेडिकल रिएम्बर्समेंट मिळते म्हणून माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत. मग आईने ते बिल पुढे पाठवले नाही. आणि तो डॉक्टर असला तरी सरकारी नोकर आहे असे म्हणून प्रकरण सोडून दिले. त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे. तात्पर्य काय, अशा चर्चांमधे आपण कधीही कोणतेही ठाम निष्कर्ष काढू शकणार नाही! मात्र एकूणच आरोग्याबद्दल जनजागृती अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by पैसा

काळा पहाड 06/05/2015 - 10:48
माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत.
त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.
हे कसं काय ब्वॉ? लास्ट टाईम मी चेक केलं तेव्हा देव लाच घेत नव्हता.

प्रसाद१९७१ 06/05/2015 - 10:34
@ संदीप डांगे - माझे तुमच्या साठी ३ प्रश्न. उत्तर दिले नाहीत तरी चालेल पण स्वताच्या मनाशी विचार करा. १. हे असे वाईट अनुभव आणि ते सुद्धा इतक्या जास्त संख्येने तुम्हालाच कसे आले? मी बरीच आजारपणे बघितली आहेत वडीलांची आणि मेव्हण्याचे अपघात मुळे. पण फक्त १ वेळा आर्थोपिडीक हॉस्पिटल चा अनुभव वाईट आला आणि एकदा आयसीयु मधला. पण ते प्रमाण ३-४ टक्के असेल. बाकी जवळ जवळ सर्व वेळेला डॉक्टरांचा अनुभव चांगला आला. कोणी लुटले असे पण वाटले नाही. वडलांच्या पायाच्या अँप्युटेशन ( गुढग्याच्या खाली ) चे सर्जन नी फक्त ६००० रुपये लावले ( २००७ साली ). तेंव्हा मलाच लाज वाटली. बिचारा अ‍ॅक्टीव्हा वरुन भर दुपारी आला, ३ तास ऑपरेशन केले आणि निघुन गेला. अनेक वेळेला डॉक्टरांनी, उगाच पैसे खर्च करु नका हा मोलाचा सल्ला दिला आहे. तुमच्या साठी प्रश्न - असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? २. एकुणच तुम्हाला डॉक्टर मंडळींचा अनुभव चांगला दिसत नाही. मग डॉक्टर कडे जाणे बंद का करत नाही तुम्ही. तसेही तुम्ही डॉक्टर कडे गेलात की तुम्हाला डॉक्टर लुटणार्/कापणार हे नक्कीच आहे. मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. ३. असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?

In reply to by प्रसाद१९७१

नेत्रेश 06/05/2015 - 10:56
डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे सोपे आहे, पण पर्याय काय? पोलिसांचा वाईट अनुभव आला म्हणुन कुणाला कायदा हातात घेता येत नाही. तसेच डॉक्टरचा वाईट अनुभव आला म्हणुन स्वतःला औषधे प्रिस्क्राईब करता येत नाहीत. इथे कायद्याने त्यांना मोनोपॉली दीली आहे. सर्जरीची पदवी नसताना सर्जरी करणे गुन्हा आहे याची आपल्याला कल्पना असेलच. असे असताना पर्याय न सुचवता डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे पोरकटपणाचे वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 06/05/2015 - 11:07
१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. त्यांना ६ आले. तरी एकुण तुमच्यापेक्षा प्रचड जास्त नाहित. असे अनुभव इतक्या संख्येने तुम्हालाच का आले हे म्हणजे २ वेळा पाकीट मारले गेलेल्या माणसाला कधीच पाकीट मारले गेले नसलेल्या माणसाने तुझेच पाकीट कसे काय रे हरवते अस्से विचारण्यासारखे झाले. किंवा एखाद्या विनयभंग झालेल्या मुलीला संस्कृतीरक्षकांनी तुझाच कसा काय ग विनयभंग झाला. आम्हीही कॉलेजात जातो आमचा नाही झाला कधी ते असे विचारण्यासारखे आहे. २. कालच आजोबाचा धागा वाचला. पाणी मिळाले नाही तेव्हा लेखकाने म्हशींना उठवुन डबक्यातले पाणी प्यायले. ते खराब असणार हे जाणूनही त्यांनी प्यायले. त्यांचा नाइलाज असणार. डॉक्टरांच्या बाबतीतही थोडेफार तसेच होते. अर्थात बरेच डॉक्टर चांगलेच असतात. इथेच कित्येकांनी चांगल्या डॉक्टरांची उदाहरणे दिलीच आहेत. मलाही डॉक्टरांचे बरेच चांगले अनुभव आहेतच. तसेच वाईट डॉक्टरही असतात हे काही डॉक्टरांना मान्य करायचे नसते म्हणुन कदाचित डांग्यांनी हा धागा काढला असावा. अवांतरः कधीकधी चांगले डॉक्टर सुद्धा चुकीचे वागतात. सध्या त्याचाही अनुभव घेतो आहे. पण ती वन ऑफ केस म्हणून सोडुन दिली. ३. माणूस बिल्डर कडे रोज रोज जात नाही. साधारण आयुष्यात एका किंवा दोने बिल्डरचाच अनुभव येतो. १०० पैक्की ९९ लोकांना तो वाईटच येतो. पण अजुन बिल्डरवर तसा धागा आला नसल्याने आणि कुठला बिल्डर वस्सकन इतरांच्या अंगावर धाउन गेला नसल्याने आणि सगळे बिल्डर सज्जनच असतात आमचे ग्राहकच एक एक नमुने येतात असे म्हणाला नसल्याने इतक्या धाग्यांची गरज पडली नसावी. दुसरी गोष्ट अशी की बिल्डर, क्लासवाले, नगरसेवक यांच्यामुळे कधीकधी मनस्ताप होतो पण शारीरिक नुकसान अथवा हानी होत नाही. शिवाय या सगळ्यांच्या कामामधले सगळे सगळ्यांना माहिती असते असे सगळ्यांना वाटत असते पण डॉक्टरच्या बाबत तसे नसल्याने फसवले गेल्यास फसवणूक जास्त जिव्हारी लागते. असो. या विषयावर खुप लिहिले गेले आहे. अजुन कशाला उगाच त्रास करुन घ्यायचा?

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 06/05/2015 - 11:11
तुम्हाला २ वाईट अनुभव आले.
मला ५० मधले २ वाईट अनुभव आले. संदीप डांग्यांना सगळेच डॉक्टर कापतात्/लुटतात.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 06/05/2015 - 11:25
डांगे त्यांच्यासाठी आणि नातेवाईकांसाठी मिळुन केवळ ७ वेळा दवाखान्यात गेले असे म्हणणे आहे का तुमचे?

In reply to by मृत्युन्जय

काळा पहाड 06/05/2015 - 11:16
बिल्डर, नगरसेवक आणि राजकारण्यांना तर इकडे तिकडे बघून कोण बघत नसेल तर संपवून टाकावं असा मतप्रवाह आहे. डॉक्टरांसाठी (ते बहुतांशी चांगले असल्याकारणानेच!) असं टोकाचं मत नाहीये. पण वकील आणि पोलिसांची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे, त्यात हॉस्पिटलांचं नाव घातलं तर ते डॉक्टर समाजाला फारसं अभिमानाचं ठरणार नाही. बाकीच्या दोघांना समाज कशा प्रकारे टाळतो ते पाहिलं तर डॉक्टर आले तर पळापळ होणं थोडंसं विचित्र दिसेल ना?

In reply to by प्रसाद१९७१

संदीप डांगे 06/05/2015 - 17:33
@प्रसाद१९७१ कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला: काहीही प्रतिसाद देण्याआधी तुम्ही निदान लेख काळजीपुर्वक वाचण्याचे कष्ट घेता का? असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? >> हो. मी निवडून निवडून मला कोण जास्त कापेल, माझ्यावर चुकीचे उपचार करेल अशाच डॉक्टर्स कडे जातो. तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? >> नाही ना. तुम्हाला काही टेक्निक, विद्या, सिद्धी माहित असेल तर मलाही सांगा. तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? >> नाही. ते नेहमी मला चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. मला तसे अजिबात नकोय. देव करो, तुमच्या १०० अनुभवांमधला एकच अनुभव (डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, लोभामुळे) आयुष्यातून उठवणारा नसो. तुमचे, तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रांचे मी खरोखर मनापासून या बाबती अभिष्ट चिंततो. यात कुठलाही सॅरकॅजम नाहीये.

काळा पहाड 06/05/2015 - 10:58
मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.
असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.

In reply to by नेत्रेश

काळा पहाड 06/05/2015 - 11:36
हे आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं. मी पण डॉक्टर साहेबांना पैशे देवून निघायचो. बाकी त्यांची फी कमी असल्यानं पावती मागणं सुद्धा विचित्रच दिसेल.

जेपी 06/05/2015 - 11:31
हाफशेंच्युरी निमीत्त तमाम लोकांचा सत्कार एक एक पेनकिलर आणी एक एक किलो उडीद दाळ* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम पॅनिक कार्यकर्ते. *अटी लागु

In reply to by अत्रन्गि पाउस

जेपी 06/05/2015 - 20:01
उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे निवडणारे.. प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतात..निवडणे आपल्या हातात आहे.. (गोरा)जेपी

आजानुकर्ण 06/05/2015 - 19:21
डांगेसाहेब, तुमचे अनुभव हे प्रातिनिधिक आहेत. कुठल्याही दवाखान्यात, किंवा हॉस्पिटलात पाहिले तर हे आणि याच स्वरुपाचे अनुभव येतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. वाईट डॉक्टर भेटले तसे चांगले डॉक्टरही भेटले आहे. कितीदा तेच तेच लिहीत बसणार. मूळ मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. दवाखान्यात किंवा हॉस्पिटलात जायचे म्हटल्यावर पैसे मोजूनही खात्रीशीर, प्रामाणिक सेवा मिळेल की नाही याबाबत आजकाल मनात नेहमी शंका येते. सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन आणि अनेकानेक चाचण्या करुनही आजकाल अनेक डॉक्टरांना रोगाचे नेमके निदान करता येत नाही. त्यामुळे बाजारात बसणारे वैदू (आयुर्वेदिक) आणि वैद्यकपदवी घेऊन रुग्णावर प्रयोग करत दवाखान्यात बसणारे डॉक्टर यांच्यात डावेउजवे कोण हा प्रश्न पडावा हे एक दुर्दैवच आहे. शिवाय नेमके निदान करता आले न आले तरी व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी समोर आलेला रुग्ण ही एक संधी आहे असे मानून त्याप्रमाणे वागणे हाही एक नॉर्म झाला आहे. उपचारांचा आर्थिक पैलू हा वेगळा भाग झाला. विमा वगैरे काढून आर्थिक अडचण सोडवता येऊ शकते. मात्र नैतिक जबाबदारी न पाळणाऱ्या डॉक्टरांचे काय करायचे यासाठी सोपे उत्तर उपलब्ध नाही.

In reply to by आजानुकर्ण

मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. अगदी बरोबर -दिलीप बिरुटे

स्वधर्म 07/05/2015 - 12:38
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.

In reply to by स्वधर्म

सूड 07/05/2015 - 14:46
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.
असंच असेल तर तुम्ही पण शांततेत चाललेल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत नाही, अशा ठिकाणी बरे टपकता?

एकाहून एक धक्कादायक अनुभव आहेत. विचारात पाडणारे अनुभवकथन. तुमच्या यापुढील आयुष्यात असे अनुभव न येवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

मोदक 05/05/2015 - 14:12
>>>>रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय? कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार?? तुमच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींचे निर्मुलन / निर्दालन तुम्ही केले आहे का? हा प्रश्न कदाचित चुकीचा असेल परंतु धाग्यात मांडलेल्या अपेक्षा अवास्तव आणि भाबड्या वाटत आहेत.

In reply to by मोदक

संदीप डांगे 05/05/2015 - 08:17
माझ्या अपेक्षा भाबड्या असतीलही मग रुग्णांच्या नातेवाईकांनी आपणास बदडू नये ही अपेक्षाही भाबडी म्हणायला लागेल. होरपळलेल्या लोकांनी आपले अनुभव मांडले की रुग्णच कसे चुकीचे वागतात अशी पाल्हाळं लावतांना डॉक्टरांना बघितले आहे. रुग्ण आणि वैद्य यांचे परस्पर विश्वास आणि प्रेमाचे नाते असलेच पाहिजे. पारदर्शकतेशिवाय ते शक्य नाही.
कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार??
त्याच पद्धतीने ज्या पद्धतीत कट न देणार्‍या डॉक्स, क्लिनिक्स, इत्यादींना हाकलून लावले जाते. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचा प्रश्न आहे, त्याने तो सोडवावा. लोकांनी आपल्या अंगावर चिखल उडवू नये अशी अपेक्षा असणार्‍यांना घाण साफ करावी लागेल. लष्करात कामात कुचराई, फितुरीसाठी कोर्ट मार्शल होते. डॉक्टरांचेही तसेच करावे.

In reply to by संदीप डांगे

रुपी 06/05/2015 - 01:19
डांगेसाहेब, तुमचे अनुभव नक्कीच दुर्दैवी आणि भयानक आहेत. असे अनुभव भविष्यात तुम्हाला किंवा कुणालाही न येवोत. पण काही डॉक्टर चुकीचे वागतात म्हणून एखाद्या सचोटीने व्यवसाय करणार्‍या डॉक्टरला बडवणे समर्थनीय कसे? कितीतरी अशाही घटना आहेत जेव्हा डॉक्टरांनी सर्वोतोपरी उपाय करुनही पेशंट नाही वाचत. याच बाबीचा दुसर्‍या बाजूने विचार करा. समजा उद्या तुमचे कुणी नातेवाईक/ अपत्य डॉक्टर झाले आणि कुणाच्या चुकीच्या रागाचे निशाण झाले तर? आणि समजा नाहीही झाले तर चुकीच्या वागणार्‍या डॉक्टरांना हाकलायची जबाबदारी त्यांची कशी? माझ्या क्षेत्रातही लोक खोटे टाईमशीट्स भरुन, खोटी बिले लावून जास्त पैसे कमवतात. हाताखाली गरजेपेक्षा जास्त लोक घेऊन त्यांच्या कमाईतून वाटा घेतात. अशा लोकांवर कारवाई करायची जबाबदारी मी घ्यावी अशी अपेक्षा माझ्याकडून कुणी केली तर ते रास्त नाही. पण त्याचवेळी सरसकट कुणी त्या क्षेत्रातल्या लोकांना नावे ठेवली, गऱज पडली तर मी माझ्या क्षेत्रातल्या लोकांची बाजू मांडणार. दुसरा मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा? इथे मिपावरच डॉ. खरे आणि आधी विनायक प्रभू (? चु. भू. दे. घे.) यांनी असे अनुभवही लिहिलेत. काही जण आणखी पुढे जाऊन वैद्यांनी एकदा लिहून दिलेली औषधे पुढच्या वेळी मनानेच घेतात. (माझ्या नात्यातल्या एक महिला अशी औषधे वरचेवर घेत राहिल्याने साईड-इफेक्टस होऊन गेल्या.) दुसर्‍या एका महिलेने दारावर आलेल्या माणसाकडून वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या घेतल्या. त्याचे भयंकर परिणाम झाल्यावर त्यांना नातेवाईकांनी दुसर्‍या डॉक्टरकडे नेले. नशीबाने काही वाईट झाले नाही. समजा झाले असते आणि हा दुसरा डॉक्टर त्यांना नाही वाचवू शकला म्हणून दोषी धरला गेला असता तर? त्या महिलेच्या घरच्यांनी त्याला बदडले तर ते बरोबर काय? पेशंटच्या जीवाशी खेळणार्‍या, पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांवर कारवाई नक्कीच व्हावी. पण तुम्हीच खाली लिहिलंय तसं जनजागृती करुन किंवा रीतसर तक्रार करुन. आदूबाळ यांनी म्हटलंय तसा जवळचा मित्र / नातेवाईक डॉक्टर असेल तर निदान त्यांचा सल्ला तरी घेता येतो, पण ते सर्वांनाच शक्य नाही. मला वाटते निदान सरकार/ वैद्यकशास्त्र प्रमाणपत्र देणार्‍या संस्था यांनी वरचे वर पर्यवेक्षण करुन अशा डॉक्टरांना आळा घातला पाहिजे. तुम्ही लिहिलंय तसं सी-सेक्शनचं प्रमाण भारतात खूप वाढलंय हे मात्र मान्य. कॅलिफोर्नियामध्ये खूप क्वचित ते होतं आणि डॉक्टरही ते टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं ऐकलं आहे. अर्थात त्यासाठी इंशुरन्स कंपन्यांचे नियमही कारणीभूत असतात. भारतातही असे काहीतरी उपाय लवकर लागू होवोत.

In reply to by रुपी

संदीप डांगे 06/05/2015 - 02:26
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा?
मी लिहिलेल्या सर्व प्रसंगामधे रुग्णांकडून कुठलीही हलगर्जी, लपवाछपवी झालेली नाही. ह्या प्रसंगामधे डॉक्टर धडधडीत चुकीचे वागत आहेत हे दिसतंय. ते मी कुठल्याच प्रकरणात कागदोपत्री सिद्ध करू शकत नाही म्हणून नाही तर हे उपरोल्लिखीत सगळे डॉक्टर आज गजाआड असते. डॉक्टरांना कोंडीत पकडायला लागले की रुग्णांकडे बोट दाखवून संशयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोच. ते काही आता नविन राहीले नाही. हे संशयाचे धुके तयार केले की झाले. रुग्णांच्या चुका दाखवणे फार सोपे असते, डॉक्टरांच्या सिद्ध करणे महाकठीण आहे. एखाद्या डॉक्टरने केलेली चूक रुग्णाच्या नावावर ढकलली तर कसे सिद्ध करणार? हे तद्दन बुवाबाजीसारखे आहे. परिणाम चांगले आले तर 'बाबा का चमत्कार', नाही आले तर 'तुमने व्रत ठीकसे नही किया होगा.' ज्या पद्धतीने आजवर डॉक्टरलोकांनी आपल्या व्यवसायबंधूंना डीफेंड केले आहे त्याच पद्धतीचा वापर करून मी म्हणेन की रुग्णाच्या चुका ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणात का मोडू नये? मेडीकल कौंसीलने किती डॉक्टरांचे धंदे बंद केलेत आजपर्यंत? उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. बरेच लोकांना कुणाची चूक आहे असे वाटतंच नसते, ते दैवावर सोडून मोकळे होतात. डॉक्टरांच्या चुकांच्या प्रमाणात डॉक्टरांना बदडले गेल्याच्या किती घटना घडल्यात? मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. आज आत्ता सर्व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व खाजगी दवाखान्यांतल्या आयसीयु कक्षात भरती असलेल्या रुग्णांपैकी किती रुग्णांना खरंच आयसीयुची आवश्यकता आहे त्याचे आकडे मिळवले तर डॉक्टरलोकांचा गोरखधंदा उघडकीस येईल. त्या प्रमाणात डॉक्टरांना मार-हाणीच्या किती घटना घडल्यात तेही मोजून पहा. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात फॉरेन-ऑब्जेक्ट राहणे, औषधांचे विशिष्ट ब्रँड्सचाच आग्रह धरणे, मेलेल्या पेशंटवर शस्त्रक्रिया करून त्याचे बील लावणे, जीवंत राहण्याची अजिबात खात्री नसलेला पेशंट आपल्याकडे मरून आपल्या हॉस्पीटलला बट्टा लागू नये म्हणून आहे त्या अत्यवस्थ स्थितीत बाहेर हाकलणे (नाशिक वोकहार्ट), ह्या आणि इतर बर्‍याच भयावह घटना घडतात ज्यात रुग्णांची तुम्ही उल्लेखली तशी चूक नसते. पण ह्याही घटना घडतातच, ह्या कविकल्पना नाहीत. माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. डॉक्टर लोकांना व्यवसायातल्या खाचाखोचा, लबाड्या, फसवेगिरी जास्त चांगली माहिती असते. त्यांच्यापैकी कुणीही इथे याबाबतीत कसलीही जनजागृती केली आहे का याचे धागे शोधून द्यावे. (ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पीटलचे ब्रँडींग करत असतांना तिथल्या मार्केटींग डायरेक्टर ने मला एक गंमत सांगितली. हार्टपेशंटसाठी कुठलीशी एक गोळी असते म्हणे. त्याचे दोन ब्रँड आहेत. गोळीच्या दर्जात काहीही फरक नाही. एक ५० पैशाची आहे, दुसरी ५० रुपयांची. मोठी हॉस्पीटलं पेशंटना ही ५० रु.वाली गोळी देतात. याला कुणी धंदा म्हणत असेल तर म्हणू देत.)

In reply to by संदीप डांगे

रुपी 06/05/2015 - 03:31
तुम्हाला आलेले अनुभव वाईट आहेत असं मी आधीच नमूद केलंय. आणि रुग्णांकडून लपवाछपवीबद्दलही माझे म्हणणे तुमच्याबद्दल नाही. सिद्ध करु शकत नसल्यास निदान कौन्सिल कडे तक्रार करुन कदाचित मी आधी म्हटलंय तसं अशा डॉक्टरांवर पाळत ठेवण्याचा पर्याय असल्यास असे अनुभव असणार्यांनी करावे. पण तशी सुविधा आहे की नाही हे मला माहित नाही. स्वतःच्या मनाने उपाय करुन होणार्‍या बाळाच्या आणि स्वतःच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीपर्यंत काही महिला जातात किंवा घरचे त्यांना जाण्यास भाग पाडतात. या महाभागांनी असे कुटाणे केलेले असतात की अगदी घरात राहणार्‍या लोकांनाही कळू देत नाहीत, ते परक्या डॉक्टरांना कशावरुन सांगणार? उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. >> एस. टी. चे रिझर्वेशन केलेले असताना त्या जागेवर आधी बसलेल्या लोकांना उठवले म्हणून मारहाण, दुकानात येउन ग्राहकाने सतरा गोष्टी दाखवायला सांगितल्यावर "तुम्हाला नक्की काय हवंय?" हे विचारल्यावर दुकानदाराला मारहाण - हे प्रसंग माझ्या जवळच्या नातेवाईकांबाबत घडले. या गोष्टींपेक्षा रुग्णालयात/ इस्पितळात माणूस नक्कीच अवघड मनस्थितीत असतो. अशा वेळी तो नेहमीच सारासारविवेकबुद्धीने वागेल याची खात्री काय? ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या खरंच भयावह आहेत आणि कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. तरीही अशांना प्रमाणपत्रे/ परवाना मिळणे आणि तो रद्द न होणे ही चूक वैद्यकीय संस्थांची आहे. याबाबतीत दुसर्‍या डॉक्टरांचा काय दोष? माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. >> माझा प्रश्न सचीटीने वागणार्‍या डॉक्टरांना मारहाणीबद्दल आहे. पण एकंदरीत तुमचा रोख "मारहाण करणं बरोबर आहे" अशा प्रकारचा असल्यामुळे ... असो. धागे शोधून द्यायला मला वेळ नाही. मला फक्त दोन्ही बाजूंनी विचार करायलाच सुचवायचे होते. तुम्ही हा धागा काढलाय ते चांगलंच आहे. तुम्ही असा धागा का काढताय वगैरेही मी म्हटलं नाही, उलट अशी जनजागृती होण्यासाठी तुम्ही त्या डॉक्टरांची नावेही कळू द्या.

In reply to by रुपी

संदीप डांगे 06/05/2015 - 05:31
मान्य. जगात बर्‍याच ठिकाणी मारहाण चालू असते, त्याचा या धाग्याशी काही संबंध नाही. माझा विषय फक्त डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीचा होता. खूप लोक हॉस्पीटल्स मधे मरत आहेत, त्या तुलनेत मारहाण किती? म्हणजे ती झाली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येक मरणार्‍या रुग्णाचे नातेवाईक मारहाण करत नाहियेत. म्हणजे मेला रुग्ण की हाण डॉक्टरला असं चित्र आहे का सगळीकडे? माझ्यासाठीतरी डॉक्टरांना मारहाण हा तुलनेने खूप छोटा आणि सर्वस्वी वेगळा विषय आहे. डॉक्टरांच्या चुका आणि पैसेकाढू प्रवृत्ती त्यापेक्षा कैक पटीने जास्त प्रमाणात आणि जास्त घातक आहे. त्याचेच पर्यवसान लोक ज्यांच्यासमोर हात जोडत होते, त्यांच्यावर हात उगारण्यापर्यंत झाले आहे. डॉक्टरांच्या चुका चव्हाट्यावर मांडल्या की रुग्णाचे नातेवाईक मारहाण करतात, रुग्ण चुका करतात असे नेहमीचे प्रतिवाद केले जातात. त्यानुषंगाने हा मारहाण विषय आला आहे. डॉक्टरांना मारहाण करणे मला पटत नाही. त्याचे अजिबात समर्थन नाही. चांगले डॉक्टर वाईट डॉक्टरांमुळे भरडले जात असतील तर कुणाची जबाबदारी? वैद्यकिय संस्था नीट काम करत नसेल तर जबाबदारी कुणाची? वाईट डॉक्टरांच्या अनुभवामुळे सचोटीने काम करणार्‍यांकडे संशयाने पाहिले जाते तर ती पाहणार्‍याची चूक कशी ठरते? इथल्या चर्चा वाचतांना तर मला असे जाणवले की चांगल्या डॉक्टरांना त्रास होईल म्हणून वैद्यकियक्षेत्रातल्या बंडलबाजीबद्दल सामान्य जनतेने ब्रसुद्धा काढू नये अशी इथल्या काही डॉक्सची इच्छा दिसली. उलट जनताच मूर्ख आहे, वेडीपीशी झाली आहे असे चित्र उभे करण्यात येते. मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत. तुम्ही दोन्ही बाजू विचारात घ्यायला सांगताय ते काही पटत नाही. म्हणजे रुग्ण मुर्खपणा करतात म्हणून डॉक्टरांनाही सूट असली पाहिजे असा काहिसा सूर लागतोय. रुग्णांच्या चुका समजण्यासारख्या आहेत, डॉक्टरांच्या नाहीत हा फरक तुम्ही लक्षात घेतला तर? कुठलीही एकच बाजू चर्चेला असेल तर फायद्याचे, अन्यथा वातावरण गढूळ होते असा मागच्या धाग्यांचा अनुभव आहे. इथे ती नावे टाकून उपयोग नाही. कारण नावांपेक्षा वृत्तीचा साक्षात्कार जास्त आवश्यक आहे. इथे मी ठाण्यातल्या डॉकचे नाव टाकले तर सोलापुरचे डॉ़क्टर धुतल्या तांदळाचे आहेत असं होणार नाही. ठाण्यातलेच इतर डॉक चांगलेच आहेत, हाच त्यात किडका आहे असेही होत नसते. कोण कुठे तुमचा गैरफायदा घेऊ शकतो आणि त्यापासून कसे सावध राहावे एवढी जनजागृती आपण आपल्याला आलेल्या अनुभवांवरून करू शकतो. नाही तर कुठल्या डॉ़क्टरच्या दोन क्षणांच्या बदनामीव्यतिरिक्त काही हशील होणार नाही.

In reply to by संदीप डांगे

मोदक 06/05/2015 - 07:56
>>>>मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत. विदा आहे का?

In reply to by नेत्रेश

मोदक 06/05/2015 - 15:02
त्या धाग्यावर उपस्थित असलेले सगळे डॉक्टर्स "यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक आहे" असे कुठे म्हणत आहेत का.? रच्याकने खाली पैसाताईंनी म्हणलेले "डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये." हे तरी मान्य आहे का..?

In reply to by मोदक

संदीप डांगे 06/05/2015 - 18:09
"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. हे 'चांगले डॉक्टर वाईट डॉक्टर, खरे डॉक्टर्स, खोटे डॉक्टर्स' ओळखायची काही टेस्ट आहे का? असल्यास कळवा. कारण आत्तातरी फसवल्या गेल्यावरच कळतंय डॉक्टर चांगला का वाईट ते. नेत्रेश यांनी दिलेल्या लिंकमधे प्रस्तुत डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीवाल्यांनाच खरे डॉक्टर मानले पाहिजे असे ठणकावून सुचवले आहे. त्यांच्यासाठीच मी लेखात अ‍ॅलोपॅथीवाल्या खर्‍याखुर्‍या डॉक्टरांचे अनुभव दिले आहेत. बरं तुर्तास ते राहू दे बाजूला. मी लेखात उल्लेखल्या प्रमाणे 'मला उपचार/निदान याबद्दल खात्रीशीर आणि पारदर्शक मार्गदर्शन मिळतंय हे मी आधीच कसं ओळखायचं' या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे. तेच जास्त महत्त्वाचे आहे. आत्ता तरी मागच्या ठेचांवरून शहाणे होऊन असा मार्ग काढलाय की किमान चार ठिकाणी दाखवायचं पण एकाचं दुसर्‍याला अजिबात सांगायचं नाही. ही परिस्थिती शोचनीय आहे मॉडर्न मेडिसीन म्हणवून घेणार्‍या क्षेत्रासाठी असे तुम्हाला नाही वाटत काय? हे असं होण्याची दोन कारणे १. डॉक्टरवर, त्यांच्या निदानावर विश्वास राहिला नाही. २. कोण आपल्याला चुकीचं सांगतंय याची खात्री करायला. इतर फसवणुकीच्या प्रकरणांमधे फक्त पैसे जातात, थोडावेळ मनस्ताप होतो. इथे त्यासोबतच एखाद्याचं शरीर, आयुष्य पणाला लागलेलं असतं. डॉक्टर लोकांना हे समजूनच घ्यायचे नाहीये असे दिसतंय. ही परिस्थिती कशी बदलता येईल यावर काही उपाय सुचवाल का? या धाग्यावर तरी मला नेहमीचे ब्लेमगेम नकोच आहेत. काही तरी सामान्य रुग्णांना मदत होईल असे डॉक्टर्स इथे सांगण्याची हिंमत ठेवतील की नेहमीप्रमाणे चिखलफेक करण्यात धन्यता मानतील? लेखात उल्लेखलेल्या प्रश्नांची काही तरी उत्तरे देण्याची धमक आहे?

In reply to by संदीप डांगे

मोदक 08/05/2015 - 15:39
"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. माझा हाच मुद्दा आहे त्यामुळे (या वाक्याशी) सहमत. सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे कळाले नाही. नक्की काय म्हणायचे आहे..?

In reply to by रुपी

बाबा पाटील 06/05/2015 - 21:04
मागच्या आठवड्यात एका रुग्नेची पंचकर्म ट्रिटमेंट सुरु केली.मध्येच रुग्नेची मासिक पाळी आली.म्हणुन ५ दिवस प्रोसेस बंद होत्या.माझ्या कडे ज्यावेळेस कुठलीही प्रोसेस चालु होते त्यावेळेस रुग्नाला सर्व गोष्टींची माहिती,त्यात प्रोसेस,आहारिय पथ्य ,बिल, अंदाजे किती दिवसांची विश्रांती हवी त्याचे सर्टीफिकेट या सर्व बाबींची प्रिंट आउट दिली जाते. आता या रुग्नेने या मधल्या दिवसात दनकुन सगळी अपथ्ये केली.अगदी मांसाहार व फलाहार जि बिल्कुल बंद सांगितला होता तो देखिल.(सदर रुग्ना उच्च पदस्थ पोलिस अधिकारी आहे.) आज त्या आल्या मला ड्युटीला रुजु व्ह्यायच आहे.तुम्ही माझे ५ दिवस वाया घालवले.आता यांना अनियमित रजप्रवृत्ती होती व प्रोसेस चालु केल्यास अचानक पाळी येवु शकते,याची लिखित कल्पना दिली होती तरीही.यांना मध्येच जर असे घडल्यास त्याचा दोष हा डॉक्टरचाच का बर दुसर अस की परत पंचकर्म सुरु केले.आज विरेचनाची गोळी दिली .त्यानंनतर रुग्नाला अचानक पोटात जास्त दुखायला लागले,त्यावर डॉक्टर मी तुम्हाला आता सांगते मी जरा दोन दिवस नॉनव्हेज खालय आहे बर का त्यामुळे जास्त पोट दुखतय का ? आता सांगा डॉक्टरने काय करायच,तो एक पेशंट सेटल करता करता आख्खा दिवस गेला.नशिब तत्पश्चात जास्त कॉप्लिकेशन्स झाले नाही. नाहीतर या पोलिसबाईंचा आज आमच्या गळ्याला फासच होता. संध्याकाळी सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यावर म्हणतायेत आता इथुन पुढे तुम्ही सांगितलेली सगळी पथ्ये पाळेन. मी एकच वाक्य म्हटल ," बाई, आता हाणा माझ्या तोंडात.तुम्हाला कोपरापासुन दंडवत."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 09/05/2015 - 22:55
एकदा एक रुग्ण चोप्य पस्ते करुन २ रुग्णांना आणखी ४ वेळा किंवा चार रुग्णांना अडीच वेळा किंवा कसंही....

असे अनुभव कुणाला ही येउ नयेत हे खरे, पण काही प्रश्न १ अशा घटनांचे प्रमाण १९९५ च्या सुमारास ( नक्की कुठचे वर्ष याबद्दल खात्री नाही ) जेव्हा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये चालु झाली त्यानंतर वाढलेय का? २ अशा महाविद्यालयात एका एम डी किंवा एम एस डॉक्टरच्या शिक्षणाचा खर्च एक कोटी किंवा त्याहुनही अधिक असतो . त्याशिवाय शहरातील जागांचे भाव, व इतर खर्च. हे सर्व वसूल करण्यासाठी आणि त्यानंतर नफा(योग्य शब्द सुचला नाही )कमावण्यासाठी डॉक्टरांना असे चार्जेस ठेवणे गरजेचे वाटत असेल ़का? ३ कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते . याचा आणि या घटनांचा संबंध असावा असे वाटते.

In reply to by प्राची अश्विनी

संदीप डांगे 05/05/2015 - 08:03
वरील २ आणि ३ क्रमांकाचे मुद्दे परत चर्चेला येतील अशी आशा होतीच. माझ्या मते आपल्या शिक्षणाचा खर्च वसूल करायला अनावश्यक बाबी करून लुबाडणूक करायची याला तसा नैतिक तर्क नाही. कुठल्याही डॉक्टरला दरमहा ची सक्ती होत असेल तर वैद्यकक्षेत्र हे वाटमारी करणार्‍या रामोशांचे नवे क्षेत्र आहे असे मानायला लागेल. एखाद्या व्यावसायिकाला पुरेसा धंदा मिळावा, पैसा मिळावा म्हणून वाट्टेल ते करण्याची मुभा कशी काय असू शकते. तेही लोकांचे जीवन-मरणाच्या प्रसंगात? प्रमाणाबाहेर इंजिनीअर तयार होणे आणि प्रमाणाबाहेर डॉक्टर तयार होणे यात प्रचंड फरक आहे. लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे डॉक्टर कमी आहेत असे म्हटले जाते. मग लुबाडून खोटे बोलून व्यवसाय मिळवण्याची सक्ती का?

In reply to by प्राची अश्विनी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 12:02
कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते .
हे असे असते????? असे असेल तर कसले नोबल प्रोफेशन? माझ्या अल्पबुध्धी नुसार आजपर्यंत कधीच डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा जास्त नव्हती (जीतकी गरज आहे तितकीसुध्धा नै) अश्यावेळी गरज जास्त पुरवठा कमी या तत्वानुसार डॉक्टरांना रुग्णांची कमतरता पडू नये...त्यामुळे डॉक्टरांसाठी तरी "टार्गेट" नसावे

झंम्प्या 05/05/2015 - 08:14
वैद्यकीय सेवा आता खूप मोठ व्यवसाय केंद्र झालंय, मी ही माझ्या आयुष्यात अशाच एका भयंकर प्रकाराला बळी पडता पडता वाचलोय. डोळे झाकून आपण ज्याच्या सांगण्यावरून आपलं पोट फाडायला तयार होतो, तीच लोकं अशी करायला लागल्यावर कस होणार काळत नाही.

असे अनुभव कोणाला येऊ नयेत. बाबा रे संदीप,बाळंतपणाचे म्हणशील तर ५०-६० वर्षांपूर्वी बाळंतपणे ह्या तथाकथित तज्ञ गाय्नॅक डॉक्टरांशिवायच व्हायची हो. तुझा तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट(मराठी शब्द तूच सूचव रे बाबा) अर्थातच जास्त असायचा हे मान्य.

आदूबाळ 05/05/2015 - 11:43
एक्क्यांणवनंतर म्हणा किंवा खाऊजानंतर म्हणा - भांडवलशाही हे सर्वोच्च मूल्य झालं आहे. ते भांडवल पैशांच्या स्वरूपातच असलं पाहिजे असं नाही - ओळख, जात, अशा काहीही स्वरूपात ते असू शकतं. वैद्यकीय सेवांबाबतही ज्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं भांडवल आहे तोच उत्तम सेवा मिळवू शकतो. जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे, किंवा ऑफिसच्या कॅशलेस विमा पॉलिसीतून उपचार मिळवणे हाही.

In reply to by आदूबाळ

पगला गजोधर 05/05/2015 - 13:09
जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे
जवळचा मित्र किंवा नातेवाईक चांगला डॉक्टर असणे हा एक Asset चा प्रकार आहे

नेत्रेश 05/05/2015 - 11:52
ईतर धाग्यांबर गोंधळ घालणारे या धाग्यावर शेपुट घालणार असे दीसते. बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणी पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल.

In reply to by नेत्रेश

बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणि पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल. सहमत. -दिलीप बिरुटे

खंडेराव 05/05/2015 - 12:21
मी स्वताच्या बाबतीत शक्यतो डॉक्टरकडे जायचे टाळतोच. चुकीचे आहे पण काय करणार.. कवडीचाही विश्वास राहीला नाहिये सध्या. लहाणपणी गावाकडे बरे होते. फॅमिली डॉक्टर अस्तित्वात होते, अगदी देवमाणुस. चांगला डॉक्टर मिळणे हा नशीबाचा भाग झालाय आता.

बाबा पाटील 05/05/2015 - 20:01
पण जो पर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील खाजगी महाविद्यालये आणी आरोग्य व्यवस्था यांची मक्तेदारी मोडुन काढली जात नाही तो पर्यंत याला पर्याय नाही.
सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०
हे करण्यापेक्षा जवळच्या सरकारी डॉक्टरवर विश्वास ठेवला असता,तर....

असे अनुभव ओळखीच्या अनेकांच्या बाबतीत आलेले जवळून बघितले आहेत. कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका, २४ तासाच्या प्रोसीजरचे फक्त ५० हजार होतील" असं तिच्या आई-बापाला सांगितलं. तिच्या बापाने हट्टाने लावून धरून प्लॅस्टिक सर्जरी करू दिली नाही. पोरीची जखम १५ दिवसांत भरली न वर एक ओरखडा सुद्धा राहिला नाही. बेकार झालंय! जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

चिगो 05/05/2015 - 20:45
कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका,
अरे देवा..

बाबा पाटील 05/05/2015 - 20:42
खाजगी डॉक्टरांकडे जावुन फसवणुक करुन घेण्यापेक्षा स्वतःच्या फॅमिली डॉक्टरच थोड ऐका,आणी तिथे विलाज होत नसेल तर सरकारी डॉक्टरकडे जा. केस पेपर सोडला तर एक नया पैसा खर्च होत नाही,सरळ साधा विचार करा,तुमच्या हायजिन आणी सार्वजनिक अस्पृश्यतेच्या कल्पना थोड्या सोडल्या तर सरकारी सरकारी दवाखांन्यासारखा स्वस्त आणी विश्वासु उपचार कुठेही होत नाही.मी स्वतः काही महिने सरकारी रुग्नालयात काम केले आहे,माझ्या पेशंटलाही हाच सल्ला देतो आणी इमर्जन्सीमध्ये माझ्या घरातले पेशंट देखिल मी ससुनलाच हलवले आहेत.जिथे खाजगी रुग्नालयाने माझ्या आत्याला साडेतिन लाख रुपये खर्च सांगितला होता तिथे तीला साडेतिन हजार ही नाही लागले. सार्वजनिक आरोग्यसेवेवर जरा विश्वास ठेवला तर हे असे मनःस्तापाचे प्रसंग तरी टळतील.

In reply to by बाबा पाटील

संदीप डांगे 06/05/2015 - 00:18
पाटीलसाहेब, सिवील सोडून खाजगीकडे जाण्याच्या निर्णयाला आपण दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटते. लेखाचा रोख 'पैसे किती मोजावे लागले' हा नाही आहे. उपचार निदान यांच्यात पारदर्शकता हवी असा आहे. खर्चाचा उल्लेख फक्त त्या प्रसंगाचा आर्थिक पैलू मांडण्यापुरता आहे. तो एकमेव निकष नव्हे. ज्या नर्सिंग होम ने १.२५ घेतले तेवढेच त्यांनी नॉर्मल डीलीवरीचे मागितले असते तरी मी दिले असते कारण एक सीझर सोडले तर तिथली इतर व्यवस्था, स्टाफ, रूम्स, सोयीसुविधा अगदी मला हव्या तशा होत्या. पाच दिवस आम्हाला कुठल्या हॉस्पीटलमधे नसून जणू स्वत:च्या घरीच आहोत असे वाटत होते. हे सर्व मला सिवीलमधे मिळाले असते का? सिवीलपेक्षा मला उत्कृष्ट सुखसोयी व सर्वोत्तम उपचार हवेत, त्यासाठी मी कितीही पैसे मोजायला तयार आहे. म्हणून मला अंधारात ठेवून, फसवून, माझ्याच शरिराचे बारा वाजवून पैसे कमवण्याचा हक्क खाजगीवाल्यांना मिळतो काय? रुग्णाला खरे काय ते सांगावे. तो रुग्णाचा मूलभूत हक्क आणि डॉक्टरचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सीझर करण्यामागे फक्त पैसे हाच एकमेव हेतू नसतो डॉक्टरांचा. इतर अनेक गोष्टी आहेत. स्वतःचा त्रास, टेंशन्स, जबाबदारी कमी करणे किंवा टाळणे यासाठी सुद्धा सीझर होतात. सीझरमध्ये डॉक्टरकडे पुर्ण नियंत्रण असतं, नॉर्मलमधे वेळ आणि कॉम्प्लीकेशन्स ची काही खात्री नसते. ते टाळण्यासाठी हे सर्व होत असावं असं वाटतं. जिथे अविश्वास, भय, शंका या भावनांचे अजिबात स्थान नसावे तिथे आज ह्या भावना सर्वात आधी उभ्या ठाकतात, हे किती भयानक आहे याचा आपण विचार करत आहोत का? प्रश्न पैसे वाचवण्याचा नाहीये, फेयर ट्रीटमेंटचा आहे. जर मला उपचार/निदानाबद्दल शंका राहत असेल तर तिथे मी साडेतीन लाख मोजतोय का साडेतीन हजार या गोष्टीला महत्त्व राहत नाही. खाजगी डॉक्टरांना मंथली टार्गेट, हॉस्पीटल लोन्स वैगेरे साठी लोकांच्या प्राणाशी खेळावे लागत असेल तर ते करण्यापेक्षा इतकीच उत्तम बुद्धी वापरून इतर हमखास पैसा देणारी पण लोकांचे जीव न घेणारी कामे/व्यवसाय करावीत. रुग्णांना चांगल्या डॉक्टरांच्या हवाली सोडा. अन्यथा डॉक्टर जमातीचे जीणे येत्या काळात कठीण होणार हे निश्चित.

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील 06/05/2015 - 19:44
मी पैसे फेकतोय म्हणजे मी परमेश्वरालाही विकत घेतोय ही प्रवॄत्ती याच्या मुळाशी कारण आहे अस नाही तुम्हाला वाटत.ज्यावेळी तुम्ही पंचतारांकित रुग्नालयाची पायरी ओलंडता तेव्हांच तुम्ही डॉक्टरकडुन रुग्नसेवा ही अपेक्षा सोडुन द्या.जेंव्हा तुम्ही धंदेवाइक झाले तेंव्हाच डॉक्टरही धंदेवाइक झाले हे कस विसरताय.त्याने पंचतारांकित सोई दिल्या त्याच वेळा तो ते वसुल करण्याचे मार्ग शोधणार हे कधी लक्षात नाही आल का ? का बँकांचे हप्ते स्वतःला विकुन भरणार आहे. त्यामुळेच म्हटल होत,जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे. नशिब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अजुनही चांगल काम करते आहे,त्याबाबत माय बाप सरकारचे आभार माना. आणी या पुढे तरी असल्या भपकेबाजपणाला बळी पडु नका.

In reply to by बाबा पाटील

सूड 06/05/2015 - 19:57
जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे.
बरोबर आहे, चांगल्या सुविधांची अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नाव नोंदवणं ही रुग्णांचीच चूक आहे.

In reply to by बाबा पाटील

संदीप डांगे 06/05/2015 - 21:13
तुम्ही काय बोलत आहात हे तुमच्या तरी नक्की लक्षात येतंय का? तुम्ही काहीतरी भयंकर मांडत आहात असे नाही वाटत? परमेरशवराला विकत घेतोय वैगेरे माज अजून तरी माझ्यात आला नाहीये. पण पंचतारांकित सुविधांचे पैसे मोजतोय म्हणून उपचारात खोटेपणा करावा ह्यामागे नक्की काय लॉजिक आहे? 'सेवाभाव, निरपेक्ष सेवा' वैगेरे हा माझा मुद्दाच नाहीये. रुग्णसेवा म्हणजे नेमकं काय? ज्या कारणासाठी मी एखाद्या डॉक्टरला पैसे मोजतोय त्यात त्याला त्याच्या मनाने कुचराई करण्याचा, फसवण्याचा अधिकार कसा मिळतो? ताजमधे मी जेवायला गेलो तर तिथे जगातल्या सगळ्या सुखसोयींचे पैसे मोजतोय तेव्हा ज्यासाठी गेलो ते जेवणच नि़कृष्ट दर्जाचे मिळेल काय, त्यात उंदीर, झुरळ असतील काय? टाटा असे म्हणतात का "अरे बाबा, आम्हाला एवढ्या सुखसोयी देण्यात एवढा पैसा खर्च होतो की चांगले जेवण देऊ शकत नाही. जरी त्याचे पैसे बिलात लावले असतील तरी, हे उंदीर, झुरळ खावे लागणे ह्यात तुझीच चूक आहे." मॅक्डीमधे एका बर्गरचे १२५ रुपये लावतात, रस्त्यावरचा वडापाव १२ रुपयाला मिळतो. मॅक्डीमधे १२५ रुपये खर्चून रस्त्याच्या वडापावपेक्षाही नि़कृष्ट दर्जाचा बर्गर मिळाला तर कुणी खपवून घेईल काय? जेवढे जास्त पैसे मोजाल तेवढा उपचारांचा दर्जा खालावेल? पंचतारांकित रुग्णालये दिलेल्या सुविधांचे खणकून पैसे लावतात, ते द्यायलाही लोक तयार आहेत. हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याचा उपचारांच्या दर्जाशी नक्की काय संबंध आहे? लोन काढून हॉस्पीटलं बांधा मग हफ्ते फेडायला लोकांना आयुष्यातून उठवा असं करण्याची डॉक्टरांची काय मजबूरी आहे बरं? तुमचं काहीतरी जाम चुकतंय डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. आपल्या व्यवसायबंधूंना कोणत्याही पातळीवर जाऊन डीफेंड करणे आणि गिरे तो भी टांग उपर या न्यायाने काही झाले तरी रुग्णांचीच चूक आहे असे दाखवणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे असे इथे खेदाने नमूद करावेसे वाटते.

In reply to by संदीप डांगे

सूड 06/05/2015 - 21:25
डांगे साहेब म्हणा चूक रुग्णांची आहे, काय फरक पडतो. माझ्या आयशीला पंचवीस दिवस तडफडताना बघितलंय मी अशाच एका नामांकित रुग्णालयात!! असो. एवढे निबंध लिहायला वेळ वाया घालवू नका राव. इति लेखनसीमा

In reply to by सूड

संदीप डांगे 06/05/2015 - 21:36
तसंच आहे सूडभाऊ, आजारी पडणे हीच आपली खरी आणि मोठी चूक आहे. आपला गैरफायदा घ्यायला त्यांना आपण चान्स देतो ना... मृत्यूंजय यांनी म्हटल्याप्रमाणे 'बलात्कार ही जशी स्त्रीचीच चूक आहे असे लोक म्हणतात तसेच हे आहे.'

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील 08/05/2015 - 12:55
तुम्ही व्यवसायीकरण आणी नितिमत्ता यांची गल्लत करता आहात. म्हणुन मी परत परत एकच गोष्ट सांगतोय्,अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. त्यांनतर जर ऑपरेशन आवश्यक जर सांगितले तर एकदा तरी सरकारी डॉक्टरांचा सल्ला घ्या भले उपचार प्राव्हेटलाच करा,पण सरकारी डॉक्टरांचा अनुभव हा तुमचा प्लस राहिल.अथवा पुण्यासारख्या ठिकाणी कमांड हॉस्पिटल आहे तेथे सल्ला घेवु शकता,हा तिथले प्राणी जरा सनकी असतात पण चुकीचा सल्ला कधीच मिळणार नाही.अथवा पर्यायी पॅथींचा विचार केला जावु शकतो.साधे मुतखड्याचे उदाहरण घ्या,साधारण १० ते १२ मिमी चे खडे आयुर्वेदाने सहज पडतात , तर अ‍ॅलोपॅथीवाले ६-७ मिलीला ऑपरेशन सांगतात मग याठिकाणी २ हजाराची आयुर्वेदीक औषधे खायची का २५ हजाराचे ऑपरेशन करायचे याचा सारासार विचार केलाच पाहिजे.का आहे इन्शुअरन्स मग डॉक्टर सांगतोय म्हणुन घे कापुन हा प्रकार टाळला पाहिजे.आमचे व्यवसाय बंधु चुका करतायेत,एकदम मान्य पण त्याला तुम्ही खतपाणी घालता आहात हे का समजावुन घेत नाही साहेब.सेकंड ओपिनियन का घेतल जात नाही. आणखी एक गंमत फेसियल पाल्सी अथवा चेहर्‍याचा झटका यात तोंड वाकडे होते,यात शक्यतो मेंदुमध्ये काही जास्त घडले नसेल तर फक्त फिजिओथेरपीने १० दिवसात सर्व काही पुर्ववत होते,इथे पेशंट फुकट आय सी वु पडलेला असतो,आणी नातेवाइक घाबरुन आणखी गोंधळ घालत असतात्,आणी फुकटचे बिल वाढवुन घेतात. अशा वेळी नैतिकतेच्या आधारावर डॉक्टरांची जेव्हडी चुक तेव्हडीच पेशंटचीही नाही का ?

In reply to by संदीप डांगे

चैदजा 09/05/2015 - 21:09
जिथे लोक धंदा करयला बसलेली असतात, तिकडे नितीमत्तेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तुमच्या लेखचा मुळ उद्देश, लोकांच्या प्राणाशी खेळु नये हा आहे, पण असे तुम्ही कुणाकुणाल पकडणार ? दुधात भेसळ करण्यार्‍याला, की जेवणात सोडा टा़कण्यार्‍या हॉटेल/कॅटररला, की अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्यार्‍या फळवाल्याला, की कॅन्सरला कारणीभूत होण्यार्‍या शेती कीटकनाशके विकण्यार्‍या कंपन्याना? हे सगळेच लोकांच्या आरोग्यशी खेळतात. ही "की" ची यादी खूप आहे.

In reply to by सूड

संदीप डांगे 06/05/2015 - 00:15
माझ्यामते, आपण फसवणार्‍या डॉक्टरांपेक्षा जास्त शहाणे होऊ शकतो. असे अनुभव नियमीत वाचनात येत राहिले तर किमान तसाच प्रसंग कुणासोबत दुर्दैवाने घडत असेल तर रुग्ण्/नातेवाईक जास्त सतर्क आणि जागरूक राहू शकतात. शेवटी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीविरूद्ध जनजागृती आणि लोकशिक्षण हीच प्रभावी आयुधे आहेत.

In reply to by संदीप डांगे

ब़जरबट्टू 06/05/2015 - 16:50
असे अनुभवच जणजागरण करतात.. सध्या डॉक्टरांवर खरच विश्वास नाहिये.. अगदी ताजा किस्सा.. बायडिला गळ्यात दुखते म्हणून जवळच्या डाक्टरला दाखवला.. त्याने पि.चिं. मधील नामवंत (?) हास्पिटलच्या अजुन एका नामजंत डाक्टरला दाखवायला सांगितले.. भेटलो तर पोर वाटत होता तो.. २ मिनिटात आजच अडमिट करा असा फरमार्न आला..शंका आली, म्हटंले आज शक्य नाही, २ दिवस वाट बघतो, त्याहिशोबाने द्या औषधे.. खुप पटवायचा प्रयत्न केला त्याने.. लिहून घेतले, आम्ही जवाबदार नाही म्हणून. आपली तर मग टरकली.. म्हंटले, हो बाई अडमिट, बायडी नाही म्हंजे नाहीच.. त्याने घाबरवत दिले प्रिस्क्रिपशन.. पण एकच चुक केली.. काय झाले हे पण लिहीले.. झाले, आमचा गुगुलु अवतार सुरु झाला.. वाचले, तर लय पाणचट आजार.. फक्त बेड रेस्ट घ्यायची होती.. जबरदस्ती आराम घ्यायला लावला... २ दिवसात टुनटुनित... :) तिस-या दिवशी बायडीने.. हास्पिटलचा खर्च वाचवला, म्हणत वाचलेले सगळे पैसे खरेदीत उडवले (स्वता:च्या हो) .. :( आता खरच वाटते, डाक्टरांची पत खाली जातेय..हास्पिटलचे प्रचंड प्रेशर असते, जास्तीत जास्त मार्गाने पैसा काढायचा..नविन डाक्टरला पण उपाय नसेल... सेकंड ओपीनियन ईज मस्ट म्हणतो मी...

In reply to by सूड

damn 06/05/2015 - 00:37
अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा. ईथे काही लोकांनी आपले ऎसे फंसवणुकीचे अनुभव डॉक्टरांचे नाव न लिहिता लिहिले आहेत. त्यांनी अशा डॉक्टरांचे, त्यांच्या क्लीनिक किंवा हॉस्पिटलचे नाव लिहून त्यांना उघाड़े पाडावे म्हणजे यापुढे कमिटी कमी मिपाकर तरी अशा कसायानकडून कापाली जाणार नाहीत. मोबाइल वरुन लिहित असल्यामुळे शुद्धलेखन पारच गंडलय. तेवढे संभाळून घ्या. संभालूंअंषुद्धवासविचेजन्नन्नीप्रतिस्ठारा

सुधीर 05/05/2015 - 21:51
डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं प्रामाणिकपणाचं, विश्वासाचं असतं. तरीही नीतिमत्ता सर्वच डॉक्टर्स पाळत असतील याची खात्री देता येत नाही हे ही तितकेच खरे असावे असे अनुभवांवरून वाटते. वैद्यक शास्त्रातले फारसं ज्ञानही नाही आणि अनुभवही (सुदैवाने) फार तोकडे आहेत त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर ते अधिकारवाणीने सांगता यायचे नाही. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नीतिमत्तेचे सर्वसाधारण नियम असतात. त्याची वर्गवारी, यादी, नवीनीकरण बर्‍याच संस्थां करत असतात. कदाचित तशाच स्वरुपाची नियमावली वैद्यक क्षेत्रात असायला हवी (किंवा असेलही. ethics standards and code of conduct for medical) त्याबद्धल डॉक्टर्स आणि रुग्णांमध्येही जनजागृती व्हायला हवी. हा एक मार्ग असू शकतो असे मला वाटते. जसे जर डॉक्टर्स एमुक एक औषध (ब्रँड) वा अमुक एका हॉस्पिटलचाच आग्रह धरत असतील वा खर्चिक उपाय सुचवत असतील तर त्यांनी त्यात त्यांचा आर्थिक फायदा (वा भेटवस्तू वा अन्य स्वरूपातला फायदा) आहे वा नाही याची माहिती रुग्णांना दिली पाहिजे. शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

In reply to by सुधीर

संदीप डांगे 06/05/2015 - 00:06
शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
हे जरा वादग्रस्त विधान होऊ शकते. डॉक्टरांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी रुग्णांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतील तर ते बरोबरच आहे असा अर्थ निघतो आहे. डॉक्टरांचे independent judgment हा ही एक घातक प्रकार आहे. एकिकडे आपलं ज्ञान, अनुभव शेकडो प्रयोगांवर आधारित आहे असे म्हणायचे आणि 'मला त्यावेळी तसे करणे योग्य आहे असे वाटले' असा ज्योतिषीछाप बचाव करायचा हे जरा विसंगत आहे. 'एकाच रोग्याच्या एकाच रोग-अवस्थेचे एकच निदान पण उपचारपद्धती दोन, त्यात एक फुकट दुसरी महाखर्चिक' या परिस्थितीची पाठराखण शास्त्रीय, प्रयोगसिद्ध असा अहंकार बाळगणार्‍या मॉडर्न मेडीसीनने करावी आणि इतरांना क्वॅक्स म्हणावे यात काहीच चुकीचे वाटत नाही का?

काळा पहाड 06/05/2015 - 00:04
मला हे सगळं डेजा-वू सारखं का वाटतंय? ही चर्चा आधीच झालीय आणि त्या धाग्यावर डॉक्टर लोकांनी ज्या प्रकारे हल्ले केले होते तसे तर राजकारणीसुद्धा करत नाहीत. त्या आधीच्या धाग्यावर एका सुशिक्षित डॉक्टरांकडून मला परवडत नसेल तर ससून ला जा असा सल्ला मिळाला होता (थोडक्यात, परवडत नसेल तर खड्ड्यात जा अशा टोनमध्ये). तेव्हा अव्वाच्या सव्वा पैसे लुबाडणारे डॉक्टर आणि पेशंट बरा झाला नाही तर तोडफोड करणारे पेशंटचे नातेवाईक आपापसात पाहून घेतील. या बाबतीत मी २ सूचना केल्या होत्या. त्या अजूनही खर्‍या आहेत असं मी मानतो. १. प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची पैदास करा (म्हणजे काँपिटिशन वाढेल) २. सवलतीतलं शिक्षण फक्त सरकारी काम करणार्‍या डॉक्टरांना द्या (खाजगी प्रॅक्टीस केली तर परवाना रद्द). खाजगी प्रॅक्टीस करणार्‍यांना विना-अनुदानीत फी भरू दे.

In reply to by काळा पहाड

संदीप डांगे 06/05/2015 - 00:11
आप बिल्कुल सही है सर.. ये देजा-वू ही है. त्या सुशिक्षित डॉक्टरांच्या सगळ्या अभिजात आणि उत्तुंग विचारी प्रतिसादांवरच हा लेख आधारित आहे.

पैसा 06/05/2015 - 09:18
तुमच्यावर खूप वाईट प्रसंग आले. अए कोणावर येऊ नयेत. इथल्या चर्चेत मला कळलेल्या आणि पटलेल्या गोष्टी डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये. सरकारी हॉस्पिटल्सचा अनुभव डायग्नोसिस, खर्च इ. बाबतीत खूप चांगला आहे मात्र ओपीडीला खूप वेळ थांबावे लागते. तिथेही उडदामाजी काळेगोरे आहेच. शिक्षकांना मेडिकल रिएम्बर्समेंट मिळते म्हणून माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत. मग आईने ते बिल पुढे पाठवले नाही. आणि तो डॉक्टर असला तरी सरकारी नोकर आहे असे म्हणून प्रकरण सोडून दिले. त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे. तात्पर्य काय, अशा चर्चांमधे आपण कधीही कोणतेही ठाम निष्कर्ष काढू शकणार नाही! मात्र एकूणच आरोग्याबद्दल जनजागृती अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by पैसा

काळा पहाड 06/05/2015 - 10:48
माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत.
त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.
हे कसं काय ब्वॉ? लास्ट टाईम मी चेक केलं तेव्हा देव लाच घेत नव्हता.

प्रसाद१९७१ 06/05/2015 - 10:34
@ संदीप डांगे - माझे तुमच्या साठी ३ प्रश्न. उत्तर दिले नाहीत तरी चालेल पण स्वताच्या मनाशी विचार करा. १. हे असे वाईट अनुभव आणि ते सुद्धा इतक्या जास्त संख्येने तुम्हालाच कसे आले? मी बरीच आजारपणे बघितली आहेत वडीलांची आणि मेव्हण्याचे अपघात मुळे. पण फक्त १ वेळा आर्थोपिडीक हॉस्पिटल चा अनुभव वाईट आला आणि एकदा आयसीयु मधला. पण ते प्रमाण ३-४ टक्के असेल. बाकी जवळ जवळ सर्व वेळेला डॉक्टरांचा अनुभव चांगला आला. कोणी लुटले असे पण वाटले नाही. वडलांच्या पायाच्या अँप्युटेशन ( गुढग्याच्या खाली ) चे सर्जन नी फक्त ६००० रुपये लावले ( २००७ साली ). तेंव्हा मलाच लाज वाटली. बिचारा अ‍ॅक्टीव्हा वरुन भर दुपारी आला, ३ तास ऑपरेशन केले आणि निघुन गेला. अनेक वेळेला डॉक्टरांनी, उगाच पैसे खर्च करु नका हा मोलाचा सल्ला दिला आहे. तुमच्या साठी प्रश्न - असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? २. एकुणच तुम्हाला डॉक्टर मंडळींचा अनुभव चांगला दिसत नाही. मग डॉक्टर कडे जाणे बंद का करत नाही तुम्ही. तसेही तुम्ही डॉक्टर कडे गेलात की तुम्हाला डॉक्टर लुटणार्/कापणार हे नक्कीच आहे. मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. ३. असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?

In reply to by प्रसाद१९७१

नेत्रेश 06/05/2015 - 10:56
डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे सोपे आहे, पण पर्याय काय? पोलिसांचा वाईट अनुभव आला म्हणुन कुणाला कायदा हातात घेता येत नाही. तसेच डॉक्टरचा वाईट अनुभव आला म्हणुन स्वतःला औषधे प्रिस्क्राईब करता येत नाहीत. इथे कायद्याने त्यांना मोनोपॉली दीली आहे. सर्जरीची पदवी नसताना सर्जरी करणे गुन्हा आहे याची आपल्याला कल्पना असेलच. असे असताना पर्याय न सुचवता डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे पोरकटपणाचे वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 06/05/2015 - 11:07
१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. त्यांना ६ आले. तरी एकुण तुमच्यापेक्षा प्रचड जास्त नाहित. असे अनुभव इतक्या संख्येने तुम्हालाच का आले हे म्हणजे २ वेळा पाकीट मारले गेलेल्या माणसाला कधीच पाकीट मारले गेले नसलेल्या माणसाने तुझेच पाकीट कसे काय रे हरवते अस्से विचारण्यासारखे झाले. किंवा एखाद्या विनयभंग झालेल्या मुलीला संस्कृतीरक्षकांनी तुझाच कसा काय ग विनयभंग झाला. आम्हीही कॉलेजात जातो आमचा नाही झाला कधी ते असे विचारण्यासारखे आहे. २. कालच आजोबाचा धागा वाचला. पाणी मिळाले नाही तेव्हा लेखकाने म्हशींना उठवुन डबक्यातले पाणी प्यायले. ते खराब असणार हे जाणूनही त्यांनी प्यायले. त्यांचा नाइलाज असणार. डॉक्टरांच्या बाबतीतही थोडेफार तसेच होते. अर्थात बरेच डॉक्टर चांगलेच असतात. इथेच कित्येकांनी चांगल्या डॉक्टरांची उदाहरणे दिलीच आहेत. मलाही डॉक्टरांचे बरेच चांगले अनुभव आहेतच. तसेच वाईट डॉक्टरही असतात हे काही डॉक्टरांना मान्य करायचे नसते म्हणुन कदाचित डांग्यांनी हा धागा काढला असावा. अवांतरः कधीकधी चांगले डॉक्टर सुद्धा चुकीचे वागतात. सध्या त्याचाही अनुभव घेतो आहे. पण ती वन ऑफ केस म्हणून सोडुन दिली. ३. माणूस बिल्डर कडे रोज रोज जात नाही. साधारण आयुष्यात एका किंवा दोने बिल्डरचाच अनुभव येतो. १०० पैक्की ९९ लोकांना तो वाईटच येतो. पण अजुन बिल्डरवर तसा धागा आला नसल्याने आणि कुठला बिल्डर वस्सकन इतरांच्या अंगावर धाउन गेला नसल्याने आणि सगळे बिल्डर सज्जनच असतात आमचे ग्राहकच एक एक नमुने येतात असे म्हणाला नसल्याने इतक्या धाग्यांची गरज पडली नसावी. दुसरी गोष्ट अशी की बिल्डर, क्लासवाले, नगरसेवक यांच्यामुळे कधीकधी मनस्ताप होतो पण शारीरिक नुकसान अथवा हानी होत नाही. शिवाय या सगळ्यांच्या कामामधले सगळे सगळ्यांना माहिती असते असे सगळ्यांना वाटत असते पण डॉक्टरच्या बाबत तसे नसल्याने फसवले गेल्यास फसवणूक जास्त जिव्हारी लागते. असो. या विषयावर खुप लिहिले गेले आहे. अजुन कशाला उगाच त्रास करुन घ्यायचा?

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 06/05/2015 - 11:11
तुम्हाला २ वाईट अनुभव आले.
मला ५० मधले २ वाईट अनुभव आले. संदीप डांग्यांना सगळेच डॉक्टर कापतात्/लुटतात.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 06/05/2015 - 11:25
डांगे त्यांच्यासाठी आणि नातेवाईकांसाठी मिळुन केवळ ७ वेळा दवाखान्यात गेले असे म्हणणे आहे का तुमचे?

In reply to by मृत्युन्जय

काळा पहाड 06/05/2015 - 11:16
बिल्डर, नगरसेवक आणि राजकारण्यांना तर इकडे तिकडे बघून कोण बघत नसेल तर संपवून टाकावं असा मतप्रवाह आहे. डॉक्टरांसाठी (ते बहुतांशी चांगले असल्याकारणानेच!) असं टोकाचं मत नाहीये. पण वकील आणि पोलिसांची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे, त्यात हॉस्पिटलांचं नाव घातलं तर ते डॉक्टर समाजाला फारसं अभिमानाचं ठरणार नाही. बाकीच्या दोघांना समाज कशा प्रकारे टाळतो ते पाहिलं तर डॉक्टर आले तर पळापळ होणं थोडंसं विचित्र दिसेल ना?

In reply to by प्रसाद१९७१

संदीप डांगे 06/05/2015 - 17:33
@प्रसाद१९७१ कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला: काहीही प्रतिसाद देण्याआधी तुम्ही निदान लेख काळजीपुर्वक वाचण्याचे कष्ट घेता का? असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? >> हो. मी निवडून निवडून मला कोण जास्त कापेल, माझ्यावर चुकीचे उपचार करेल अशाच डॉक्टर्स कडे जातो. तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? >> नाही ना. तुम्हाला काही टेक्निक, विद्या, सिद्धी माहित असेल तर मलाही सांगा. तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? >> नाही. ते नेहमी मला चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. मला तसे अजिबात नकोय. देव करो, तुमच्या १०० अनुभवांमधला एकच अनुभव (डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, लोभामुळे) आयुष्यातून उठवणारा नसो. तुमचे, तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रांचे मी खरोखर मनापासून या बाबती अभिष्ट चिंततो. यात कुठलाही सॅरकॅजम नाहीये.

काळा पहाड 06/05/2015 - 10:58
मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.
असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.

In reply to by नेत्रेश

काळा पहाड 06/05/2015 - 11:36
हे आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं. मी पण डॉक्टर साहेबांना पैशे देवून निघायचो. बाकी त्यांची फी कमी असल्यानं पावती मागणं सुद्धा विचित्रच दिसेल.

जेपी 06/05/2015 - 11:31
हाफशेंच्युरी निमीत्त तमाम लोकांचा सत्कार एक एक पेनकिलर आणी एक एक किलो उडीद दाळ* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम पॅनिक कार्यकर्ते. *अटी लागु

In reply to by अत्रन्गि पाउस

जेपी 06/05/2015 - 20:01
उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे निवडणारे.. प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतात..निवडणे आपल्या हातात आहे.. (गोरा)जेपी

आजानुकर्ण 06/05/2015 - 19:21
डांगेसाहेब, तुमचे अनुभव हे प्रातिनिधिक आहेत. कुठल्याही दवाखान्यात, किंवा हॉस्पिटलात पाहिले तर हे आणि याच स्वरुपाचे अनुभव येतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. वाईट डॉक्टर भेटले तसे चांगले डॉक्टरही भेटले आहे. कितीदा तेच तेच लिहीत बसणार. मूळ मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. दवाखान्यात किंवा हॉस्पिटलात जायचे म्हटल्यावर पैसे मोजूनही खात्रीशीर, प्रामाणिक सेवा मिळेल की नाही याबाबत आजकाल मनात नेहमी शंका येते. सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन आणि अनेकानेक चाचण्या करुनही आजकाल अनेक डॉक्टरांना रोगाचे नेमके निदान करता येत नाही. त्यामुळे बाजारात बसणारे वैदू (आयुर्वेदिक) आणि वैद्यकपदवी घेऊन रुग्णावर प्रयोग करत दवाखान्यात बसणारे डॉक्टर यांच्यात डावेउजवे कोण हा प्रश्न पडावा हे एक दुर्दैवच आहे. शिवाय नेमके निदान करता आले न आले तरी व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी समोर आलेला रुग्ण ही एक संधी आहे असे मानून त्याप्रमाणे वागणे हाही एक नॉर्म झाला आहे. उपचारांचा आर्थिक पैलू हा वेगळा भाग झाला. विमा वगैरे काढून आर्थिक अडचण सोडवता येऊ शकते. मात्र नैतिक जबाबदारी न पाळणाऱ्या डॉक्टरांचे काय करायचे यासाठी सोपे उत्तर उपलब्ध नाही.

In reply to by आजानुकर्ण

मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. अगदी बरोबर -दिलीप बिरुटे

स्वधर्म 07/05/2015 - 12:38
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.

In reply to by स्वधर्म

सूड 07/05/2015 - 14:46
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.
असंच असेल तर तुम्ही पण शांततेत चाललेल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत नाही, अशा ठिकाणी बरे टपकता?
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पैसोबा पुराण

निमिष सोनार ·

खेडूत 29/04/2015 - 11:28
निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! पुराण कुठाय? थोपुवरून उचलून डायरेक टाकलंत ?
आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
हे मिपावर कसं काय करता येतं ?

In reply to by निमिष सोनार

खेडूत 29/04/2015 - 12:11
त्ये कळतंय हो ! पण मध्यम बदलताना काई संस्कार करायचे कष्ट घ्याल कि नाई? आमी उठसूट कायबी शेर करत नसतो! बाकी लेख प्रचंड आवडला हे सांगायचं ऱ्हायलं …

In reply to by यसवायजी

नाखु 29/04/2015 - 12:28
वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे (२५च्या) जोड्या करून सत्काराला पाहीजेत. परस्पर भागवत चिटणीस
मि.मा.मि.मं. सचालित ल.हा.धा.स. तर्फे

In reply to by नाखु

यसवायजी 29/04/2015 - 12:49
@ वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे >> जेप्याला अजुन कुठे दिवे लावायला सांगताय? पुरे झालेत आधीचेच. :))

In reply to by पैसा

यसवायजी 29/04/2015 - 12:35
आपणा सर्वांची व्यवस्था 'बघायला' आम्ही केयस्सारटीशीच्या बशीने आदले दिवशीच निपाणीत दाखल झालेले असू. पुराण तेवढं जंक्शान होऊद्या. ;) (धाग्याची 'वात' लागते वाततं)

In reply to by यसवायजी

पैसा 29/04/2015 - 12:41
पुराणाची कल्जीच नको! कापूस त्येवडा भरपूर आणा म्हणजे झालं. मग धाग्याची वात नाय लागायची. बेळगाव निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पैजे वगैरे फ्लेक्क्ष तयार केलेत का नाय?

In reply to by पैसा

यसवायजी 29/04/2015 - 12:56
"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा-निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र" असा फ्लेक्क्ष करायची ऑर्डर सोलापुरकरांना दिल्ये. खाली "सुप्रशिद्ध पैसापुराण- आग्रहाचे आमंत्रण. तिकीटविक्री चालू." अशी अ‍ॅडपण हाय. बर्री निवू.

सुबोध खरे 29/04/2015 - 12:17
एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. हि प्रवृत्ती जवळ जवळ सर्व माणसात असते. याचे कारण बर्याच वेळेस ती वस्तू महाग मिळते म्हणून नव्हे तर मला ती स्वस्तात कशी मिळाली हे लोकांना दाखवण्यासाठी. ( म्हणजे मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवण्यासाठी). यात उच्छाद म्हणजे बायका त्या आपल्याला हि वस्तू कितीला मिळाली हे विचारतात. म्हणजे किंमत जास्त सांगितली कि त्यांना आनंद होतो. मला म्हणून स्वस्त दिली, एकच नग होता इ इ. ( मी किती गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवता येते) बाकी आपण आय फोन ६ का घेतला किंवा बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच ते म्हणजे आपण कसे वेल प्लेस्ड आहोत किंवा आपलि अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवणे याचा नमुना. गेला बाजार --मी सवाई गंधर्व मध्ये फक्त भीमसेन ऐकतो. बाकी गंगुबाई हनगल फिरोज दस्तूर वगैरे "ठीक" आहेत म्हणणारे पण बरेच दिसत असत.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 29/04/2015 - 12:28
बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच
यावर मी एक धागा टाकणार आहे...आधीच कॉपिराईट करुन ठेवलाय हा विषय इथे :)

In reply to by जेपी

नाखु 29/04/2015 - 12:35
"गुप्त" नाव फोडून जाहीर केल्या बद्दल निषेध. आता एकशे एक वेळा लिहून काढ निमित्त्-निमिष् निस्सीम-निदान आजचा ग्रुहपाठ म्हून.

निमिष सोनार 29/04/2015 - 12:45
कारण मला हे कोल्हापूर वगैरे काय म्हणत आहेत ते समजले नाही. कृपया शीर्षक बदलून "पैसा पुराण" किंवा वाचकाना जे हवे असेल ते करण्यासाठी कोठे क्लिक करावे लागेल ते सांगा, मी करतो. शीर्षक मला महत्वाचे नाही. लेख महत्वाचा आहे.

In reply to by निमिष सोनार

पैसा 29/04/2015 - 12:46
तुमचा किंवा लेखाचा प्रॉब्ळम नाय. आम्ही जरा दुसर्‍या धाग्याबद्दल मधेच गंभीर चर्चा करत होतो. मिपाच्या पहिल्या पानावरचे धागे वाचलेत तरी तुमच्या लक्षात आलं असतं.

In reply to by निमिष सोनार

यसवायजी 29/04/2015 - 12:49
हो ना. कैच्याकै चाल्लंय राव. इशय काय? कोल्लापुर कुटं? यांना लेख महत्वाचा नाही. शीर्षक महत्वाचे आहे.

In reply to by निमिष सोनार

स्पा 29/04/2015 - 12:59
सोणार साहेब कधितरी इतरांच्या जिलब्यांनाही आपले म्हणा. मग लागतील संदर्भ, :)

होबासराव 29/04/2015 - 13:28
आपल्या जिलब्या आम्हि फ्रीज मध्ये जपुन ठेवल्यात. एका आपटार्ड मित्रा बरोबर पैज लागलिय, खरे तर त्याला समुपदेशना चि नितांत आवश्यकता आहे पण पठ्ठा ऐकत नाहिये. नॅस्ट्रॉडेमस नि उल्लेख केलेला भारतिय युगपुरुष असल्याच्या तोर्‍यात वावरतोय तो. पैज हारल्यास मि सांगेल ते त्याला करावे लागणार आहे. सो त्यावेळेस आपले लेख त्याल वाचायला दिले जातील आणि त्यावर प्रश्णोत्तर तास सुध्दा ठेवल्या जाइल :) (ह्.घ्या. :))

In reply to by अन्या दातार

नाखु 29/04/2015 - 15:02
तुमचीच बाकी होती, जरा सरकून घ्या रे नवा भिडू आलाय जरा बॅट्याला पण जागा ठेवा !!! मुद्दाम घुसेन लाज वाटणार्‍या मिपाकरांचा सालस* मित्र *शब्दाचे अर्थाचे हक्क कॅप्टनने राखून ठेवले आहेत तेव्हा माहीतीकरता व्यनी करा. अक्षीहित.

In reply to by अन्या दातार

होबासराव 30/04/2015 - 15:41
आणि वाचल्यानंतर खुप विचार करायला प्रव्रुत्त करतात्..खरच. कस ईतक छान छान, इतकि खोलि असलेल आणि सौन्दर्यानुभुती देणार लेखन असत.

आदूबाळ 29/04/2015 - 18:04
महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला?
आयला! चाणक्य पण महाग्रू होते?? मला वाटलं ते आपले .... च आद्य महागुरू. चाणक्याचे अर्थविषयक विचार वाचायला आवडतील.

खेडूत 29/04/2015 - 11:28
निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! पुराण कुठाय? थोपुवरून उचलून डायरेक टाकलंत ?
आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
हे मिपावर कसं काय करता येतं ?

In reply to by निमिष सोनार

खेडूत 29/04/2015 - 12:11
त्ये कळतंय हो ! पण मध्यम बदलताना काई संस्कार करायचे कष्ट घ्याल कि नाई? आमी उठसूट कायबी शेर करत नसतो! बाकी लेख प्रचंड आवडला हे सांगायचं ऱ्हायलं …

In reply to by यसवायजी

नाखु 29/04/2015 - 12:28
वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे (२५च्या) जोड्या करून सत्काराला पाहीजेत. परस्पर भागवत चिटणीस
मि.मा.मि.मं. सचालित ल.हा.धा.स. तर्फे

In reply to by नाखु

यसवायजी 29/04/2015 - 12:49
@ वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे >> जेप्याला अजुन कुठे दिवे लावायला सांगताय? पुरे झालेत आधीचेच. :))

In reply to by पैसा

यसवायजी 29/04/2015 - 12:35
आपणा सर्वांची व्यवस्था 'बघायला' आम्ही केयस्सारटीशीच्या बशीने आदले दिवशीच निपाणीत दाखल झालेले असू. पुराण तेवढं जंक्शान होऊद्या. ;) (धाग्याची 'वात' लागते वाततं)

In reply to by यसवायजी

पैसा 29/04/2015 - 12:41
पुराणाची कल्जीच नको! कापूस त्येवडा भरपूर आणा म्हणजे झालं. मग धाग्याची वात नाय लागायची. बेळगाव निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पैजे वगैरे फ्लेक्क्ष तयार केलेत का नाय?

In reply to by पैसा

यसवायजी 29/04/2015 - 12:56
"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा-निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र" असा फ्लेक्क्ष करायची ऑर्डर सोलापुरकरांना दिल्ये. खाली "सुप्रशिद्ध पैसापुराण- आग्रहाचे आमंत्रण. तिकीटविक्री चालू." अशी अ‍ॅडपण हाय. बर्री निवू.

सुबोध खरे 29/04/2015 - 12:17
एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. हि प्रवृत्ती जवळ जवळ सर्व माणसात असते. याचे कारण बर्याच वेळेस ती वस्तू महाग मिळते म्हणून नव्हे तर मला ती स्वस्तात कशी मिळाली हे लोकांना दाखवण्यासाठी. ( म्हणजे मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवण्यासाठी). यात उच्छाद म्हणजे बायका त्या आपल्याला हि वस्तू कितीला मिळाली हे विचारतात. म्हणजे किंमत जास्त सांगितली कि त्यांना आनंद होतो. मला म्हणून स्वस्त दिली, एकच नग होता इ इ. ( मी किती गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवता येते) बाकी आपण आय फोन ६ का घेतला किंवा बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच ते म्हणजे आपण कसे वेल प्लेस्ड आहोत किंवा आपलि अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवणे याचा नमुना. गेला बाजार --मी सवाई गंधर्व मध्ये फक्त भीमसेन ऐकतो. बाकी गंगुबाई हनगल फिरोज दस्तूर वगैरे "ठीक" आहेत म्हणणारे पण बरेच दिसत असत.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 29/04/2015 - 12:28
बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच
यावर मी एक धागा टाकणार आहे...आधीच कॉपिराईट करुन ठेवलाय हा विषय इथे :)

In reply to by जेपी

नाखु 29/04/2015 - 12:35
"गुप्त" नाव फोडून जाहीर केल्या बद्दल निषेध. आता एकशे एक वेळा लिहून काढ निमित्त्-निमिष् निस्सीम-निदान आजचा ग्रुहपाठ म्हून.

निमिष सोनार 29/04/2015 - 12:45
कारण मला हे कोल्हापूर वगैरे काय म्हणत आहेत ते समजले नाही. कृपया शीर्षक बदलून "पैसा पुराण" किंवा वाचकाना जे हवे असेल ते करण्यासाठी कोठे क्लिक करावे लागेल ते सांगा, मी करतो. शीर्षक मला महत्वाचे नाही. लेख महत्वाचा आहे.

In reply to by निमिष सोनार

पैसा 29/04/2015 - 12:46
तुमचा किंवा लेखाचा प्रॉब्ळम नाय. आम्ही जरा दुसर्‍या धाग्याबद्दल मधेच गंभीर चर्चा करत होतो. मिपाच्या पहिल्या पानावरचे धागे वाचलेत तरी तुमच्या लक्षात आलं असतं.

In reply to by निमिष सोनार

यसवायजी 29/04/2015 - 12:49
हो ना. कैच्याकै चाल्लंय राव. इशय काय? कोल्लापुर कुटं? यांना लेख महत्वाचा नाही. शीर्षक महत्वाचे आहे.

In reply to by निमिष सोनार

स्पा 29/04/2015 - 12:59
सोणार साहेब कधितरी इतरांच्या जिलब्यांनाही आपले म्हणा. मग लागतील संदर्भ, :)

होबासराव 29/04/2015 - 13:28
आपल्या जिलब्या आम्हि फ्रीज मध्ये जपुन ठेवल्यात. एका आपटार्ड मित्रा बरोबर पैज लागलिय, खरे तर त्याला समुपदेशना चि नितांत आवश्यकता आहे पण पठ्ठा ऐकत नाहिये. नॅस्ट्रॉडेमस नि उल्लेख केलेला भारतिय युगपुरुष असल्याच्या तोर्‍यात वावरतोय तो. पैज हारल्यास मि सांगेल ते त्याला करावे लागणार आहे. सो त्यावेळेस आपले लेख त्याल वाचायला दिले जातील आणि त्यावर प्रश्णोत्तर तास सुध्दा ठेवल्या जाइल :) (ह्.घ्या. :))

In reply to by अन्या दातार

नाखु 29/04/2015 - 15:02
तुमचीच बाकी होती, जरा सरकून घ्या रे नवा भिडू आलाय जरा बॅट्याला पण जागा ठेवा !!! मुद्दाम घुसेन लाज वाटणार्‍या मिपाकरांचा सालस* मित्र *शब्दाचे अर्थाचे हक्क कॅप्टनने राखून ठेवले आहेत तेव्हा माहीतीकरता व्यनी करा. अक्षीहित.

In reply to by अन्या दातार

होबासराव 30/04/2015 - 15:41
आणि वाचल्यानंतर खुप विचार करायला प्रव्रुत्त करतात्..खरच. कस ईतक छान छान, इतकि खोलि असलेल आणि सौन्दर्यानुभुती देणार लेखन असत.

आदूबाळ 29/04/2015 - 18:04
महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला?
आयला! चाणक्य पण महाग्रू होते?? मला वाटलं ते आपले .... च आद्य महागुरू. चाणक्याचे अर्थविषयक विचार वाचायला आवडतील.
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण- माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने! पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका.

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

खेडूत ·

पैसा 24/04/2015 - 09:46
उत्तम परिचय. फक्त ५२/५३ वर्षांच्या आयुष्यात कै. बर्वे यांनी खूपच काही केले. आताच्या राजकारणात येणार्‍या सनदी अधिकार्‍यांद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे चांगले!

क्लिंटन 24/04/2015 - 10:38
मस्त लेख. स.गो.बर्व्यांचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. शाळेत असताना मला भविष्यात आय.ए.एस करायची प्रचंड इच्छा होती.त्यावेळी ठेवलेल्या अनेक आदर्शांपैकी स.गो.बर्वे हे एक आदर्श होते.त्यावेळी त्यांच्याविषयी वाचले होते.पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी परत वाचायला मिळाले.त्या आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्ताने मिळाला.
आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.
दुर्दैवाने या साखळ्या कायमच आपल्या पायांमध्ये राहणार आहेत. आपल्या देशाचे जातीपाती या प्रकारामुळे किती प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पनाही करवत नाही.

आदूबाळ 24/04/2015 - 11:05
माझे आजोबा पानशेत पुराच्या वेळी मुंबईला नोकरीला होते. बाकी कुटुंब पुण्यात. आमच्या घराच्या पायठणीला पाणी लागलेलं असलं तरी नुकसान काही झालेलं नव्हतं. पण आसपास वाताहत झाली असताना, भाग निर्मानुष्य झाला असताना आपल्या कुटुंबाला सोडून परत मुंबईला जावं का, असा प्रश्न त्यांना पडला. लुटालूट वगैरे व्हायची भीती वाटत असावी. आजोबा मग बर्व्यांच्या मामलेदार कचेरीजवळच्या कमांड सेंटरमध्ये गेले. तिथे बर्व्यांचं एकंदर काम बघता त्यांना लक्षात आलं की लवकरच सगळं पूर्ववत होईल, आणि भिण्यासारखं काही नाही. मग ते निश्चिंत मनाने मुंबईला परतले. ते ही आठवण नेहमी सांगत असत.

बॅटमॅन 24/04/2015 - 13:10
बर्व्यांबद्दल इतकी माहिती पहिल्यांदाच पाहतो आहे. स गो बर्व्यांची याअगोदर कळलेली माहिती इतकीच, की गांधीहत्येनंतरच्या दंगलीत त्यांनी मॉडर्न कॅफे चौकात एक तोफ आणून ठेवलेली- इंटिमिडेशन टॅक्टिक म्हणून. वापरली नाही, पण अपेक्षित इफेक्ट झाला आणि दंगे फार भडकले नाहीत. लेखाबद्दल बहुत धन्यवाद.

मृत्युन्जय 24/04/2015 - 13:35
छान ओळख. बाकी जातीची गणीते वगैरे वाचुन महाराष्ट्र अजुन मागास का हे कळाले. एका चांगल्या माणसाला चांगले काम करु दिले नाही या जातीय्वाद्यांनी.

विकास 24/04/2015 - 19:38
मेनन विरुद्धची निवडणूक आणि नंतरचे आकस्मात - अकाली मृत्यू हे कायम ऐकलेले होते. त्यांच्या सनदी कामातील कार्यशैलीबद्दल वरवरच माहिती होती. आज हे या लेखामुळे वाचायला मिळाले. त्यांच्या कोणी कुटूंबिय वगैरे बद्दलची माहिती?

In reply to by विकास

खेडूत 25/04/2015 - 19:30
ठाऊक नाही, पण त्यांना अपत्य नव्हते इतकेच ऐकले आहे. त्यांचे पुतणे वगैरे नातेवाईक एक ट्रस्ट चालवतात. जंगली महाराज मंदिराजवळ त्यांचे नावाने सभागृह आहे. त्यांच्या ट्रस्ट चा हा कार्यक्रम आज झाला, ज्यात बर्वेंच्याविषयी पुस्तकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 27/04/2015 - 10:29
पुस्तके वाचलेली नाहीत. जालावर मिळालेली माहिती अशी : Asia Publishing House: (अमेझोन) Freedom and organisation (1967) With Malice Toward None: A Critique of New India"s Plans and Aspirations (1964) Indian Institute of Public Administration: Good government : the administrative malaise and connected issues(1962) Bombay Gandhi Smarak Nidhi (Vaikunth L. Mehta memorial lecture) The co-operative principle : purpose and potential Why Congress? (१९६८) /​ [with other essays by Balraj Madhok, Minu Masani, N.G. Goray and Surendranath Dwivedy.].

चौकटराजा 27/04/2015 - 11:32
आमच्या लहानपणी आमच्या आडनावाचा अभिमान वगैरे वाटावा अशी फारच कमी मनुष्ये होती. स गो बर्वे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाई. आज पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून जी ओळख आहे त्याचे फार मोठे श्रेय सगो ना दिले जाते. त्यावेळी आजच्या सारखा टोकाचा जातीय वाद राजकारणात नव्हता. गुंडगिरी वाद ही नव्हता. ब्राह्मणाना "चुनके..चुनके " बाजूला ठेवण्याची वृत्ती राजकारणात पैसा आल्याने निर्माण झाली. आज खरेच मायनॉरिटी मधे कोण आहेत हे फ्लेक्स वरची नावे वाचल्याने कळतेच आहे. अशा वेळी सगो बर्वे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता याची नुसती जाणीव ही आज झाली तरी पुरे !

खेडूत 27/04/2015 - 11:48
सर्वांचे आभार ! @ पॉइंट ब्लँक: सध्या सांगली जिल्हा आहे . त्यावेळी मात्र सगळा सातारा जिल्हाच होता!

पैसा 24/04/2015 - 09:46
उत्तम परिचय. फक्त ५२/५३ वर्षांच्या आयुष्यात कै. बर्वे यांनी खूपच काही केले. आताच्या राजकारणात येणार्‍या सनदी अधिकार्‍यांद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे चांगले!

क्लिंटन 24/04/2015 - 10:38
मस्त लेख. स.गो.बर्व्यांचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. शाळेत असताना मला भविष्यात आय.ए.एस करायची प्रचंड इच्छा होती.त्यावेळी ठेवलेल्या अनेक आदर्शांपैकी स.गो.बर्वे हे एक आदर्श होते.त्यावेळी त्यांच्याविषयी वाचले होते.पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी परत वाचायला मिळाले.त्या आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्ताने मिळाला.
आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.
दुर्दैवाने या साखळ्या कायमच आपल्या पायांमध्ये राहणार आहेत. आपल्या देशाचे जातीपाती या प्रकारामुळे किती प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पनाही करवत नाही.

आदूबाळ 24/04/2015 - 11:05
माझे आजोबा पानशेत पुराच्या वेळी मुंबईला नोकरीला होते. बाकी कुटुंब पुण्यात. आमच्या घराच्या पायठणीला पाणी लागलेलं असलं तरी नुकसान काही झालेलं नव्हतं. पण आसपास वाताहत झाली असताना, भाग निर्मानुष्य झाला असताना आपल्या कुटुंबाला सोडून परत मुंबईला जावं का, असा प्रश्न त्यांना पडला. लुटालूट वगैरे व्हायची भीती वाटत असावी. आजोबा मग बर्व्यांच्या मामलेदार कचेरीजवळच्या कमांड सेंटरमध्ये गेले. तिथे बर्व्यांचं एकंदर काम बघता त्यांना लक्षात आलं की लवकरच सगळं पूर्ववत होईल, आणि भिण्यासारखं काही नाही. मग ते निश्चिंत मनाने मुंबईला परतले. ते ही आठवण नेहमी सांगत असत.

बॅटमॅन 24/04/2015 - 13:10
बर्व्यांबद्दल इतकी माहिती पहिल्यांदाच पाहतो आहे. स गो बर्व्यांची याअगोदर कळलेली माहिती इतकीच, की गांधीहत्येनंतरच्या दंगलीत त्यांनी मॉडर्न कॅफे चौकात एक तोफ आणून ठेवलेली- इंटिमिडेशन टॅक्टिक म्हणून. वापरली नाही, पण अपेक्षित इफेक्ट झाला आणि दंगे फार भडकले नाहीत. लेखाबद्दल बहुत धन्यवाद.

मृत्युन्जय 24/04/2015 - 13:35
छान ओळख. बाकी जातीची गणीते वगैरे वाचुन महाराष्ट्र अजुन मागास का हे कळाले. एका चांगल्या माणसाला चांगले काम करु दिले नाही या जातीय्वाद्यांनी.

विकास 24/04/2015 - 19:38
मेनन विरुद्धची निवडणूक आणि नंतरचे आकस्मात - अकाली मृत्यू हे कायम ऐकलेले होते. त्यांच्या सनदी कामातील कार्यशैलीबद्दल वरवरच माहिती होती. आज हे या लेखामुळे वाचायला मिळाले. त्यांच्या कोणी कुटूंबिय वगैरे बद्दलची माहिती?

In reply to by विकास

खेडूत 25/04/2015 - 19:30
ठाऊक नाही, पण त्यांना अपत्य नव्हते इतकेच ऐकले आहे. त्यांचे पुतणे वगैरे नातेवाईक एक ट्रस्ट चालवतात. जंगली महाराज मंदिराजवळ त्यांचे नावाने सभागृह आहे. त्यांच्या ट्रस्ट चा हा कार्यक्रम आज झाला, ज्यात बर्वेंच्याविषयी पुस्तकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 27/04/2015 - 10:29
पुस्तके वाचलेली नाहीत. जालावर मिळालेली माहिती अशी : Asia Publishing House: (अमेझोन) Freedom and organisation (1967) With Malice Toward None: A Critique of New India"s Plans and Aspirations (1964) Indian Institute of Public Administration: Good government : the administrative malaise and connected issues(1962) Bombay Gandhi Smarak Nidhi (Vaikunth L. Mehta memorial lecture) The co-operative principle : purpose and potential Why Congress? (१९६८) /​ [with other essays by Balraj Madhok, Minu Masani, N.G. Goray and Surendranath Dwivedy.].

चौकटराजा 27/04/2015 - 11:32
आमच्या लहानपणी आमच्या आडनावाचा अभिमान वगैरे वाटावा अशी फारच कमी मनुष्ये होती. स गो बर्वे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाई. आज पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून जी ओळख आहे त्याचे फार मोठे श्रेय सगो ना दिले जाते. त्यावेळी आजच्या सारखा टोकाचा जातीय वाद राजकारणात नव्हता. गुंडगिरी वाद ही नव्हता. ब्राह्मणाना "चुनके..चुनके " बाजूला ठेवण्याची वृत्ती राजकारणात पैसा आल्याने निर्माण झाली. आज खरेच मायनॉरिटी मधे कोण आहेत हे फ्लेक्स वरची नावे वाचल्याने कळतेच आहे. अशा वेळी सगो बर्वे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता याची नुसती जाणीव ही आज झाली तरी पुरे !

खेडूत 27/04/2015 - 11:48
सर्वांचे आभार ! @ पॉइंट ब्लँक: सध्या सांगली जिल्हा आहे . त्यावेळी मात्र सगळा सातारा जिल्हाच होता!
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

कॉपीराईटचे अर्थकारण आणि माझी (स्वतःची) दुटप्पी भूमीका !

माहितगार ·

खेडूत 30/03/2015 - 20:58
प्रदीर्घ लेख आवडला तळमळ समजली. काही वर्षांपूर्वी विकीसाठी दोनेक महिने काम केलं होतं पण पुढे ते शक्य झालं नाही. उदासीनतेची कारणं - आपण म्हणता तश्या शक्यता आहेतच, त्यापुढे इतरही शक्यता असू शकतील त्या म्हणजे केवळ टाईमपास म्हणून जालावर वावरणे, ज्ञान असूनही इथे त्याबद्दल बोलू इच्छित नसतील. आपला वेळ इतरांसाठी का खर्च करायचा? अशी सहजप्रवृत्ती वगैरे असू शकतात. कुणाला त्या अनुषंगाने येणारे उलटसुलट प्रश्न नको असतील. आपल्या लेखनातून किंवा माहिती प्रदान करण्यातून आर्थिक फायदा होईल असे मानणारे खूपजण असतील असे वाटत नाही. उलट, ''जे आपणांसी ठावे '' या उक्तीनुसार सकळ जनांना शहाणे करून सोडण्याची तयारी असणारे मिपाकर बहुतांश असतील ! हा ऐवज ते आपल्याला प्रताधिकार मुक्त म्हणून देत नसतील तर तो त्यांचा दोष नसून हे माध्यम त्याना पटवून देण्यात तुमच्या मर्यादा आहेत असंही कुणी म्हणू शकेल. किंवा तुमच्या कामाचे महत्व - जसे तुम्ही इथे मांडले आहे ते अजून सर्वांपर्यंत पोहोचले नाही असे म्हणता येईल. तुम्ही कॉपीराईटसाठी काय प्रकारचं लिखाण राखून ठेवता याचं उदाहरण दिलं असतं तर अजून नीट समजलं असतं . जाता जाता -
आमच्यातही पु. ल. देशपांडे, ग.दि.मा. असू शकतातच की ज्यांच्या पुढील पिढ्यांपर्यंत अथवा बाबा आमटे विनोबा भावे असू शकतात……
यावरून मिपासुलभ खोडकर विचार मनात आले! :)

In reply to by खेडूत

माहितगार 31/03/2015 - 09:01
त्यापुढे इतरही शक्यता असू शकतील
होय या धागा लेखात एका विशीष्ट शक्यते बद्दल विचार केला आहे, इतरही शक्यता नक्कीच आहेत. इतरांचे विचार बदलण्याच्या उद्देशाने (ते तसे बदलले जात नसले तरीही :) ) काथ्याकुटांमध्ये पडीक असणे हा वेगळ्या अभ्यासाचा / धाग्याचा विषय आहे याच्याशी जवळ जाणारा एक मुद्दा मंत्रचळाच्या मागोव्यावर या धाग्यातून आदूबाळ यांनी अभ्यापूर्ण पद्धतीने हाताळला आहे, आदूबाळ यांच्या मुद्द्यावर अधिक अभ्यासास वाव आहे असे वाटते. इतर भारतीय भाषांशी तुलना करता पारंपारीकपणे आंतरजालावरील मराठी माणूस द्रुपल फॉर्मॅट कडे अधिक झुकलेला आहे. याचा सविस्तर उहापोह मी वेगळ्या धाग्यातून दुसर्‍या संस्थळावर केला आहे. काळाच्या ओघात केव्हातरी तो लेख मिपावरही नक्कीच देईन. शिवाय कोपीराईट विषयाबद्दल अनभिज्ञता, विकिपीडियाबद्दलचे गैरसमज, मराठीत ज्ञानकोशीयलेखनाच्या सुविधा देणार्‍या विकिपीडिया शिवाय उपलब्ध इतर मराठी संस्थळांची कल्पनाच नसणे, असे इतर बरेच मुद्देही आहेत.
आपल्या लेखनातून किंवा माहिती प्रदान करण्यातून आर्थिक फायदा होईल असे मानणारे खूपजण असतील असे वाटत नाही.
मला वाटत मराठी आंतरजालावर वस्तुतः याच प्रमाण बर्‍यापैकी आहे. विषय नाजूक असल्याने विशीष्ट उदाहरण म्हणूनही विशिष्ट लेख/लेखकांकडे निर्देश करणे प्रशस्त (औचित्यास धरुन) होत नाही. खरेतर हा लेख मी दुसर्‍या संस्थळावर या विषयावरून आलेल्या प्रतिसादास उत्तर म्हणून लिहिला. हा धागा लेख मिपावर आणताना संबंधीत पार्श्वभूमी असलेले चर्चेचे संदर्भ दुवे (मिपावर त्या संदर्भांचे औचित्य नसल्यामुळे) उडवले.

कंजूस 30/03/2015 - 23:54
वाचतोय. मुद्दा थोडाफार समजला आहे. आपल्याकडच्या न्यायालयात दावे ठोकल्यावर एका वर्षात अंतिम निर्णय होऊन गुन्हा करण्याची मनाई, नुकसान भरपाई ,दंड होऊ लागले तर प्रताधिकार हक्क घेण्याचे प्रमाण वाढेल. आमच्या शेजारच्या घरात त्यांच्या माळ्यावर टाकलेली लाकडी खुर्ची काढून चांगली पॉलिश करून पुढे ओसरीवर ठेवली तर किती छान दिसेल असं मला वारंवार वाटतं.

In reply to by कंजूस

माहितगार 31/03/2015 - 09:05
दंड होऊ लागले तर प्रताधिकार हक्क घेण्याचे प्रमाण वाढेल.
आपण म्हणता ते अंशतः बरोबर आहे. लिगल अवेअरनेस सोबतच हा लिगल सोशलायझेनचाही (मराठी शब्द ?) भाग आहे असे वाटते.

विवेकपटाईत 01/04/2015 - 19:58
कापी करणे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. (copy right is my birth right). कापी करण्यासाठी पैशे मोजावे लागतात. पण कापी करून पेपर पास करता येते. upscचा पेपर सोडवून, सरकारी नौकरी ही मिळते. कापी देवतेला प्रसन्न करणे काळजी गरज आहे. गोर्यांची भाषा कापी केली कि देशात मानसम्मान मिळतो. असो.

खेडूत 30/03/2015 - 20:58
प्रदीर्घ लेख आवडला तळमळ समजली. काही वर्षांपूर्वी विकीसाठी दोनेक महिने काम केलं होतं पण पुढे ते शक्य झालं नाही. उदासीनतेची कारणं - आपण म्हणता तश्या शक्यता आहेतच, त्यापुढे इतरही शक्यता असू शकतील त्या म्हणजे केवळ टाईमपास म्हणून जालावर वावरणे, ज्ञान असूनही इथे त्याबद्दल बोलू इच्छित नसतील. आपला वेळ इतरांसाठी का खर्च करायचा? अशी सहजप्रवृत्ती वगैरे असू शकतात. कुणाला त्या अनुषंगाने येणारे उलटसुलट प्रश्न नको असतील. आपल्या लेखनातून किंवा माहिती प्रदान करण्यातून आर्थिक फायदा होईल असे मानणारे खूपजण असतील असे वाटत नाही. उलट, ''जे आपणांसी ठावे '' या उक्तीनुसार सकळ जनांना शहाणे करून सोडण्याची तयारी असणारे मिपाकर बहुतांश असतील ! हा ऐवज ते आपल्याला प्रताधिकार मुक्त म्हणून देत नसतील तर तो त्यांचा दोष नसून हे माध्यम त्याना पटवून देण्यात तुमच्या मर्यादा आहेत असंही कुणी म्हणू शकेल. किंवा तुमच्या कामाचे महत्व - जसे तुम्ही इथे मांडले आहे ते अजून सर्वांपर्यंत पोहोचले नाही असे म्हणता येईल. तुम्ही कॉपीराईटसाठी काय प्रकारचं लिखाण राखून ठेवता याचं उदाहरण दिलं असतं तर अजून नीट समजलं असतं . जाता जाता -
आमच्यातही पु. ल. देशपांडे, ग.दि.मा. असू शकतातच की ज्यांच्या पुढील पिढ्यांपर्यंत अथवा बाबा आमटे विनोबा भावे असू शकतात……
यावरून मिपासुलभ खोडकर विचार मनात आले! :)

In reply to by खेडूत

माहितगार 31/03/2015 - 09:01
त्यापुढे इतरही शक्यता असू शकतील
होय या धागा लेखात एका विशीष्ट शक्यते बद्दल विचार केला आहे, इतरही शक्यता नक्कीच आहेत. इतरांचे विचार बदलण्याच्या उद्देशाने (ते तसे बदलले जात नसले तरीही :) ) काथ्याकुटांमध्ये पडीक असणे हा वेगळ्या अभ्यासाचा / धाग्याचा विषय आहे याच्याशी जवळ जाणारा एक मुद्दा मंत्रचळाच्या मागोव्यावर या धाग्यातून आदूबाळ यांनी अभ्यापूर्ण पद्धतीने हाताळला आहे, आदूबाळ यांच्या मुद्द्यावर अधिक अभ्यासास वाव आहे असे वाटते. इतर भारतीय भाषांशी तुलना करता पारंपारीकपणे आंतरजालावरील मराठी माणूस द्रुपल फॉर्मॅट कडे अधिक झुकलेला आहे. याचा सविस्तर उहापोह मी वेगळ्या धाग्यातून दुसर्‍या संस्थळावर केला आहे. काळाच्या ओघात केव्हातरी तो लेख मिपावरही नक्कीच देईन. शिवाय कोपीराईट विषयाबद्दल अनभिज्ञता, विकिपीडियाबद्दलचे गैरसमज, मराठीत ज्ञानकोशीयलेखनाच्या सुविधा देणार्‍या विकिपीडिया शिवाय उपलब्ध इतर मराठी संस्थळांची कल्पनाच नसणे, असे इतर बरेच मुद्देही आहेत.
आपल्या लेखनातून किंवा माहिती प्रदान करण्यातून आर्थिक फायदा होईल असे मानणारे खूपजण असतील असे वाटत नाही.
मला वाटत मराठी आंतरजालावर वस्तुतः याच प्रमाण बर्‍यापैकी आहे. विषय नाजूक असल्याने विशीष्ट उदाहरण म्हणूनही विशिष्ट लेख/लेखकांकडे निर्देश करणे प्रशस्त (औचित्यास धरुन) होत नाही. खरेतर हा लेख मी दुसर्‍या संस्थळावर या विषयावरून आलेल्या प्रतिसादास उत्तर म्हणून लिहिला. हा धागा लेख मिपावर आणताना संबंधीत पार्श्वभूमी असलेले चर्चेचे संदर्भ दुवे (मिपावर त्या संदर्भांचे औचित्य नसल्यामुळे) उडवले.

कंजूस 30/03/2015 - 23:54
वाचतोय. मुद्दा थोडाफार समजला आहे. आपल्याकडच्या न्यायालयात दावे ठोकल्यावर एका वर्षात अंतिम निर्णय होऊन गुन्हा करण्याची मनाई, नुकसान भरपाई ,दंड होऊ लागले तर प्रताधिकार हक्क घेण्याचे प्रमाण वाढेल. आमच्या शेजारच्या घरात त्यांच्या माळ्यावर टाकलेली लाकडी खुर्ची काढून चांगली पॉलिश करून पुढे ओसरीवर ठेवली तर किती छान दिसेल असं मला वारंवार वाटतं.

In reply to by कंजूस

माहितगार 31/03/2015 - 09:05
दंड होऊ लागले तर प्रताधिकार हक्क घेण्याचे प्रमाण वाढेल.
आपण म्हणता ते अंशतः बरोबर आहे. लिगल अवेअरनेस सोबतच हा लिगल सोशलायझेनचाही (मराठी शब्द ?) भाग आहे असे वाटते.

विवेकपटाईत 01/04/2015 - 19:58
कापी करणे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. (copy right is my birth right). कापी करण्यासाठी पैशे मोजावे लागतात. पण कापी करून पेपर पास करता येते. upscचा पेपर सोडवून, सरकारी नौकरी ही मिळते. कापी देवतेला प्रसन्न करणे काळजी गरज आहे. गोर्यांची भाषा कापी केली कि देशात मानसम्मान मिळतो. असो.
इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स आणि कॉपीराइट कायद्यांचा उद्देशच हा आहे की, सर्जनशीलतेस निव्वळ दाद नको तर त्या आधारावर आर्थीक उत्पन्नाच्या शक्यता सुद्धा असाव्यात ज्यामुळे नवीन संशोधन आणि सर्जक विचारांची समाजात जोपासना आणि वृद्धी व्हावी. विकिपीडियावर सुद्धा प्रताधिकारांची नवागत संपादकांनी बुजराखावी म्हणून कन्व्हिंसींग साठी बर्‍या पैकी आटापिटा चालू असतो. खास करून विवीध विभूतीभक्त आणि विशीष्ट विचारांनी (चष्म्यांनी) प्रेरीत प्रचारकांना समजावणे सर्वात कठीण असल्याचा सर्व साधारण अनुभव असतो.

गर्तेत जाणारे जागतिक अर्थकारण : अशक्तांबरोबर सशक्तांचाही कपाळमोक्ष अटळ आहे

डॉ सुहास म्हात्रे ·

आजानुकर्ण 21/01/2015 - 01:58
चांगली आहे माहिती. उणे व्याजदर म्हणजे 'मी व्याज देतो पण माझे पैसे उधार घे' असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by आजानुकर्ण

हो तसाच ! थोडक्यात, अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी SNB कर्ज घेणार्‍याच्या "तोट्यातला" हिस्सा स्वत:च्या डोक्यावर घेत आहे. अवांतर : २००८ च्या मंदीनंतर स्विस बँकांनी सर्वसाधारण मुदतीच्या ठेवींवर उणे व्याज देणे ही फार विरळ गोष्ट राहिली नाही. थोडक्यात बॅक व्याज तर देत नाहीच पण पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ०.१ ते ०.२५% कापून घेतले जातात. अर्थात, मुदतिनंतर ठेवीची रक्कम इतर चलनात बदलल्यानंतर (सतत वर जाणार्‍या सबळ स्विस फ्रँकमुळे) हा व्यवहार फायदेशीर रहात असे !

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन. जाणकार लोकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. अवांतर - भारतीयांनी सोन्याचा हव्यास कमी केल्यास ते आयात करताना गमवावे लागणारे परदेशी चलन वाचून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाचले होते. यावर तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.

निशदे 21/01/2015 - 02:42
अतिशय छान (आणि सोप्या) भाषेत केलेले विवेचन आवडले. खनिज तेलाच्या किमती तर काही देशांना घेऊनच बुडत आहेत हे दिसते आहे. अजून अशीच माहिती येऊ द्यात.

या विषयावर रोजच सध्या वाचायला/ऐकायला मिळते आहे. पण तुमच्या लेखामुळे सोप्या भाषेत समजले. युरोच्या तुलनेत स्विस फ्रँक महाग झाल्याने स्विस मध्ये जायचे असल्यास होणारा खर्च पण खूप प्रमाणात वाढला आहे. आधीच स्विसमधली प्रत्येक गोष्ट युरोच्या तुलनेत महाग आहे. उदा. जर्मनीत १० युरोला मिळणारी वस्तु स्विसमध्ये साधारण दुप्पट महाग असु शकते म्हणजे अंदाजे २० फ्रँक. आता जेव्हा १-१ प्रमाण झाले आहे तेव्हा हे २० युरो झाल्यासारखे आहे. शिवाय सद्यस्थितीत या किमती अजुन वाढल्या आहेत. याचा परिणाम शेजारील युरो देशांमधुन स्विस मध्ये जाणार्‍या पर्यटकांवर देखील होऊ शकतो. किंबहुना हिवाळी खेळांसाठी तो दिसु लागला आहे की जो स्विस पर्यटनाचा महत्वाचा भाग आहे. बर्‍याच जणांनी स्किइंगसाठी स्विसला जाण्याचे बेत रद्द केलेत.

In reply to by अर्धवटराव

नगरीनिरंजन 21/01/2015 - 05:00
अमेरिका आणि अमेरिकन कंपन्या यात फरक आहे. त्यातही अमेरिकन आयटी कंपन्या (गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अर्थातच अ‍ॅपल) या "प्लश विथ कॅश" असल्या तरी रिटेल, ऑटो आणि (आता) ऑईल सेक्टर्स गर्तेतच चालले आहेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये २००८ फेम "सबप्राईम" कर्जे देऊन मागणी वाढवण्याचे उद्योग सुरु आहेत म्हणे आणि तरीही अनसोल्ड कार्सची इन्व्हेन्टरी वाढतेच आहे म्हणे. असो. अमेरिका सगळ्या जगाची कन्झ्युमर असल्याने १८ ट्रिलियनचे कर्ज अमेरिका फेडू शकेल अशी जोवर इतरांची श्रद्धा आहे तोवर अमेरिकेला काळजी नाही.

नगरीनिरंजन 21/01/2015 - 05:15
अभ्यासपूर्ण लेख आवडला. जागतिक अर्थकारण गर्तेत जाण्याचे मूळ कारण आहे स्वस्त ऊर्जेचा अंत. ऑईल स्वस्त होत असले तरी स्वस्त ऊर्जेचा अंत झाला आहे हे बहुतेकांना २००८ मध्येच कळून चुकले होते. स्वित्झर्लंड, सिंगापूर वगैरे समृद्धीची बेटे स्वस्त ऊर्जेच्या जोरावर फोफावलेल्या जागतिक व्यापाराच्या आधाराने निर्माण झाली. या देशांना स्वतःचे असे रिसोर्सेस फार नाहीत. त्यामुळे महाग होत जाणार्‍या ऊर्जेबरोबर जागतिक व्यापाराची वाढ कमी झाल्याचा फटका या लोकांना आधी बसणार. कमी होत जाणार्‍या कन्झ्युमर डिमांडमध्ये मार्केट शेअर टिकवण्यासाठी चलनयुद्ध गेली काही वर्षे चालू आहेच त्याचे परिणाम आता अधिक ठळक दिसायला लागलेत.

चौकटराजा 21/01/2015 - 05:54
मुक्त अर्थ्व्यवस्थेमुळे कितीही फायदे होत असले तरी त्यातून येणारी काही परिस्थिती ही नियोजित अर्थव्यवस्थेपेक्षा भयानक असू शकते. रोजगार निर्मिती साठी अनावश्यक वस्तू निर्माण करणे व त्यांची फुगरी अर्थ्व्यवस्था निर्माण करणे हे मुक्त अर्थ्व्यवस्थेचे वैशिष्ट आहे. कुणीही मला कम्युनिस्ट म्हणोत मी मुक्त अर्थ्व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विरोधकच आहे. या अर्थ व्यवस्थेमुळे समाजाचा बोर्‍या उडालेला मला पहायचा आहे. म्हण्जे लोकाना जीवनावश्यक म्हणजे काय व अनावश्यक लाईफ स्टाईल म्हणजे काय यातील फरक कळेल.कुणीही कोणतीही पिके लावा कुणीही कोणताही धंदा करा कशाचीही आयात करा कशाचीही निर्यात करा कुणालाही अनुदाने द्या हे ज्यावेळी बंद होईल त्यावेळी अन्न वस्त्र निवारा,दळणवळण , शिक्षण व आरोग्य यातीलच व याअनुषंगिक रोजगार निर्माण होउ लागलील. कर मिळतो म्हणून दारू न्रिर्माणाला , तंवाखूला, सिनेमाना, कॅबरेला प्रोत्साहन द्या हे पाश्चात्य खूळ कमी होईल.

In reply to by चौकटराजा

नगरीनिरंजन 21/01/2015 - 08:27
पण नियोजन करणार कोण? नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे काही लोक पिढ्यानपिढ्या सत्ता व संपत्ती बळकावून बसणार, झारीतले शुक्राचार्य महाप्रबळ होणार आणि बाकीचे कसंबसं गुलामीचं जिणं जगणार. त्यापेक्षा जंगली अवस्थेत गेलेलं परवडेल.

In reply to by नगरीनिरंजन

चौकटराजा 21/01/2015 - 09:15
पण नियोजन करणार कोण? अराजक नसेल तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हेच उत्तर त्यातल्या त्यात बरोबर आहे. अराजक असेल तर नियती हे उत्तर !

लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही... कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)... पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे.... चीन, अमेरिका, जर्मनी ह्या सगळ्या रगाड्यातून वाट काढणार आहेतच, पण त्यांच्या ह्या वाट काढण्याचा इतर देशांवर अनाहूतपणे (ओपेक) किंवा जाणीवपूर्वक (रशिया आणि ईराण) परिणाम होऊ शकतो.... बाकी,
स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधताना अमेरिका कोणत्या आर्थिक-राजकिय-सामरिक क्लूप्त्या वापरेल इकडे जगाचे (डोके घट्ट धरून) लक्ष आहे.
"डोके घट्ट धरून" यावर "खिक!!!" :) सध्या ऑईलचं काय चाल्लंय ते आपण पहातोच आहोत!!!! एक सत्य निवेदनः आमच्या कंपनीने यंदा आयटीमधले १६०० भारतीय कामगार कमी केले (एच्१बी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स (पटनी, टीसीएस इत्यादी) आणि भारतात बसून काम करणारे!) फायनान्सने आकडेवारी सादर केली की भारतीय कामगारांपेक्षा फिलिपाईन्स आणि श्रीलंकेतले आयटी कामगार जास्त स्वस्त पडतात! आकडेवारी इतकी जबरदस्त होती की डिसिजन कमिटीवर असूनही त्याला विरोध करणं नैतिकदृष्ट्या शक्य नव्हतं. तात्पर्य काय की भारतीय आयटी कंपन्यांनी आपलं प्रायसिंग स्ट्रक्चर रिव्हाईज करण्याची गरज येऊन ठेपली आहे!!!! सर्वांस सुबुद्धी होवो! हिंजवडीतले फ्लॅट्स सर्वांना परवडोत!! सबका मंगल हो!!!!

In reply to by पिवळा डांबिस

लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही... कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)... पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे.... लेखाचे शिर्षक केवळ वस्तुस्थिती निदर्शक आहे... त्यात काय चांगले आणि काय वाईट याचा निर्देश नाही ! बरोबर असो अथवा चूक, जगातील सबळ आपल्या करणीचे अनिष्ट परिणाम नेहमीच जाणीवपूर्वक किंवा अनाहूतपणे दुसर्‍यावर लादत आलेले आहेत. आणि मग जगले तगलेले त्यांची करणी कशी उच्च आणि नीतिमत्तेच्या परिघाच्या आत होती याचा इतिहास लिहीत आले आहेत. डार्विनबाबा "सर्व्हायल ऑफ द फिटेस्ट..." असं कायकी बोलून गेला आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेंव्हा सबळ खूप वळवळ करतात तेंव्हा कोलॅटरल डॅमेज खूप होतं हे खरं आहे. व्हेन एलेफंट्स फाईट, इट इज द ग्रास दॅट सफर्स!!

छान लेख. एक निरिक्षण : ज्या ज्या देशांनी वसाहती स्थापन केल्या व अगणित संपत्ती लुटून नेली ते इतकी वर्षे तग धरुन राहिले होते. ज्या जिवन पद्धतीचे आपण वर्णन केले आहे त्यात गेल्या १०० वर्षात ही संपत्ती खलास झाल्यावर ही अवस्था येऊ शकते. (म्हणजे आता बॅलन्स करण्यासाठी काही उराले नाही म्हणून ) सर्वात जास्त संपत्ती इंग्लंडने लुटली असल्यामुळे (अर्थातच भारतातून) त्यांना अजून तरी काही वर्षे मरण नाही. पण ज्या वेगाने उत्पादनाचा वेग कमी होत आहे त्यावरुन तरी असे वाटते तो दिवसही दूर नाही. (उत्पादनापेक्षा व्यापार जास्त). वर लिह्लेले हे बरोबर असेलच असे नाही......

छान विश्लेषण! श्रीमंतांवर कर वाढवला जाईल, असं बराक ओबामा यांनी सुचवल्याची बातमी आज वाचली. Oxfam चा परवाचा report आहेच - पुढील वर्षात जगातल्या १ टक्का लोकांकडे उरलेल्या ९९ टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती असेल. आजपासून सुरू होणाऱ्या दावोसच्या परिषदेत यावर चर्चा होईलच. थोडं अवांतर- अमेरिकेने आर्थिक समस्यांवर (तुट, अनुदाने, विषमता इत्यादी) भविष्यात काय पाऊले उचलायला हवी, यावरचे बिल क्लिंटन यांचे 'Back to Work' हे पुस्तक वाचले. फारसे कळले नाही,(तुमचे लेख वाचून कदाचित थोडेफार कळेल.) पण एवढे मात्र नक्कीच कळले, की विकसित देशांचे माजी राष्ट्रप्रमुख किती बारकाईने अभ्यास करून देशाची काळजी करतात. २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात पहिलंच वाक्य आहे- 'I wrote this book because I love my country and I am concerned about our future.'

In reply to by विशाखा पाटील

प्रेसिडेन्ट बिल क्लिंटन यांचं त्यांच्या देशावर प्रेम आहे यात काहीच संशय नाही. ते एक अतिशय लोकप्रिय प्रेसिडेन्ट होते. मात्र प्रेसिडेन्ट ओबामा यांनी आजच्या स्टेट ऑफ द युनियनमध्ये उल्लेख केलेल्या तथाकथित श्रीमंतांवरच्या करवाढीचा (डेथ टॅक्स आणि कॅपिटल गेन्स टॅक्स वाढवणॅ) प्रत्यक्षात येण्याशी काही संबंध नाही. जोवर कॉन्ग्रेस रिपब्लिकन अधिपत्याखाली आहे तोवर असे टॅक्सेस अंमलात येणे कठीण. ओबांमा इज अ लेम डक प्रेसिडेन्ट नाऊ अ‍ॅन्ड ही नोज इट! ते फक्त पुढल्या प्रेसिडेन्शियल निवडणूकीसाठी डेमोक्रॅट उमेदवारांना उपयोगी पडेल असा इश्श्यू निर्माण करून ठेवत आहेत! अमेरिकन फाऊंडींग फादर्सची हीच महत्ता आहे की त्यांनी करविषयक धोरणं ही प्रेसिडेन्ट्च्या अखत्यारीत न ठेवता जिथे सर्वसामान्या अमेरिकन नागरिकांचं प्रतिनिधित्व आहे अशा हाऊसच्या हाती ठेवली. त्यामुळे प्रेसिडेन्ट ओबामांनी जरी कितीही शेपूट आपटलं तरी ते हाऊसच्या संमतीशिवाय टॅक्सेस वाढवू शकत नाहीत!!!!

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण 21/01/2015 - 11:05
ओबामा जाता जाता १८ ट्रिलियनच्या जागी २० ट्रिलियनची गिफ्ट अमेरिकन जनतेला देउन जाणार आहे अस दिसतय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

In reply to by मदनबाण

आता त्याला काय करणार? पदरी पडलं, पवित्र झालं, म्हणायचं!!!! बाकी तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण 21/01/2015 - 11:33
तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!! हा.हा.हा.... :) बाकी वरच्या २० ट्रिलियनच गणित फोर्ब्जवाल्यांनीच २०१२ मधेच मांडुन ठेवले आहे, आम्ही फक्त थोडफार समजुन घेण्याचा प्रयत्न करतो इतकेच ! ;) संदर्भ :- President Obama's Legacy: $20 Trillion in Debt for 2016 Victor

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by पिवळा डांबिस

निशदे 22/01/2015 - 00:40
"तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!!" :-D :D चालायचंच.... मागच्या-पुढच्या प्रेसिडेंट्समुळे दोन्हीकडचे डिवचले जातात.... ;) -(इंडिपेंडंट) निशदे.....

एस 21/01/2015 - 12:06
यातून लवचिक अर्थव्यवस्था टिकतील, अर्थात अशा अर्थव्यवस्थांना तशाच लवचिक समाजव्यवस्थांचीही जोड असायला हवी. या दृष्टीने पाहू गेल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर माझा त्यामानाने जास्त विश्वास आहे.

सर्वसाक्षी 21/01/2015 - 13:05
ईए साहेब अभ्यासपूर्ण लेख. अमेरिकेत मंदी आली तर आपले नुकसान आणि सुबत्ता आली तरीही आपलेच नुकसान असे एकुण चित्र भासते. चीनकडे असलेला प्रचंड परकिय चलन कोष अमेरिकेला हानीकारक ठरु शकेल का? तिथल्या उर्जा क्षेत्रात अनेक चिनी कंपन्यांनी गुंतवणुक केली असून ते त्या क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापत आहेत असे वाचले होते. शिवाय संरक्षण उत्पादनांमध्ये लागणार्‍या चीजवस्तूही अमेरिका चीनकडुन घेण्यास तयार झाली आहे हे खरे आहे का?

बोका-ए-आझम 21/01/2015 - 14:06
लेख आवडला हेवेसांनल.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर हाच आजवर प्रत्येक सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत राहिलेला आहे. कुठल्याही देशांत प्रत्यक्ष कर वाढवले तर आर्थिक दृष्ट्या सबळ वर्ग, जो निवडणुकांसाठी पैसे ओततो तो विरोधात जातो आणि अप्रत्यक्ष कर वाढवले तर गरीबांच्या खिशातले जास्त पैसे खर्च होऊन आर्थिक विषमता वाढते. त्यामुळे करांव्यतिरिक्त काहीतरी दुसरा भक्कम असा उत्पनाचा स्त्रोत शोधून काढणे ही खरी काळाची गरज आहे.

क्लिंटन 21/01/2015 - 14:24
काही मुद्दे: सॉव्हरिन डिफॉल्ट हा एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहेच.पण त्याचा अनेकदा बागुलबोवा गरजेपेक्षा जास्त मोठा केला जातो. रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुटिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस. अर्जेंटिनाने २००१ मध्ये डिफॉल्ट केले पण २००५ पर्यंत दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती अर्जेंटिना.तात्पर्य म्हणजे तुमच्याकडे इतरांना आकर्षित करेल असे काहीतरी असेल तर पूर्वी डिफॉल्ट करूनही परत एस्टॅब्लिश व्हायला वाटते तितकी मोठी अडचण येतेच असे नाही. अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही. फार तर काय होईल? आजचे कर्ज चुकवायला नवे कर्ज उभे करायला लागेल.सो व्हॉट? अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणे कोणालाही परवडणार्‍यातले नाही त्यामुळे चीन किंवा इतर देश अमेरिकेचे बाँड विकत घेतीलच.बहुसंख्य वेळा कंपन्या (किंगफिशरसारख्या) गाळात जातात त्याचे कारण असते throwing good money after bad money. म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे दिसत असूनही बँका अशा कंपन्यांना कर्ज देतात याचे कारण म्हणजे नवे कर्ज दिले तर निदान भविष्यात तरी परिस्थिती सुधारून कंपनी कर्जाची परतफेड करू शकेल तेव्हा आताचे संकट टाळायला नवे कर्ज देणे भाग आहे!! असे कर्ज आज दिले नाही तर सगळेच पैसे बुडितखाती जातील.सध्या चालू आहे तसेच चालू राहिले तर अशी परिस्थिती अमेरिकेविषयी येऊ शकेल.पण ती वेळ यायला अजून बरीच वर्षे आहेत. अमेरिकेचे एकूण पब्लिक डेट जीडीपीच्या ७१.८०% आहे तर जपानचे २२६.१०% आहे.जपानचे दुकान रडतखडत का होईना चालू आहे.जपानच्या १/३ कर्ज अमेरिकेचे आहे तेव्हा अमेरिका अगदी आय.सी.यू मध्ये आहे अशी परिस्थिती नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नोबेल पारितोषिक विजेते पॉल क्रुगमन यांनी एक उपाय सुचवला आहे. खर्चात कपात करण्यापेक्षा सरळ कर्ज राईट-ऑफ करावे. अगदी १००% राईट ऑफ नाही तरी कर्जाचे रिस्ट्रक्चरींग (परतफेडीची मुदत वाढविणे इत्यादी) करणे हा उपाय खर्चात कपात करण्यापेक्षा अधिक चांगला असेल.कारण सगळ्यांनीच खर्चात कपात केली तर अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर येणे अजून कठिण बनेल.याचे कारण मी खर्चात कपात केली तर तुमचे उत्पन्न कमी होईल.कारण मी तुमचा ग्राहक आहे.त्यातून तुमच्यापुढच्या अडचणी वाढतील.अशी कपात सगळ्यांनीच केली तर सगळ्यांपुढच्या अडचणी वाढतील.खर्चात कपात करून या कर्जाच्या ओझ्यातून वाचण्यासाठी जितकी मदत होईल त्यापेक्षा जास्त नुकसान अर्थव्यवस्थेत सगळ्यांपुढे अडचणी निर्माण करून होईल.पहिल्यांदा हा लेख वाचल्यावर मला तरी धक्काच बसला होता.पण नंतर विचार करता क्रुगमन यांचे म्हणणे पटले. अशाप्रकारचे डेट-राईट ऑफ करणे ही भांडवलशाही पध्दतीची 'फ्लीप साईड' आहे.निदान ग्रीस सारख्या देशात तरी असे कर्ज भरमसाठ वाढले याचे कारण लोकांना (विशेषतः सरकारी कर्मचार्‍यांना) प्रचंड सवलती द्यायच्या अभांडवलशाही धोरणांमध्ये होते हा दैवदुर्विलास :) सध्या फेसबुकवर आआपवर तुटून पडण्यात व्यस्त असल्यामुळे या चर्चेसाठी अजून फारसा वेळ देता आलेला नाही.त्यामुळे हा प्रतिसादही थोडा (की बराच) विस्कळीत आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे यात आणखी सहभाग घेईनच.

In reply to by आदूबाळ

क्लिंटन 21/01/2015 - 18:52
पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणे नव्हे का?
What we learn from history is that we don't learn anything from history!! क्रुगमनचा उपाय बाय इटसेल्फ म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे नाही.पण हे संकट का आले हे लक्षात न घेता भविष्यात परत त्याच चुका केल्या तर मात्र तेच संकट भविष्यात परत येणार हे नक्की. २००३ मध्ये वाजपेयी सरकारने वीज क्षेत्रात मोठ्या सुधारणा केल्या.त्यावेळी राज्यातील वीज मंडळांना एकवेळचे रिलीफ पॅकेज दिले.असे पॅकेज का द्यावे लागले? कारण वीज मंडळांनी राजकीय कारणांमुळे की अन्य कारणांमुळे थकलेली वीजबिले, वीजेची चोरी वगैरे गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते.यामुळे संकटात असलेल्या वीज मंडळांना सरकारने पॅकेज दिले आणि भविष्यात परत अशी वेळ येऊ नये असा एकाप्रकारचा इशारा दिला. त्यानंतरच ९-१० वर्षातच परत पहिले पाढे पंचावन्न.परत वीज मंडळे आर्थिक संकटात!!कारणे तीच. माझा प्रश्नः वाजपेयी सरकारने २००३ मध्ये जे काही केले त्यात आणि पॉल क्रुगमन सुचवत आहेत त्यात नक्की फरक काय? एकदा पॅकेज मिळूनही नंतर परत त्याच चुका वीज मंडळांनी केल्या तर मुळात पॅकेज देणे हे 'आजचे मरण उद्यावर ढकलणे' असा त्याचा अर्थ कसा होईल?

In reply to by क्लिंटन

आदूबाळ 21/01/2015 - 20:52
अगदी १००% राईट ऑफ नाही तरी कर्जाचे रिस्ट्रक्चरींग (परतफेडीची मुदत वाढविणे इत्यादी) करणे हा उपाय खर्चात कपात करण्यापेक्षा अधिक चांगला असेल.
इथे कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग होणार आहे. म्हणजे (१) परतफेडीची मुदत वाढणार (२) इंट्रेस्ट रेट कमी होणार (३) कर्जाचा कर होणार, आणि इक्विवॅलंट रिलीफ भविष्यात मिळणार (हा उपाय अर्थात देशाबाहेरच्या कर्जासाठी चालणार नाही). याचा अर्थ कधी ना कधी हे कर्ज - या ना त्या मार्गाने - फेडावं लागणारच. बॅलन्सशीटच्या भाषेत बोलायचं झालं तर डेट डेटच राहिली (उपाय १ आणि २) किंवा डिफर्ड लायाबिलिटीमध्ये बदलली (उपाय ३). राज्य वीज मंडळांना एकवेळचे पॅकेज देणे म्हणजे आजारी कंपनीमध्ये एक्विटी भरणे. एक्विटीची परतफेड करायचा प्रश्नच येत नाही.

In reply to by आदूबाळ

क्लिंटन 21/01/2015 - 22:10
ठिक आहे ना. कर्ज कधीतरी परत करावे लागेल पण रिस्ट्रक्चरींग केल्यास थोडे अधिक मोरॅटोरिअम, अधिक कालावधी अशा स्वरूपाच्या सवलती मिळाल्या तर त्याचा फायदा घेऊन आपली परतफेडीची क्षमता या देशांना वाढवायची संधी मिळेल. या संधीचाही फायदा या देशांनी करून घेतला नाही तर तो त्यांचा गाढवपणा. मुळातल्या रिस्ट्रक्चरींगमध्ये काही दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही. असे रिस्ट्रक्चरींग बँका सुध्दा करतच असतात. दुसरे म्हणजे सर्वांनी खर्चाला कात्री लावणे हा उपाय धोकादायक आहे त्यामुळे अशा मोरॅटॅरिआच्या काळातही देशाची अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही आणि त्यामुळे सरकारकडे या सवलतीच्या काळातही परतफेड करायला पुरेसे पैसे जमणे कठिण आहे या क्रुगमनच्या मताविषयी तुमचे काय म्हणणे आहे?

In reply to by क्लिंटन

आदूबाळ 21/01/2015 - 22:43
त्यामुळे सरकारकडे या सवलतीच्या काळातही परतफेड करायला पुरेसे पैसे जमणे कठिण आहे या क्रुगमनच्या मताविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
संपूर्ण मान्य आहे. प. पू. जॉन मेनार्ड केन्स यांचा आणि माझा मत्त बराब्बर जमतां. ;) पण एकदा मोरॅटोरियम मिळून देश शिकतील याची शक्यता कमी वाटते. एक्का काका म्हटल्याप्रमाणे दर ५-७ वर्षांनी सरकारं बदलणार, त्यामुळे "आजचा दिवस धकवून नेण्या" कडेच कल असणार.

In reply to by क्लिंटन

रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुतिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस. राष्ट्रीय कर्ज माफ किंवा रिस्ट्रक्चर झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सबळ करण्यासाठी त्या देशाकडे उत्पन्नाचा सबळ स्रोत असणे आवश्यक असते... कारण जर उत्पन्नच पुरेसे नसले तर परत कर्जाचे दुष्टचक्र सुरू होते. तेलाच्या पडलेल्या किंमती, अफगाणिस्तान युद्धाचा डोईजड खर्च आणि त्याच युद्धात हरण्याची नामुष्की या सर्वांचे एकत्र परिणाम सोविएत संघराज्य तुटण्यासाठी कारण ठरले. परंतु, रशियाकडे खनिज तेल व वायू; तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग; प्रचंड भूभागावरची नैसर्गिक संपत्ती; आणि "सोशिक जनता" आहे. त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांच्या कर्जपरतीचा खर्च GDP च्या तुलनेने आवाक्यातला झाला. संघराज्य भंगून उरलेल्या रशियाची मोठी सामरिक शक्ती बेजबाबदार हातात किंवा बंडाळीत रूपांतरित होणे हे पाश्चिमात्य जगाला परवडणारे नव्हते त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंगच्या अटी फार कडक होणार नाहीत याची काळजी घेतली गेली. त्यानंतर ३ ते ६ पट वाढलेल्या आणि दशकभर किंवा अधिक वर राहिलेल्या खनिज तेल व वायूच्या किंमतींनी रशियाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेला मदत केली. आता पडलेले/"पाडलेले" तेल/वायुदर रशियाची सर्वात मोठी समस्या आहे. अर्जेंटिनाकडे खनिजसंपत्ती; शेतमालाचे उत्पन्न; आणि "सोशिक जनता" आहेत. त्यामुळे दशक-दोन दशकांच्या प्रयत्नाने तो देश परत ऊर्जितावस्थेस आला. ग्रीसच्या बाबतीत वरची समीकरणे अगदी विरुद्ध आहेत. ग्रीसकडे असा कोणताही मोठा उत्पन्नाचा स्रोत नाही जो त्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकेल. त्याचबरोबर "सोशिक जनता" नसणे ही एक मोठी समस्या आहे... काहीसे अतिशयोक्तिपूर्ण वाटले तरी तेथे कर भरणे सर्वसाधारणपणे भ्याडाचे लक्षण समजले जाते आणि त्याविरुद्ध कडक उपाययोजना करणारे सरकार सत्तेवर येऊ/राहू शकत नाही. सोशिक जनता अडचणीच्या काळात खाली गेलेला आर्थिक स्तर स्वीकारून "अधिक काम + कमी उत्पन्न + काटकसरीचे जीवन" ही त्रिसूत्री मनाने/मनाविरुद्ध स्वीकारून जीवनशैली त्याला साजेशी बदलते; याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीसमध्ये आतापर्यंतचा अनुभव अगदी उलटा आहे... बहुसंख्य ग्रीक अजूनही त्यांच्या सुखवस्तू जीवनशैलीची किंमत जर्मनीसारख्या सधन देशाने उचलावी अश्याच मताचे दिसतात. थोडक्यात त्यांना उत्पन्न जर्मन सुखवस्तू माणसासारखे हवे, मात्र काम आणि करव्यवस्था अरबस्थानातल्या राजपुत्रासारखे हवी आहे. शिवाय, लोकशाहीवादी युरोझोनमध्ये असल्याने ग्रीसमध्ये कोणतेही जाचक कायदे लोकमताविरुद्ध अमलात आणणे हे नैतिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. वरील देशांतील आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत अजून एक फार महत्त्वपूर्ण फरक आहे... तो म्हणजे इतर सर्व देश सर्व प्रकारे सार्वभौम आहेत आणि आपली अर्थव्यवस्था आणि चलनव्यवस्था स्वतंत्रपणे बदलू शकतात. ग्रीस युरोझोनचा सदस्य आहे त्यामुळे त्याची चलनव्यवस्था युरोपियन सेंट्रल बँक नियंत्रित करते. मात्र युरोसंघाच्या घटनेत असलेल्या एका मोठ्या अर्थशास्त्रीय कमतरतेमुळे संघातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर/बजेटवर आणि पर्यायाने त्यांच्या अंतर्गत उत्पन्न/खर्चावर संघाचे नियंत्रण नाही. इतकेच नाही तर ते हिशेब तपासणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे सांगून सदस्य देश त्याला आक्षेप घेऊ शकतो/घेतो. या सुटीच्या आवरणाखाली ग्रीस (आणि इतर काही युरोझोन देशांनी) बर्‍याच अवैध गोष्टी करून त्या प्रसंग गळ्याशी येईपर्यंत लपवून ठेवल्या होत्या. त्या इतर देशांना कळत नव्हत्या असे नाही पण युरोप एकत्रीकरणाच्या लोभाने आणि २००८ पर्यंत केवळ वरच जाणार्‍या अर्थव्यवस्थेमुळे युरोप राजकीयदृष्ट्या एकत्र होईपर्यंत असे प्रसंग तरून जातील अश्या सोयीस्कर स्वप्नावर आधारलेल्या कल्पनेने ते गप्प राहिले होते. आता त्याच चुकीचे हाडूक युरोझोनच्या गळ्यात अडकून जिवावर (युरोझोनचे तुकडे पडणे) उठले आहे. सारांश : युरोझोन समस्या आणि इतर देशांच्या समस्या एकमेकाविरुद्धची दोन टोके आहेत. इकडचा उपाय तिकडे लागू पडणार नाही.

In reply to by क्लिंटन

अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज हा एक वेगळाच अर्थ-राज्य-शास्त्रीय विषय आहे. अमेरिकेच्या जागी इतर कोणताही देश असता तर नक्कीच मोठ्या अडचणीत असता. "अमेरिका डिफॉल्ट करणार नाही" म्हणण्यापेक्षा "अमेरिकेने डिफॉल्ट केला असे म्हणण्यास तिचे कर्जदार धजावत नाहीत" हे सत्य आहे. कारण अमेरिका काही गोष्टींमुळे वेगळा आहे. त्यातील महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत : १. जागतिक राजकीय आणि मुख्य म्हणजे सामरिक महाशक्ती... थोडक्यात सम्राटाला कर्जाची आठवण करून देणे अथवा अधिक कर्ज देणार नाही असे म्हणणे कठीण असते. तो "गैरसोयीच्या" कर्जदारासाठी कोठून, कशी आणि कोणत्या प्रकारे समस्या उभी करेल हे सांगता येत नाही ! २. लहान आणि मोठ्या ऋणकोंबरोबर बँकांचा व्यवहार अगदी उलट प्रकारचा असतो. लहान ऋणकोने कर्जापरताव्यात हयगय केली आणि त्यासाठी बँकेने नियमांप्रमाणे त्याचे दिवाळे वाजवले तरी बँकेला फार फरक पडेल असे नाही. याविरुद्ध, ऋणको इतका मोठा असेल की त्याच्या बुडण्याने बँक बुडू शकेल, तर बँक स्वतः त्याला तरण्यासाठी अजून कर्ज द्यायला तयार असते. अमेरिका या दुसर्‍या प्रकारचा ऋणको आहे. जर अमेरिका बुडाली तर धनकोंनाही मोठे धोके आहेत, त्यातले मुख्य असे : अ) कर्ज देणार्‍यांचे (धनकोंचे) $१८ बिलियन एका झटक्यात $० होतील. आ) अमेरिकेच्या सर्व धनकोंच्या (उदा. चीन, पाश्चिमात्य देश, इ) उत्पन्नाचे मोठे स्रोत अमेरिकेत विकल्या जाणार्‍या त्यांच्या उत्पादन आणि सेवांवर अवलंबून आहेत; ते एका झटक्यात आटतील. इ) अमेरिकेबरोबरचे सर्व व्यवहार अर्थातच अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कोणत्याही कारणाने डॉलरची किंमत घसरली तर केवळ कर्जपरतीमध्ये समस्या होईल इतकेच नाही तर कर्जाच्या मूळ भांडवलाची किंमत घसरणीच्या प्रमाणात कमी होईल. ई) सामरिक व राजकीय दृष्ट्या जागतिक महासत्तेबरोबर पंगा कोणालाच परवडत नाही... देणेकर्‍याला तर नाहीच नाही. या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 21/01/2015 - 21:24
या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते ! ह्म्म... चीन या दॄष्टीने सातत्याने प्रयत्न करत आला आहे आणि करेल ! त्यांनी डॉलर अव्हॉइड करुन युआन मधे व्यवहार करण्यासाठी कधीच सुरुवात केली आहे, मग ते आफ्रिकन देशांशी असो, रशियाशी असो वा ऑस्ट्रेलियाशी. युआन स्वस्त राहुन अमेरिकेला एक्सपोर्ट करता यावा यासाठीच चीनचा हा ट्रेजरी उध्योग चालला होता... पण आता डॉलर त्याची वर्ल्ड रिझर्व करन्सी स्टेटस गमवुन बसला आहे, आणि कोणत्याही चलना मधे त्या चलना मधला / वरचा "विश्वास" महत्वाचा असतो... जो डॉलर घालवुन बसला आहे, त्यामुळे चीन त्यांचा युएस स्टेक कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच बरोबर त्यांच्या युआनसाठी करन्सी स्वॅपिंग सुद्धा करतो आहे. मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की चीन ने हा सगळा धोका आधीच ओळखुन त्यांचे गोल्ड रिझर्व मोठ्या प्रमाणात वाढवले आहे, त्यातही काही सोन्याचा माग काढता येणार नाही अशा पद्धतीनेही सोने आयात करुन ठेवले आहे, रशियाने देखील हाच उध्योग केल्याचे समजते... मंदीचे परिणाम जगाल दिसतील आणि भोगावे लागतील, पण त्याचा अधिक त्रास अमेरिका आणि युरोपला भोगायला लागेल असेच आत्ता पर्यंतचे घटनाक्रम दर्शवतात असे वाटते... Uploaded on Nov 9, 2010 Published on Oct 15, 2014 Published on Oct 12, 2014 मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

In reply to by मदनबाण

चीनने डॉलर पासून दूर होण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत आणि ते अजूनही चालू आहेत. पण चीनच्या गंगाजळीचे (उघडपणे माहित असलेले) कमीत कमी $१.३ (काहींच्या मते ३) ट्रिलियन अमेरिकेच्या कर्जामध्ये अडकलेले आहेत. हा अमेरिकेच्या बुडाखाली अडकलेला पाय ओढून काढणे तितके सोपे नाही आणि चीन त्यातून मुक्त झाल्यास मोठी डोकेदुखी होईल हे अमेरिकाही ओळखून आहे. त्यामुळे हा केवळ ऋणको-धनको असा सरळ संबंध नसून जगाच्या पटावरील दोन वर वर आर्थिक मैत्री दाखवणार्‍या प्रतिस्पर्ध्यांमधली छुपी लढाई आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

केवळ चीनच नाही तर युरोझोननेही युरोला जगतिक चलन बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र युरोझोने क्रायसिसने त्यांना मोठी खीळ बसली. पूर्व जागतिक सामरिक आणि आर्थिक महाशक्ती ब्रिटन मधून मधून इतरांच्या समस्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतेच. पण आतापर्यंत (विशेषतः युरोच्या आगमनानंतर) त्यांना ब्रिटिश पौंड प्रबळ जागतीक चलन बनणे कठीण आहे हे कळून चुकले असावे. सद्या त्यांचे लक्ष लंडन महत्वाचे जागतीक वित्तकेंद्र रहावे या मर्यादित उद्दीष्टावर मुख्यतः केंद्रित आहे असे दिसते.

In reply to by क्लिंटन

नगरीनिरंजन 21/01/2015 - 22:06
क्लिंटनजी, तुम्ही दिलेला लेख वाचला. More often, debt relief takes place implicitly, through "financial repression": Government policies hold interest rates down, while inflation erodes the real value of debt. हे कसे होते ते थोडेसे माहित आहे पण अमेरिकेत २००८ पासून क्युई आणि झर्प असूनही इन्फ्लेशन का वाढत नाहीय यावर थोडेसे विवेचन केल्यास सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडेल. धन्यवाद.

In reply to by नगरीनिरंजन

बोका-ए-आझम 22/01/2015 - 00:18
केन्सच्या म्हणण्यानुसार निव्वळ मौद्रिक (monetary ) उपाय हे मंदीवर लागू पडत नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये विश्वास असावा लागतो. Depression is not just economic, it is also psychological असं त्याचं म्हणणं होतं. मौद्रिक उपायांनी पैशाचा पुरवठा वाढेल पण वस्तूंसाठी मागणी वाढणार नाही. जर मला उद्या काय होईल याची शाश्वती नसेल तर मी खर्चावर नियंत्रण आणायचाच प्रयत्न करणार. १९२९ च्या जागतिक महामंदीमध्येही असंच झालं होतं. तेव्हा केन्सने सरकारने नोक-या निर्माण कराव्यात असं सुचवलं होतं. त्यानंतर आलेल्या दुस-या महायुद्धाने अमेरिकेला मंदीतून बाहेर काढलं. आताही तसा confidence लोकांमध्ये नाही म्हणून किंमती वाढत नाहीत आणि मंदी अजूनही टिकून आहे. दुस-या महायुद्धात उध्वस्त झालेल्या युरोपला उभं करताना अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाली. पूर्व युरोपीय देश जे रशियाच्या अंकित होते त्यांच्यात आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये व्यापारी संबंध नव्हते. त्याचा अमेरिकेला फायदा झाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे अमेरिकेवर त्यासाठी अवलंबून राहायची कोणाला फारशी गरज नाही.

In reply to by बोका-ए-आझम

नगरीनिरंजन 22/01/2015 - 04:47
अच्छा, मग यावेळी वेगळं काय आहे? तोच उपाय अमेरिकेने वा युरोपियन देशांनी वा जपानने का नाही केला? जवळ जवळ ६ वर्षे अमेरिकेत क्युई चालू आहे. त्याच काळात भरपूर सरकारी नोकर्‍या निर्माण केल्या असत्या (काम असो वा नसो) तर फूड स्टॅम्प्स वगैरेंवर ऐवीतेवी जाणारा पैसा सत्कारणी लागला नसता का?

In reply to by नगरीनिरंजन

बोका-ए-आझम 22/01/2015 - 10:22
प्रश्न असा आहे की नक्की कुठल्या सेक्टरमध्ये सरकारी नोक-या निर्माण करणार? आपल्यासारख्या देशात निदान इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती हा एक पर्याय असू शकतो. अमेरिकेत तेही शक्य नाही. आणि १९२९ च्या वेळी असे उपाय तातडीने करण्यामागचं एक कारण हेही होतं की सोविएत रशिया हा तिथे सरकारच सगळं करत असल्यामुळे मंदीपासून मुक्त होता. जेव्हा अमेरिकेत २५% बेकारी होती - तेव्हा रशियात सरकार नोक-या निर्माण करत होतं. त्यामुळे रशियाचा आणि पर्यायाने साम्यवादाचा प्रभाव वाढू नये आणि लोकांनी भांडवलशाहीच्या पूर्ण विरोधात जाऊ नये म्हणून अमेरिकन सरकारने केन्सचे उपाय अवलंबले. आता तशी परिस्थिती नाहीये. मुळात अमेरिकेत सरकार सोशल सिक्युरिटी या नावाखाली नागरिकांसाठी ब-याच गोष्टी करतं. हे चांगलंच आहे पण त्यामुळे अमेरिकन लोक बचत करत नाहीत. १९२९ ची मंदी आली कारण अमेरिकनांनी त्यावेळी गरज नसताना बचत केली. २००८ ची मंदी अाली कारण अमेरिकनांनी प्रमाणाबाहेर खर्च केला.

In reply to by बोका-ए-आझम

नगरीनिरंजन 22/01/2015 - 15:04
कोणत्याही क्षेत्रात नोकर्‍या करायच्या तयार. नुसतं मेक बिलीव्ह. एक खड्डा खणणार आणि दुसरा भरणार अशी कामं. शेवटी लोकांपर्यंत पैसा पोचला आणि सायकॉलॉजिली त्यांचा कॉन्फिडन्स वाढला म्हणजे झालं. मागणी आणि इन्फ्लेशन आपोआप वाढेल.

बोका-ए-आझम 21/01/2015 - 14:44
ग्रीसचा प्रश्न सुटू न शकण्याचं अजून एक कारण म्हणजे युरो. जर ग्रीसचं चलन ' ड्रॅक्मा ' आत्ता असतं तर त्याचं अवमूल्यन करुन ग्रीसला पर्यटनक्षेत्राद्वारे परकीय चलन मिळवता आले असते.पण युरो असल्यामुळे आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेकडे त्याची जबाबदारी असल्यामुळे ग्रीसला काहीच करता येत नाही.

मेघा देसाई 21/01/2015 - 17:47
लेख अनि अभिप्राय आवडले,याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परीनाम काय होईल? सामान्य जनतेने कशी इन्वेस्त्मेन्त केली पहिजे म्हन्जे मंदी आली तर परिस्थिती हाताबाहेर जनार नाही?यावर तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल

चौकटराजा 21/01/2015 - 18:08
जगावर भय़ंकर अर्थापत्ती कोसळली तर स्वाभाविकपणे शेती व्यवसाय तरी तग धरेल.याच बरोबबर खत व्यवसाय , पाणी व्यवसाय कीटक नाशक व्यवसाय हेही तग धरतील. आता अनेक लोक फ्लॅट्स घेऊन व सोने घेऊन गुंतवणूक करीत असले तरी फ्लॅट व सोने दोघानाही उत्पादन मुल्य नाही. सबब शक्य असेल तर शेत विकत घेणे हे श्रेयस्कर !

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 21/01/2015 - 21:03
मामा काय म्हणता राव. तुम्हाला सगळे काका म्हन्तेत म्हणून आमी म्हन्ले.. तुमी नसले "काका" तर तशे सांगा की.. आमचा "मामा" कशाला बनविता हो. ;) बादवे, हा तो धागा .. बहुमूल्य माहीती मात्र तुम्हीच शोधून वाचा तिथे.

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 21/01/2015 - 21:51
शेत विकत घेऊन करायचे काय? आयुष्यभर शेती केवळ सिनेमा आणि पर्यटन करताना बघितलेला माणुस दर महिन्याचा खर्च चालवण्या इतपत शेतीत तरबेज होणं शक्य नाहि.

चौकटराजा 22/01/2015 - 06:56
इ ए साहेब, या तुमच्या लेखाने अनेकाना आपल्याकडील माहिती इथे देण्यास प्रोत्साहित केले आहे. आपल्याला कशा कशाचा व्यासंग आहे हे एकदा सगळे खुल्ला सांगून टाका पाहू ! प्रवास, इतिहास, मेडिसिन ........जादूगाराच्या पोतडीतून काय काय दाखवणार आहात ? बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ? माणूस अगदीच जनावरासारखा जगत होता का?

In reply to by चौकटराजा

बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ? हे तर सर्व प्राण्यांत आणि प्रकर्षाने मानवप्राण्यात सुरुवातीपासूनच "अन्न, सुरक्षा आणि प्रजनन" यांची तजविज करण्याच्या धडपडीत होते आणि आहे ! सतत जागा बदलणार्‍या भटक्या-शिकारी माणसाला कोणत्याही गोष्टीचा मोठा साठा करून तो बरोबर घेऊन जाणे जिकीरीचे असते. त्याकाळी मंदी आणि तेजी ऐवजी निसर्गचक्र आणि त्यामुळे झालेली अन्नाची चणचण अथवा मुबलकता याची चिंता असणे/नसणे अवलंबून होते. त्याचबरोबर, इतर टोळ्यांशी अन्नासाठी आणि आस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अनिवार्य होता. म्हणजेच ताण आणि घबराट ह्या भावना अर्वाचीन तर नाहीतच पण केवळ मानवापुरत्याच आहेत असेही नाही. मात्र माणसाने भटकंती सोडून शेती करणे सुरू केले तेव्हा मोठ्या मानवसमूहांचा आकार वाढला आणि त्यांच्यामध्ये देवघेवीचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर जमीन, वस्तू आणि चलन यांचे माणसांच्या समुहांवर वर्चस्व गाजविण्यासाठी असणारे महत्व त्या समुहातल्या चलाख मानवांच्या ध्यानात यायला वेळ लागला नसावा. जेव्हा एखाद्या गोष्टीचा साठा करणे आणि त्याचे संरक्षण करणे समुहातले आपले महत्व राखण्यासाठी आवश्यक होते, तेव्हा ती स्थिती मानवाला मंदी (साठा आहे पण ग्राहक नाही), तेजी (गाहक आहे आणि साठा नाही / साठा आहे पण त्याची विक्री करणारा प्रतिस्पर्धी नाही), ताण (साठ्याचे संरक्षण कसे करावे), घबराट (साठाच्या मालकिसाठी निर्माण झालेल्या प्रतिस्पर्ध्याला कसे तोंड द्यावे), हे सगळे संघटीत स्वरूपात सुरू झाले असणार !

बोका-ए-आझम 23/01/2015 - 00:00
औद्योगिक क्रांतीच्या आधीही असले प्रकार होते. हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही. या फुलांवर कसलातरी रोग पडल्यामुळे त्यांच्या पाकळ्या रंगीबेरंगी झाल्या होत्या. त्यामुळे मागणी प्रचंड वाढली आणि किंमतीही आभाळाला भिडल्या. लोकांनी घरं आणि जमिनी गहाण टाकून ट्युलिपमध्ये पैसे गुंतवले. पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यावर किंमती कोसळल्या आणि हे लोक बरबाद झाले. हा ट्युलिपमॅनिया औद्योगिक क्रांतीच्या आधीच झालेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालात आस्तित्वात आलेला ट्युलिप मॅनिया हा युरोपच्या आर्थिक मंदीच्या इतिहासातला एक मोठा चमत्कारीक अध्याय आहे ! हा प्रसंग जगातला पहिला आर्थिक फुगा (इकॉनॉमिक बबल) समजला जातो. युरोपमध्ये नविनच आलेले ट्युलिप डच उच्चभ्रूंमध्ये इतके प्रिय झाले की १६३७ च्या मार्चमध्ये ट्युलिपच्या एका कंदाची किंमत ३,००० ते ४,१०० गिल्डर इतकी होती... हा आकडा त्याकाळच्या कसबी कारगिराच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाइतका मोठा होता. इतकेच काय तर एका कंदाच्या बदल्यात १२ एकर जमीन दिल्याचा किस्साही सांगितला जातो ! अर्थातच थोड्या काळाने हा फुगा फुटून बर्‍याच जणांचे दिवाळे वाजवून गेला. त्यानंतर कोणत्याही आर्थिक फुग्याला (जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मूळ अंगभूत पात्रतेपेक्षा अनेक पटींनी किंमत मोजली जाते त्या अवस्थेत) ट्युलिप मॅनिया असे संबोधण्याची प्रथा पडली आहे.

कलंत्री 23/01/2015 - 12:57
या धाग्यावर बरीच बोधप्रद माहिती मिळाळी. अर्थव्यवस्था आणि मुस्लिम धर्म, हिंदु धर्म यांचा संबंध कोण्या जाणकारांनी सांगितला तर बरेच होईल. अपेक्षेसह.

आजानुकर्ण 21/01/2015 - 01:58
चांगली आहे माहिती. उणे व्याजदर म्हणजे 'मी व्याज देतो पण माझे पैसे उधार घे' असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by आजानुकर्ण

हो तसाच ! थोडक्यात, अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी SNB कर्ज घेणार्‍याच्या "तोट्यातला" हिस्सा स्वत:च्या डोक्यावर घेत आहे. अवांतर : २००८ च्या मंदीनंतर स्विस बँकांनी सर्वसाधारण मुदतीच्या ठेवींवर उणे व्याज देणे ही फार विरळ गोष्ट राहिली नाही. थोडक्यात बॅक व्याज तर देत नाहीच पण पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ०.१ ते ०.२५% कापून घेतले जातात. अर्थात, मुदतिनंतर ठेवीची रक्कम इतर चलनात बदलल्यानंतर (सतत वर जाणार्‍या सबळ स्विस फ्रँकमुळे) हा व्यवहार फायदेशीर रहात असे !

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन. जाणकार लोकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. अवांतर - भारतीयांनी सोन्याचा हव्यास कमी केल्यास ते आयात करताना गमवावे लागणारे परदेशी चलन वाचून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाचले होते. यावर तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.

निशदे 21/01/2015 - 02:42
अतिशय छान (आणि सोप्या) भाषेत केलेले विवेचन आवडले. खनिज तेलाच्या किमती तर काही देशांना घेऊनच बुडत आहेत हे दिसते आहे. अजून अशीच माहिती येऊ द्यात.

या विषयावर रोजच सध्या वाचायला/ऐकायला मिळते आहे. पण तुमच्या लेखामुळे सोप्या भाषेत समजले. युरोच्या तुलनेत स्विस फ्रँक महाग झाल्याने स्विस मध्ये जायचे असल्यास होणारा खर्च पण खूप प्रमाणात वाढला आहे. आधीच स्विसमधली प्रत्येक गोष्ट युरोच्या तुलनेत महाग आहे. उदा. जर्मनीत १० युरोला मिळणारी वस्तु स्विसमध्ये साधारण दुप्पट महाग असु शकते म्हणजे अंदाजे २० फ्रँक. आता जेव्हा १-१ प्रमाण झाले आहे तेव्हा हे २० युरो झाल्यासारखे आहे. शिवाय सद्यस्थितीत या किमती अजुन वाढल्या आहेत. याचा परिणाम शेजारील युरो देशांमधुन स्विस मध्ये जाणार्‍या पर्यटकांवर देखील होऊ शकतो. किंबहुना हिवाळी खेळांसाठी तो दिसु लागला आहे की जो स्विस पर्यटनाचा महत्वाचा भाग आहे. बर्‍याच जणांनी स्किइंगसाठी स्विसला जाण्याचे बेत रद्द केलेत.

In reply to by अर्धवटराव

नगरीनिरंजन 21/01/2015 - 05:00
अमेरिका आणि अमेरिकन कंपन्या यात फरक आहे. त्यातही अमेरिकन आयटी कंपन्या (गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अर्थातच अ‍ॅपल) या "प्लश विथ कॅश" असल्या तरी रिटेल, ऑटो आणि (आता) ऑईल सेक्टर्स गर्तेतच चालले आहेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये २००८ फेम "सबप्राईम" कर्जे देऊन मागणी वाढवण्याचे उद्योग सुरु आहेत म्हणे आणि तरीही अनसोल्ड कार्सची इन्व्हेन्टरी वाढतेच आहे म्हणे. असो. अमेरिका सगळ्या जगाची कन्झ्युमर असल्याने १८ ट्रिलियनचे कर्ज अमेरिका फेडू शकेल अशी जोवर इतरांची श्रद्धा आहे तोवर अमेरिकेला काळजी नाही.

नगरीनिरंजन 21/01/2015 - 05:15
अभ्यासपूर्ण लेख आवडला. जागतिक अर्थकारण गर्तेत जाण्याचे मूळ कारण आहे स्वस्त ऊर्जेचा अंत. ऑईल स्वस्त होत असले तरी स्वस्त ऊर्जेचा अंत झाला आहे हे बहुतेकांना २००८ मध्येच कळून चुकले होते. स्वित्झर्लंड, सिंगापूर वगैरे समृद्धीची बेटे स्वस्त ऊर्जेच्या जोरावर फोफावलेल्या जागतिक व्यापाराच्या आधाराने निर्माण झाली. या देशांना स्वतःचे असे रिसोर्सेस फार नाहीत. त्यामुळे महाग होत जाणार्‍या ऊर्जेबरोबर जागतिक व्यापाराची वाढ कमी झाल्याचा फटका या लोकांना आधी बसणार. कमी होत जाणार्‍या कन्झ्युमर डिमांडमध्ये मार्केट शेअर टिकवण्यासाठी चलनयुद्ध गेली काही वर्षे चालू आहेच त्याचे परिणाम आता अधिक ठळक दिसायला लागलेत.

चौकटराजा 21/01/2015 - 05:54
मुक्त अर्थ्व्यवस्थेमुळे कितीही फायदे होत असले तरी त्यातून येणारी काही परिस्थिती ही नियोजित अर्थव्यवस्थेपेक्षा भयानक असू शकते. रोजगार निर्मिती साठी अनावश्यक वस्तू निर्माण करणे व त्यांची फुगरी अर्थ्व्यवस्था निर्माण करणे हे मुक्त अर्थ्व्यवस्थेचे वैशिष्ट आहे. कुणीही मला कम्युनिस्ट म्हणोत मी मुक्त अर्थ्व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विरोधकच आहे. या अर्थ व्यवस्थेमुळे समाजाचा बोर्‍या उडालेला मला पहायचा आहे. म्हण्जे लोकाना जीवनावश्यक म्हणजे काय व अनावश्यक लाईफ स्टाईल म्हणजे काय यातील फरक कळेल.कुणीही कोणतीही पिके लावा कुणीही कोणताही धंदा करा कशाचीही आयात करा कशाचीही निर्यात करा कुणालाही अनुदाने द्या हे ज्यावेळी बंद होईल त्यावेळी अन्न वस्त्र निवारा,दळणवळण , शिक्षण व आरोग्य यातीलच व याअनुषंगिक रोजगार निर्माण होउ लागलील. कर मिळतो म्हणून दारू न्रिर्माणाला , तंवाखूला, सिनेमाना, कॅबरेला प्रोत्साहन द्या हे पाश्चात्य खूळ कमी होईल.

In reply to by चौकटराजा

नगरीनिरंजन 21/01/2015 - 08:27
पण नियोजन करणार कोण? नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे काही लोक पिढ्यानपिढ्या सत्ता व संपत्ती बळकावून बसणार, झारीतले शुक्राचार्य महाप्रबळ होणार आणि बाकीचे कसंबसं गुलामीचं जिणं जगणार. त्यापेक्षा जंगली अवस्थेत गेलेलं परवडेल.

In reply to by नगरीनिरंजन

चौकटराजा 21/01/2015 - 09:15
पण नियोजन करणार कोण? अराजक नसेल तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हेच उत्तर त्यातल्या त्यात बरोबर आहे. अराजक असेल तर नियती हे उत्तर !

लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही... कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)... पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे.... चीन, अमेरिका, जर्मनी ह्या सगळ्या रगाड्यातून वाट काढणार आहेतच, पण त्यांच्या ह्या वाट काढण्याचा इतर देशांवर अनाहूतपणे (ओपेक) किंवा जाणीवपूर्वक (रशिया आणि ईराण) परिणाम होऊ शकतो.... बाकी,
स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधताना अमेरिका कोणत्या आर्थिक-राजकिय-सामरिक क्लूप्त्या वापरेल इकडे जगाचे (डोके घट्ट धरून) लक्ष आहे.
"डोके घट्ट धरून" यावर "खिक!!!" :) सध्या ऑईलचं काय चाल्लंय ते आपण पहातोच आहोत!!!! एक सत्य निवेदनः आमच्या कंपनीने यंदा आयटीमधले १६०० भारतीय कामगार कमी केले (एच्१बी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स (पटनी, टीसीएस इत्यादी) आणि भारतात बसून काम करणारे!) फायनान्सने आकडेवारी सादर केली की भारतीय कामगारांपेक्षा फिलिपाईन्स आणि श्रीलंकेतले आयटी कामगार जास्त स्वस्त पडतात! आकडेवारी इतकी जबरदस्त होती की डिसिजन कमिटीवर असूनही त्याला विरोध करणं नैतिकदृष्ट्या शक्य नव्हतं. तात्पर्य काय की भारतीय आयटी कंपन्यांनी आपलं प्रायसिंग स्ट्रक्चर रिव्हाईज करण्याची गरज येऊन ठेपली आहे!!!! सर्वांस सुबुद्धी होवो! हिंजवडीतले फ्लॅट्स सर्वांना परवडोत!! सबका मंगल हो!!!!

In reply to by पिवळा डांबिस

लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही... कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)... पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे.... लेखाचे शिर्षक केवळ वस्तुस्थिती निदर्शक आहे... त्यात काय चांगले आणि काय वाईट याचा निर्देश नाही ! बरोबर असो अथवा चूक, जगातील सबळ आपल्या करणीचे अनिष्ट परिणाम नेहमीच जाणीवपूर्वक किंवा अनाहूतपणे दुसर्‍यावर लादत आलेले आहेत. आणि मग जगले तगलेले त्यांची करणी कशी उच्च आणि नीतिमत्तेच्या परिघाच्या आत होती याचा इतिहास लिहीत आले आहेत. डार्विनबाबा "सर्व्हायल ऑफ द फिटेस्ट..." असं कायकी बोलून गेला आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेंव्हा सबळ खूप वळवळ करतात तेंव्हा कोलॅटरल डॅमेज खूप होतं हे खरं आहे. व्हेन एलेफंट्स फाईट, इट इज द ग्रास दॅट सफर्स!!

छान लेख. एक निरिक्षण : ज्या ज्या देशांनी वसाहती स्थापन केल्या व अगणित संपत्ती लुटून नेली ते इतकी वर्षे तग धरुन राहिले होते. ज्या जिवन पद्धतीचे आपण वर्णन केले आहे त्यात गेल्या १०० वर्षात ही संपत्ती खलास झाल्यावर ही अवस्था येऊ शकते. (म्हणजे आता बॅलन्स करण्यासाठी काही उराले नाही म्हणून ) सर्वात जास्त संपत्ती इंग्लंडने लुटली असल्यामुळे (अर्थातच भारतातून) त्यांना अजून तरी काही वर्षे मरण नाही. पण ज्या वेगाने उत्पादनाचा वेग कमी होत आहे त्यावरुन तरी असे वाटते तो दिवसही दूर नाही. (उत्पादनापेक्षा व्यापार जास्त). वर लिह्लेले हे बरोबर असेलच असे नाही......

छान विश्लेषण! श्रीमंतांवर कर वाढवला जाईल, असं बराक ओबामा यांनी सुचवल्याची बातमी आज वाचली. Oxfam चा परवाचा report आहेच - पुढील वर्षात जगातल्या १ टक्का लोकांकडे उरलेल्या ९९ टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती असेल. आजपासून सुरू होणाऱ्या दावोसच्या परिषदेत यावर चर्चा होईलच. थोडं अवांतर- अमेरिकेने आर्थिक समस्यांवर (तुट, अनुदाने, विषमता इत्यादी) भविष्यात काय पाऊले उचलायला हवी, यावरचे बिल क्लिंटन यांचे 'Back to Work' हे पुस्तक वाचले. फारसे कळले नाही,(तुमचे लेख वाचून कदाचित थोडेफार कळेल.) पण एवढे मात्र नक्कीच कळले, की विकसित देशांचे माजी राष्ट्रप्रमुख किती बारकाईने अभ्यास करून देशाची काळजी करतात. २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात पहिलंच वाक्य आहे- 'I wrote this book because I love my country and I am concerned about our future.'

In reply to by विशाखा पाटील

प्रेसिडेन्ट बिल क्लिंटन यांचं त्यांच्या देशावर प्रेम आहे यात काहीच संशय नाही. ते एक अतिशय लोकप्रिय प्रेसिडेन्ट होते. मात्र प्रेसिडेन्ट ओबामा यांनी आजच्या स्टेट ऑफ द युनियनमध्ये उल्लेख केलेल्या तथाकथित श्रीमंतांवरच्या करवाढीचा (डेथ टॅक्स आणि कॅपिटल गेन्स टॅक्स वाढवणॅ) प्रत्यक्षात येण्याशी काही संबंध नाही. जोवर कॉन्ग्रेस रिपब्लिकन अधिपत्याखाली आहे तोवर असे टॅक्सेस अंमलात येणे कठीण. ओबांमा इज अ लेम डक प्रेसिडेन्ट नाऊ अ‍ॅन्ड ही नोज इट! ते फक्त पुढल्या प्रेसिडेन्शियल निवडणूकीसाठी डेमोक्रॅट उमेदवारांना उपयोगी पडेल असा इश्श्यू निर्माण करून ठेवत आहेत! अमेरिकन फाऊंडींग फादर्सची हीच महत्ता आहे की त्यांनी करविषयक धोरणं ही प्रेसिडेन्ट्च्या अखत्यारीत न ठेवता जिथे सर्वसामान्या अमेरिकन नागरिकांचं प्रतिनिधित्व आहे अशा हाऊसच्या हाती ठेवली. त्यामुळे प्रेसिडेन्ट ओबामांनी जरी कितीही शेपूट आपटलं तरी ते हाऊसच्या संमतीशिवाय टॅक्सेस वाढवू शकत नाहीत!!!!

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण 21/01/2015 - 11:05
ओबामा जाता जाता १८ ट्रिलियनच्या जागी २० ट्रिलियनची गिफ्ट अमेरिकन जनतेला देउन जाणार आहे अस दिसतय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

In reply to by मदनबाण

आता त्याला काय करणार? पदरी पडलं, पवित्र झालं, म्हणायचं!!!! बाकी तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण 21/01/2015 - 11:33
तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!! हा.हा.हा.... :) बाकी वरच्या २० ट्रिलियनच गणित फोर्ब्जवाल्यांनीच २०१२ मधेच मांडुन ठेवले आहे, आम्ही फक्त थोडफार समजुन घेण्याचा प्रयत्न करतो इतकेच ! ;) संदर्भ :- President Obama's Legacy: $20 Trillion in Debt for 2016 Victor

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by पिवळा डांबिस

निशदे 22/01/2015 - 00:40
"तुमचा हा अभिप्राय मराठी आंतरजालावरच्या यच्चयावत जाज्वल्य डेमोक्रॅट्सना डिअवचून जाणार हे नक्की!!!" :-D :D चालायचंच.... मागच्या-पुढच्या प्रेसिडेंट्समुळे दोन्हीकडचे डिवचले जातात.... ;) -(इंडिपेंडंट) निशदे.....

एस 21/01/2015 - 12:06
यातून लवचिक अर्थव्यवस्था टिकतील, अर्थात अशा अर्थव्यवस्थांना तशाच लवचिक समाजव्यवस्थांचीही जोड असायला हवी. या दृष्टीने पाहू गेल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर माझा त्यामानाने जास्त विश्वास आहे.

सर्वसाक्षी 21/01/2015 - 13:05
ईए साहेब अभ्यासपूर्ण लेख. अमेरिकेत मंदी आली तर आपले नुकसान आणि सुबत्ता आली तरीही आपलेच नुकसान असे एकुण चित्र भासते. चीनकडे असलेला प्रचंड परकिय चलन कोष अमेरिकेला हानीकारक ठरु शकेल का? तिथल्या उर्जा क्षेत्रात अनेक चिनी कंपन्यांनी गुंतवणुक केली असून ते त्या क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापत आहेत असे वाचले होते. शिवाय संरक्षण उत्पादनांमध्ये लागणार्‍या चीजवस्तूही अमेरिका चीनकडुन घेण्यास तयार झाली आहे हे खरे आहे का?

बोका-ए-आझम 21/01/2015 - 14:06
लेख आवडला हेवेसांनल.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर हाच आजवर प्रत्येक सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत राहिलेला आहे. कुठल्याही देशांत प्रत्यक्ष कर वाढवले तर आर्थिक दृष्ट्या सबळ वर्ग, जो निवडणुकांसाठी पैसे ओततो तो विरोधात जातो आणि अप्रत्यक्ष कर वाढवले तर गरीबांच्या खिशातले जास्त पैसे खर्च होऊन आर्थिक विषमता वाढते. त्यामुळे करांव्यतिरिक्त काहीतरी दुसरा भक्कम असा उत्पनाचा स्त्रोत शोधून काढणे ही खरी काळाची गरज आहे.

क्लिंटन 21/01/2015 - 14:24
काही मुद्दे: सॉव्हरिन डिफॉल्ट हा एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहेच.पण त्याचा अनेकदा बागुलबोवा गरजेपेक्षा जास्त मोठा केला जातो. रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुटिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस. अर्जेंटिनाने २००१ मध्ये डिफॉल्ट केले पण २००५ पर्यंत दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती अर्जेंटिना.तात्पर्य म्हणजे तुमच्याकडे इतरांना आकर्षित करेल असे काहीतरी असेल तर पूर्वी डिफॉल्ट करूनही परत एस्टॅब्लिश व्हायला वाटते तितकी मोठी अडचण येतेच असे नाही. अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही. फार तर काय होईल? आजचे कर्ज चुकवायला नवे कर्ज उभे करायला लागेल.सो व्हॉट? अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणे कोणालाही परवडणार्‍यातले नाही त्यामुळे चीन किंवा इतर देश अमेरिकेचे बाँड विकत घेतीलच.बहुसंख्य वेळा कंपन्या (किंगफिशरसारख्या) गाळात जातात त्याचे कारण असते throwing good money after bad money. म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे दिसत असूनही बँका अशा कंपन्यांना कर्ज देतात याचे कारण म्हणजे नवे कर्ज दिले तर निदान भविष्यात तरी परिस्थिती सुधारून कंपनी कर्जाची परतफेड करू शकेल तेव्हा आताचे संकट टाळायला नवे कर्ज देणे भाग आहे!! असे कर्ज आज दिले नाही तर सगळेच पैसे बुडितखाती जातील.सध्या चालू आहे तसेच चालू राहिले तर अशी परिस्थिती अमेरिकेविषयी येऊ शकेल.पण ती वेळ यायला अजून बरीच वर्षे आहेत. अमेरिकेचे एकूण पब्लिक डेट जीडीपीच्या ७१.८०% आहे तर जपानचे २२६.१०% आहे.जपानचे दुकान रडतखडत का होईना चालू आहे.जपानच्या १/३ कर्ज अमेरिकेचे आहे तेव्हा अमेरिका अगदी आय.सी.यू मध्ये आहे अशी परिस्थिती नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नोबेल पारितोषिक विजेते पॉल क्रुगमन यांनी एक उपाय सुचवला आहे. खर्चात कपात करण्यापेक्षा सरळ कर्ज राईट-ऑफ करावे. अगदी १००% राईट ऑफ नाही तरी कर्जाचे रिस्ट्रक्चरींग (परतफेडीची मुदत वाढविणे इत्यादी) करणे हा उपाय खर्चात कपात करण्यापेक्षा अधिक चांगला असेल.कारण सगळ्यांनीच खर्चात कपात केली तर अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर येणे अजून कठिण बनेल.याचे कारण मी खर्चात कपात केली तर तुमचे उत्पन्न कमी होईल.कारण मी तुमचा ग्राहक आहे.त्यातून तुमच्यापुढच्या अडचणी वाढतील.अशी कपात सगळ्यांनीच केली तर सगळ्यांपुढच्या अडचणी वाढतील.खर्चात कपात करून या कर्जाच्या ओझ्यातून वाचण्यासाठी जितकी मदत होईल त्यापेक्षा जास्त नुकसान अर्थव्यवस्थेत सगळ्यांपुढे अडचणी निर्माण करून होईल.पहिल्यांदा हा लेख वाचल्यावर मला तरी धक्काच बसला होता.पण नंतर विचार करता क्रुगमन यांचे म्हणणे पटले. अशाप्रकारचे डेट-राईट ऑफ करणे ही भांडवलशाही पध्दतीची 'फ्लीप साईड' आहे.निदान ग्रीस सारख्या देशात तरी असे कर्ज भरमसाठ वाढले याचे कारण लोकांना (विशेषतः सरकारी कर्मचार्‍यांना) प्रचंड सवलती द्यायच्या अभांडवलशाही धोरणांमध्ये होते हा दैवदुर्विलास :) सध्या फेसबुकवर आआपवर तुटून पडण्यात व्यस्त असल्यामुळे या चर्चेसाठी अजून फारसा वेळ देता आलेला नाही.त्यामुळे हा प्रतिसादही थोडा (की बराच) विस्कळीत आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे यात आणखी सहभाग घेईनच.

In reply to by आदूबाळ

क्लिंटन 21/01/2015 - 18:52
पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणे नव्हे का?
What we learn from history is that we don't learn anything from history!! क्रुगमनचा उपाय बाय इटसेल्फ म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे नाही.पण हे संकट का आले हे लक्षात न घेता भविष्यात परत त्याच चुका केल्या तर मात्र तेच संकट भविष्यात परत येणार हे नक्की. २००३ मध्ये वाजपेयी सरकारने वीज क्षेत्रात मोठ्या सुधारणा केल्या.त्यावेळी राज्यातील वीज मंडळांना एकवेळचे रिलीफ पॅकेज दिले.असे पॅकेज का द्यावे लागले? कारण वीज मंडळांनी राजकीय कारणांमुळे की अन्य कारणांमुळे थकलेली वीजबिले, वीजेची चोरी वगैरे गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते.यामुळे संकटात असलेल्या वीज मंडळांना सरकारने पॅकेज दिले आणि भविष्यात परत अशी वेळ येऊ नये असा एकाप्रकारचा इशारा दिला. त्यानंतरच ९-१० वर्षातच परत पहिले पाढे पंचावन्न.परत वीज मंडळे आर्थिक संकटात!!कारणे तीच. माझा प्रश्नः वाजपेयी सरकारने २००३ मध्ये जे काही केले त्यात आणि पॉल क्रुगमन सुचवत आहेत त्यात नक्की फरक काय? एकदा पॅकेज मिळूनही नंतर परत त्याच चुका वीज मंडळांनी केल्या तर मुळात पॅकेज देणे हे 'आजचे मरण उद्यावर ढकलणे' असा त्याचा अर्थ कसा होईल?

In reply to by क्लिंटन

आदूबाळ 21/01/2015 - 20:52
अगदी १००% राईट ऑफ नाही तरी कर्जाचे रिस्ट्रक्चरींग (परतफेडीची मुदत वाढविणे इत्यादी) करणे हा उपाय खर्चात कपात करण्यापेक्षा अधिक चांगला असेल.
इथे कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग होणार आहे. म्हणजे (१) परतफेडीची मुदत वाढणार (२) इंट्रेस्ट रेट कमी होणार (३) कर्जाचा कर होणार, आणि इक्विवॅलंट रिलीफ भविष्यात मिळणार (हा उपाय अर्थात देशाबाहेरच्या कर्जासाठी चालणार नाही). याचा अर्थ कधी ना कधी हे कर्ज - या ना त्या मार्गाने - फेडावं लागणारच. बॅलन्सशीटच्या भाषेत बोलायचं झालं तर डेट डेटच राहिली (उपाय १ आणि २) किंवा डिफर्ड लायाबिलिटीमध्ये बदलली (उपाय ३). राज्य वीज मंडळांना एकवेळचे पॅकेज देणे म्हणजे आजारी कंपनीमध्ये एक्विटी भरणे. एक्विटीची परतफेड करायचा प्रश्नच येत नाही.

In reply to by आदूबाळ

क्लिंटन 21/01/2015 - 22:10
ठिक आहे ना. कर्ज कधीतरी परत करावे लागेल पण रिस्ट्रक्चरींग केल्यास थोडे अधिक मोरॅटोरिअम, अधिक कालावधी अशा स्वरूपाच्या सवलती मिळाल्या तर त्याचा फायदा घेऊन आपली परतफेडीची क्षमता या देशांना वाढवायची संधी मिळेल. या संधीचाही फायदा या देशांनी करून घेतला नाही तर तो त्यांचा गाढवपणा. मुळातल्या रिस्ट्रक्चरींगमध्ये काही दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही. असे रिस्ट्रक्चरींग बँका सुध्दा करतच असतात. दुसरे म्हणजे सर्वांनी खर्चाला कात्री लावणे हा उपाय धोकादायक आहे त्यामुळे अशा मोरॅटॅरिआच्या काळातही देशाची अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही आणि त्यामुळे सरकारकडे या सवलतीच्या काळातही परतफेड करायला पुरेसे पैसे जमणे कठिण आहे या क्रुगमनच्या मताविषयी तुमचे काय म्हणणे आहे?

In reply to by क्लिंटन

आदूबाळ 21/01/2015 - 22:43
त्यामुळे सरकारकडे या सवलतीच्या काळातही परतफेड करायला पुरेसे पैसे जमणे कठिण आहे या क्रुगमनच्या मताविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
संपूर्ण मान्य आहे. प. पू. जॉन मेनार्ड केन्स यांचा आणि माझा मत्त बराब्बर जमतां. ;) पण एकदा मोरॅटोरियम मिळून देश शिकतील याची शक्यता कमी वाटते. एक्का काका म्हटल्याप्रमाणे दर ५-७ वर्षांनी सरकारं बदलणार, त्यामुळे "आजचा दिवस धकवून नेण्या" कडेच कल असणार.

In reply to by क्लिंटन

रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुतिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस. राष्ट्रीय कर्ज माफ किंवा रिस्ट्रक्चर झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सबळ करण्यासाठी त्या देशाकडे उत्पन्नाचा सबळ स्रोत असणे आवश्यक असते... कारण जर उत्पन्नच पुरेसे नसले तर परत कर्जाचे दुष्टचक्र सुरू होते. तेलाच्या पडलेल्या किंमती, अफगाणिस्तान युद्धाचा डोईजड खर्च आणि त्याच युद्धात हरण्याची नामुष्की या सर्वांचे एकत्र परिणाम सोविएत संघराज्य तुटण्यासाठी कारण ठरले. परंतु, रशियाकडे खनिज तेल व वायू; तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग; प्रचंड भूभागावरची नैसर्गिक संपत्ती; आणि "सोशिक जनता" आहे. त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांच्या कर्जपरतीचा खर्च GDP च्या तुलनेने आवाक्यातला झाला. संघराज्य भंगून उरलेल्या रशियाची मोठी सामरिक शक्ती बेजबाबदार हातात किंवा बंडाळीत रूपांतरित होणे हे पाश्चिमात्य जगाला परवडणारे नव्हते त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंगच्या अटी फार कडक होणार नाहीत याची काळजी घेतली गेली. त्यानंतर ३ ते ६ पट वाढलेल्या आणि दशकभर किंवा अधिक वर राहिलेल्या खनिज तेल व वायूच्या किंमतींनी रशियाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेला मदत केली. आता पडलेले/"पाडलेले" तेल/वायुदर रशियाची सर्वात मोठी समस्या आहे. अर्जेंटिनाकडे खनिजसंपत्ती; शेतमालाचे उत्पन्न; आणि "सोशिक जनता" आहेत. त्यामुळे दशक-दोन दशकांच्या प्रयत्नाने तो देश परत ऊर्जितावस्थेस आला. ग्रीसच्या बाबतीत वरची समीकरणे अगदी विरुद्ध आहेत. ग्रीसकडे असा कोणताही मोठा उत्पन्नाचा स्रोत नाही जो त्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकेल. त्याचबरोबर "सोशिक जनता" नसणे ही एक मोठी समस्या आहे... काहीसे अतिशयोक्तिपूर्ण वाटले तरी तेथे कर भरणे सर्वसाधारणपणे भ्याडाचे लक्षण समजले जाते आणि त्याविरुद्ध कडक उपाययोजना करणारे सरकार सत्तेवर येऊ/राहू शकत नाही. सोशिक जनता अडचणीच्या काळात खाली गेलेला आर्थिक स्तर स्वीकारून "अधिक काम + कमी उत्पन्न + काटकसरीचे जीवन" ही त्रिसूत्री मनाने/मनाविरुद्ध स्वीकारून जीवनशैली त्याला साजेशी बदलते; याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीसमध्ये आतापर्यंतचा अनुभव अगदी उलटा आहे... बहुसंख्य ग्रीक अजूनही त्यांच्या सुखवस्तू जीवनशैलीची किंमत जर्मनीसारख्या सधन देशाने उचलावी अश्याच मताचे दिसतात. थोडक्यात त्यांना उत्पन्न जर्मन सुखवस्तू माणसासारखे हवे, मात्र काम आणि करव्यवस्था अरबस्थानातल्या राजपुत्रासारखे हवी आहे. शिवाय, लोकशाहीवादी युरोझोनमध्ये असल्याने ग्रीसमध्ये कोणतेही जाचक कायदे लोकमताविरुद्ध अमलात आणणे हे नैतिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. वरील देशांतील आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत अजून एक फार महत्त्वपूर्ण फरक आहे... तो म्हणजे इतर सर्व देश सर्व प्रकारे सार्वभौम आहेत आणि आपली अर्थव्यवस्था आणि चलनव्यवस्था स्वतंत्रपणे बदलू शकतात. ग्रीस युरोझोनचा सदस्य आहे त्यामुळे त्याची चलनव्यवस्था युरोपियन सेंट्रल बँक नियंत्रित करते. मात्र युरोसंघाच्या घटनेत असलेल्या एका मोठ्या अर्थशास्त्रीय कमतरतेमुळे संघातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर/बजेटवर आणि पर्यायाने त्यांच्या अंतर्गत उत्पन्न/खर्चावर संघाचे नियंत्रण नाही. इतकेच नाही तर ते हिशेब तपासणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे सांगून सदस्य देश त्याला आक्षेप घेऊ शकतो/घेतो. या सुटीच्या आवरणाखाली ग्रीस (आणि इतर काही युरोझोन देशांनी) बर्‍याच अवैध गोष्टी करून त्या प्रसंग गळ्याशी येईपर्यंत लपवून ठेवल्या होत्या. त्या इतर देशांना कळत नव्हत्या असे नाही पण युरोप एकत्रीकरणाच्या लोभाने आणि २००८ पर्यंत केवळ वरच जाणार्‍या अर्थव्यवस्थेमुळे युरोप राजकीयदृष्ट्या एकत्र होईपर्यंत असे प्रसंग तरून जातील अश्या सोयीस्कर स्वप्नावर आधारलेल्या कल्पनेने ते गप्प राहिले होते. आता त्याच चुकीचे हाडूक युरोझोनच्या गळ्यात अडकून जिवावर (युरोझोनचे तुकडे पडणे) उठले आहे. सारांश : युरोझोन समस्या आणि इतर देशांच्या समस्या एकमेकाविरुद्धची दोन टोके आहेत. इकडचा उपाय तिकडे लागू पडणार नाही.

In reply to by क्लिंटन

अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज हा एक वेगळाच अर्थ-राज्य-शास्त्रीय विषय आहे. अमेरिकेच्या जागी इतर कोणताही देश असता तर नक्कीच मोठ्या अडचणीत असता. "अमेरिका डिफॉल्ट करणार नाही" म्हणण्यापेक्षा "अमेरिकेने डिफॉल्ट केला असे म्हणण्यास तिचे कर्जदार धजावत नाहीत" हे सत्य आहे. कारण अमेरिका काही गोष्टींमुळे वेगळा आहे. त्यातील महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत : १. जागतिक राजकीय आणि मुख्य म्हणजे सामरिक महाशक्ती... थोडक्यात सम्राटाला कर्जाची आठवण करून देणे अथवा अधिक कर्ज देणार नाही असे म्हणणे कठीण असते. तो "गैरसोयीच्या" कर्जदारासाठी कोठून, कशी आणि कोणत्या प्रकारे समस्या उभी करेल हे सांगता येत नाही ! २. लहान आणि मोठ्या ऋणकोंबरोबर बँकांचा व्यवहार अगदी उलट प्रकारचा असतो. लहान ऋणकोने कर्जापरताव्यात हयगय केली आणि त्यासाठी बँकेने नियमांप्रमाणे त्याचे दिवाळे वाजवले तरी बँकेला फार फरक पडेल असे नाही. याविरुद्ध, ऋणको इतका मोठा असेल की त्याच्या बुडण्याने बँक बुडू शकेल, तर बँक स्वतः त्याला तरण्यासाठी अजून कर्ज द्यायला तयार असते. अमेरिका या दुसर्‍या प्रकारचा ऋणको आहे. जर अमेरिका बुडाली तर धनकोंनाही मोठे धोके आहेत, त्यातले मुख्य असे : अ) कर्ज देणार्‍यांचे (धनकोंचे) $१८ बिलियन एका झटक्यात $० होतील. आ) अमेरिकेच्या सर्व धनकोंच्या (उदा. चीन, पाश्चिमात्य देश, इ) उत्पन्नाचे मोठे स्रोत अमेरिकेत विकल्या जाणार्‍या त्यांच्या उत्पादन आणि सेवांवर अवलंबून आहेत; ते एका झटक्यात आटतील. इ) अमेरिकेबरोबरचे सर्व व्यवहार अर्थातच अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कोणत्याही कारणाने डॉलरची किंमत घसरली तर केवळ कर्जपरतीमध्ये समस्या होईल इतकेच नाही तर कर्जाच्या मूळ भांडवलाची किंमत घसरणीच्या प्रमाणात कमी होईल. ई) सामरिक व राजकीय दृष्ट्या जागतिक महासत्तेबरोबर पंगा कोणालाच परवडत नाही... देणेकर्‍याला तर नाहीच नाही. या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 21/01/2015 - 21:24
या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते ! ह्म्म... चीन या दॄष्टीने सातत्याने प्रयत्न करत आला आहे आणि करेल ! त्यांनी डॉलर अव्हॉइड करुन युआन मधे व्यवहार करण्यासाठी कधीच सुरुवात केली आहे, मग ते आफ्रिकन देशांशी असो, रशियाशी असो वा ऑस्ट्रेलियाशी. युआन स्वस्त राहुन अमेरिकेला एक्सपोर्ट करता यावा यासाठीच चीनचा हा ट्रेजरी उध्योग चालला होता... पण आता डॉलर त्याची वर्ल्ड रिझर्व करन्सी स्टेटस गमवुन बसला आहे, आणि कोणत्याही चलना मधे त्या चलना मधला / वरचा "विश्वास" महत्वाचा असतो... जो डॉलर घालवुन बसला आहे, त्यामुळे चीन त्यांचा युएस स्टेक कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच बरोबर त्यांच्या युआनसाठी करन्सी स्वॅपिंग सुद्धा करतो आहे. मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की चीन ने हा सगळा धोका आधीच ओळखुन त्यांचे गोल्ड रिझर्व मोठ्या प्रमाणात वाढवले आहे, त्यातही काही सोन्याचा माग काढता येणार नाही अशा पद्धतीनेही सोने आयात करुन ठेवले आहे, रशियाने देखील हाच उध्योग केल्याचे समजते... मंदीचे परिणाम जगाल दिसतील आणि भोगावे लागतील, पण त्याचा अधिक त्रास अमेरिका आणि युरोपला भोगायला लागेल असेच आत्ता पर्यंतचे घटनाक्रम दर्शवतात असे वाटते... Uploaded on Nov 9, 2010 Published on Oct 15, 2014 Published on Oct 12, 2014 मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

In reply to by मदनबाण

चीनने डॉलर पासून दूर होण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत आणि ते अजूनही चालू आहेत. पण चीनच्या गंगाजळीचे (उघडपणे माहित असलेले) कमीत कमी $१.३ (काहींच्या मते ३) ट्रिलियन अमेरिकेच्या कर्जामध्ये अडकलेले आहेत. हा अमेरिकेच्या बुडाखाली अडकलेला पाय ओढून काढणे तितके सोपे नाही आणि चीन त्यातून मुक्त झाल्यास मोठी डोकेदुखी होईल हे अमेरिकाही ओळखून आहे. त्यामुळे हा केवळ ऋणको-धनको असा सरळ संबंध नसून जगाच्या पटावरील दोन वर वर आर्थिक मैत्री दाखवणार्‍या प्रतिस्पर्ध्यांमधली छुपी लढाई आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

केवळ चीनच नाही तर युरोझोननेही युरोला जगतिक चलन बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र युरोझोने क्रायसिसने त्यांना मोठी खीळ बसली. पूर्व जागतिक सामरिक आणि आर्थिक महाशक्ती ब्रिटन मधून मधून इतरांच्या समस्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतेच. पण आतापर्यंत (विशेषतः युरोच्या आगमनानंतर) त्यांना ब्रिटिश पौंड प्रबळ जागतीक चलन बनणे कठीण आहे हे कळून चुकले असावे. सद्या त्यांचे लक्ष लंडन महत्वाचे जागतीक वित्तकेंद्र रहावे या मर्यादित उद्दीष्टावर मुख्यतः केंद्रित आहे असे दिसते.

In reply to by क्लिंटन

नगरीनिरंजन 21/01/2015 - 22:06
क्लिंटनजी, तुम्ही दिलेला लेख वाचला. More often, debt relief takes place implicitly, through "financial repression": Government policies hold interest rates down, while inflation erodes the real value of debt. हे कसे होते ते थोडेसे माहित आहे पण अमेरिकेत २००८ पासून क्युई आणि झर्प असूनही इन्फ्लेशन का वाढत नाहीय यावर थोडेसे विवेचन केल्यास सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडेल. धन्यवाद.

In reply to by नगरीनिरंजन

बोका-ए-आझम 22/01/2015 - 00:18
केन्सच्या म्हणण्यानुसार निव्वळ मौद्रिक (monetary ) उपाय हे मंदीवर लागू पडत नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये विश्वास असावा लागतो. Depression is not just economic, it is also psychological असं त्याचं म्हणणं होतं. मौद्रिक उपायांनी पैशाचा पुरवठा वाढेल पण वस्तूंसाठी मागणी वाढणार नाही. जर मला उद्या काय होईल याची शाश्वती नसेल तर मी खर्चावर नियंत्रण आणायचाच प्रयत्न करणार. १९२९ च्या जागतिक महामंदीमध्येही असंच झालं होतं. तेव्हा केन्सने सरकारने नोक-या निर्माण कराव्यात असं सुचवलं होतं. त्यानंतर आलेल्या दुस-या महायुद्धाने अमेरिकेला मंदीतून बाहेर काढलं. आताही तसा confidence लोकांमध्ये नाही म्हणून किंमती वाढत नाहीत आणि मंदी अजूनही टिकून आहे. दुस-या महायुद्धात उध्वस्त झालेल्या युरोपला उभं करताना अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाली. पूर्व युरोपीय देश जे रशियाच्या अंकित होते त्यांच्यात आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये व्यापारी संबंध नव्हते. त्याचा अमेरिकेला फायदा झाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे अमेरिकेवर त्यासाठी अवलंबून राहायची कोणाला फारशी गरज नाही.

In reply to by बोका-ए-आझम

नगरीनिरंजन 22/01/2015 - 04:47
अच्छा, मग यावेळी वेगळं काय आहे? तोच उपाय अमेरिकेने वा युरोपियन देशांनी वा जपानने का नाही केला? जवळ जवळ ६ वर्षे अमेरिकेत क्युई चालू आहे. त्याच काळात भरपूर सरकारी नोकर्‍या निर्माण केल्या असत्या (काम असो वा नसो) तर फूड स्टॅम्प्स वगैरेंवर ऐवीतेवी जाणारा पैसा सत्कारणी लागला नसता का?

In reply to by नगरीनिरंजन

बोका-ए-आझम 22/01/2015 - 10:22
प्रश्न असा आहे की नक्की कुठल्या सेक्टरमध्ये सरकारी नोक-या निर्माण करणार? आपल्यासारख्या देशात निदान इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती हा एक पर्याय असू शकतो. अमेरिकेत तेही शक्य नाही. आणि १९२९ च्या वेळी असे उपाय तातडीने करण्यामागचं एक कारण हेही होतं की सोविएत रशिया हा तिथे सरकारच सगळं करत असल्यामुळे मंदीपासून मुक्त होता. जेव्हा अमेरिकेत २५% बेकारी होती - तेव्हा रशियात सरकार नोक-या निर्माण करत होतं. त्यामुळे रशियाचा आणि पर्यायाने साम्यवादाचा प्रभाव वाढू नये आणि लोकांनी भांडवलशाहीच्या पूर्ण विरोधात जाऊ नये म्हणून अमेरिकन सरकारने केन्सचे उपाय अवलंबले. आता तशी परिस्थिती नाहीये. मुळात अमेरिकेत सरकार सोशल सिक्युरिटी या नावाखाली नागरिकांसाठी ब-याच गोष्टी करतं. हे चांगलंच आहे पण त्यामुळे अमेरिकन लोक बचत करत नाहीत. १९२९ ची मंदी आली कारण अमेरिकनांनी त्यावेळी गरज नसताना बचत केली. २००८ ची मंदी अाली कारण अमेरिकनांनी प्रमाणाबाहेर खर्च केला.

In reply to by बोका-ए-आझम

नगरीनिरंजन 22/01/2015 - 15:04
कोणत्याही क्षेत्रात नोकर्‍या करायच्या तयार. नुसतं मेक बिलीव्ह. एक खड्डा खणणार आणि दुसरा भरणार अशी कामं. शेवटी लोकांपर्यंत पैसा पोचला आणि सायकॉलॉजिली त्यांचा कॉन्फिडन्स वाढला म्हणजे झालं. मागणी आणि इन्फ्लेशन आपोआप वाढेल.

बोका-ए-आझम 21/01/2015 - 14:44
ग्रीसचा प्रश्न सुटू न शकण्याचं अजून एक कारण म्हणजे युरो. जर ग्रीसचं चलन ' ड्रॅक्मा ' आत्ता असतं तर त्याचं अवमूल्यन करुन ग्रीसला पर्यटनक्षेत्राद्वारे परकीय चलन मिळवता आले असते.पण युरो असल्यामुळे आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेकडे त्याची जबाबदारी असल्यामुळे ग्रीसला काहीच करता येत नाही.

मेघा देसाई 21/01/2015 - 17:47
लेख अनि अभिप्राय आवडले,याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परीनाम काय होईल? सामान्य जनतेने कशी इन्वेस्त्मेन्त केली पहिजे म्हन्जे मंदी आली तर परिस्थिती हाताबाहेर जनार नाही?यावर तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल

चौकटराजा 21/01/2015 - 18:08
जगावर भय़ंकर अर्थापत्ती कोसळली तर स्वाभाविकपणे शेती व्यवसाय तरी तग धरेल.याच बरोबबर खत व्यवसाय , पाणी व्यवसाय कीटक नाशक व्यवसाय हेही तग धरतील. आता अनेक लोक फ्लॅट्स घेऊन व सोने घेऊन गुंतवणूक करीत असले तरी फ्लॅट व सोने दोघानाही उत्पादन मुल्य नाही. सबब शक्य असेल तर शेत विकत घेणे हे श्रेयस्कर !

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 21/01/2015 - 21:03
मामा काय म्हणता राव. तुम्हाला सगळे काका म्हन्तेत म्हणून आमी म्हन्ले.. तुमी नसले "काका" तर तशे सांगा की.. आमचा "मामा" कशाला बनविता हो. ;) बादवे, हा तो धागा .. बहुमूल्य माहीती मात्र तुम्हीच शोधून वाचा तिथे.

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 21/01/2015 - 21:51
शेत विकत घेऊन करायचे काय? आयुष्यभर शेती केवळ सिनेमा आणि पर्यटन करताना बघितलेला माणुस दर महिन्याचा खर्च चालवण्या इतपत शेतीत तरबेज होणं शक्य नाहि.

चौकटराजा 22/01/2015 - 06:56
इ ए साहेब, या तुमच्या लेखाने अनेकाना आपल्याकडील माहिती इथे देण्यास प्रोत्साहित केले आहे. आपल्याला कशा कशाचा व्यासंग आहे हे एकदा सगळे खुल्ला सांगून टाका पाहू ! प्रवास, इतिहास, मेडिसिन ........जादूगाराच्या पोतडीतून काय काय दाखवणार आहात ? बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ? माणूस अगदीच जनावरासारखा जगत होता का?

In reply to by चौकटराजा

बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ? हे तर सर्व प्राण्यांत आणि प्रकर्षाने मानवप्राण्यात सुरुवातीपासूनच "अन्न, सुरक्षा आणि प्रजनन" यांची तजविज करण्याच्या धडपडीत होते आणि आहे ! सतत जागा बदलणार्‍या भटक्या-शिकारी माणसाला कोणत्याही गोष्टीचा मोठा साठा करून तो बरोबर घेऊन जाणे जिकीरीचे असते. त्याकाळी मंदी आणि तेजी ऐवजी निसर्गचक्र आणि त्यामुळे झालेली अन्नाची चणचण अथवा मुबलकता याची चिंता असणे/नसणे अवलंबून होते. त्याचबरोबर, इतर टोळ्यांशी अन्नासाठी आणि आस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अनिवार्य होता. म्हणजेच ताण आणि घबराट ह्या भावना अर्वाचीन तर नाहीतच पण केवळ मानवापुरत्याच आहेत असेही नाही. मात्र माणसाने भटकंती सोडून शेती करणे सुरू केले तेव्हा मोठ्या मानवसमूहांचा आकार वाढला आणि त्यांच्यामध्ये देवघेवीचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर जमीन, वस्तू आणि चलन यांचे माणसांच्या समुहांवर वर्चस्व गाजविण्यासाठी असणारे महत्व त्या समुहातल्या चलाख मानवांच्या ध्यानात यायला वेळ लागला नसावा. जेव्हा एखाद्या गोष्टीचा साठा करणे आणि त्याचे संरक्षण करणे समुहातले आपले महत्व राखण्यासाठी आवश्यक होते, तेव्हा ती स्थिती मानवाला मंदी (साठा आहे पण ग्राहक नाही), तेजी (गाहक आहे आणि साठा नाही / साठा आहे पण त्याची विक्री करणारा प्रतिस्पर्धी नाही), ताण (साठ्याचे संरक्षण कसे करावे), घबराट (साठाच्या मालकिसाठी निर्माण झालेल्या प्रतिस्पर्ध्याला कसे तोंड द्यावे), हे सगळे संघटीत स्वरूपात सुरू झाले असणार !

बोका-ए-आझम 23/01/2015 - 00:00
औद्योगिक क्रांतीच्या आधीही असले प्रकार होते. हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही. या फुलांवर कसलातरी रोग पडल्यामुळे त्यांच्या पाकळ्या रंगीबेरंगी झाल्या होत्या. त्यामुळे मागणी प्रचंड वाढली आणि किंमतीही आभाळाला भिडल्या. लोकांनी घरं आणि जमिनी गहाण टाकून ट्युलिपमध्ये पैसे गुंतवले. पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यावर किंमती कोसळल्या आणि हे लोक बरबाद झाले. हा ट्युलिपमॅनिया औद्योगिक क्रांतीच्या आधीच झालेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालात आस्तित्वात आलेला ट्युलिप मॅनिया हा युरोपच्या आर्थिक मंदीच्या इतिहासातला एक मोठा चमत्कारीक अध्याय आहे ! हा प्रसंग जगातला पहिला आर्थिक फुगा (इकॉनॉमिक बबल) समजला जातो. युरोपमध्ये नविनच आलेले ट्युलिप डच उच्चभ्रूंमध्ये इतके प्रिय झाले की १६३७ च्या मार्चमध्ये ट्युलिपच्या एका कंदाची किंमत ३,००० ते ४,१०० गिल्डर इतकी होती... हा आकडा त्याकाळच्या कसबी कारगिराच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाइतका मोठा होता. इतकेच काय तर एका कंदाच्या बदल्यात १२ एकर जमीन दिल्याचा किस्साही सांगितला जातो ! अर्थातच थोड्या काळाने हा फुगा फुटून बर्‍याच जणांचे दिवाळे वाजवून गेला. त्यानंतर कोणत्याही आर्थिक फुग्याला (जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मूळ अंगभूत पात्रतेपेक्षा अनेक पटींनी किंमत मोजली जाते त्या अवस्थेत) ट्युलिप मॅनिया असे संबोधण्याची प्रथा पडली आहे.

कलंत्री 23/01/2015 - 12:57
या धाग्यावर बरीच बोधप्रद माहिती मिळाळी. अर्थव्यवस्था आणि मुस्लिम धर्म, हिंदु धर्म यांचा संबंध कोण्या जाणकारांनी सांगितला तर बरेच होईल. अपेक्षेसह.
जगाची अर्थिक विभागणी हे जग अर्थिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे "आर्थिकदृष्ट्या सबळ आणि देणेकरी उर्फ सधन पुढारलेले देश आणि म्हणुनच दादा देश" आणि "आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि घेणेकरी उर्फ विकसनशील / अविकसित देश आणि म्हणूनच दादा देशांवर कमीजास्त प्रमाणात अवलंबून असलेले देश" असे विभागलेले गेलेले आहे. अर्थकारणाचे राजकारण आणि राष्ट्रिय कर्जे जगातल्या सर्व देशातल्या सर्व जनतेला आपली आर्थिक स्थिती उत्तरोत्तर वर वर जावी असे वाटते... विकसित / अविकसित देशांच्या जनतेत याबाबत तत्वतः फरक नाही.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार ·
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.