मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या.. ·

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

माझीही शॅम्पेन ·

रेवती 31/10/2016 - 18:56
खटपट्याजी, तुम्ही भारतात जाणार होता हे आधी सांगितले नाहीत. आपली प्रथा आहे ती! नुसतं बुकिंग झालं की ब्यांडबाजा असतो. इथे तुम्ही जाऊन पोहोचलात, कट्ट्याला गेलात म्हणून समजतेय. असो, बघून घेतले जाईल. बाकी कट्टा वृत्तांत आवडण्यात आल्या गेला आहे.

टक्याच लग्न ठरलं का? ह्याच बातमीकडे डोळे लावुन आक्खं मिपा बसलं आहे... काय असेल तो सस्पेन्स फोडा.. ;) फायनली ते बोबो भेटलेच नाहीत का? अरेरे... कट्टा अगदी दणक्यात झालेला दिसतो. मिस केला की त्यांनी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 31/10/2016 - 20:29
बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =)) चूक :- Thane, Kalyan-Dombivli among 5 in state to make it to smart city list

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

In reply to by अभ्या..

मदनबाण 31/10/2016 - 20:37
चाललं की... आमी बी जास्त मागे नाय ! ;) तसही ठाणे टॉवर सिटी आणि मॉल सिटी म्हणुन प्रसिद्ध पावलीच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

अभ्या.. 31/10/2016 - 19:05
जुन्या पिक्चरात नायतर नाटकात मागे बाल्कनीचा सेट लावतात तसा का लावलाय? बाकी कट्टा ठिक. मेनु पुळचट. अर्थात गप्पा रंगल्या असल्याने त्याकडे लक्ष नसावेच कुणाचे. ;) धक्कादायक बातमी म्हणजे ट्रम्पकाका फिक्सींग मारले की काय? की मदनबाणाने जागतिक महायुध्दाचे भविष्य वर्तवले?

गवि 31/10/2016 - 19:21
दुपारी येऊन चक्कर टाकली असता कट्टा समाप्त झाल्याचे दिसले. फोटो न दिसल्याने जळजळ नाही. पुढील कट्ट्यांना शुभेच्छा. यापूर्वी तिथेच समोर पुरेपूर कोल्हापूरमधे कट्टा झाला होता.

मदनबाण 31/10/2016 - 20:20
P1 बरेच दिवस पल्याडला कट्टे ठरत आणि मला त्याला काही हजर राहता येत नव्हते... यावेळी ते जमले ! :) मी मापं आणि इतर मंडळी ज्यांनी मला मागच्या सर्व कट्यांना विचारणा केली होती त्यांचे आभार मानतो आणि या कट्ट्याला त्यांना मिस केले हे देखील नमूद करु इच्छितो. मेतकूटला मिपा इतिहास असल्या कारणाने आणि इथे जावुन पहावयास हवे होते असे म्हंटले होते ते या कट्ट्याने पूर्ण झाले. टक्याला दोनदा फोनवले आणि योग्य मेतकूट असलेल्या जागी पोहचलो.वेळेच्या आधी पोहचण्याची खोड असल्या कारणाने आधीच हजर झालो होतो... मग डॉक आणि सर्व मंडळी हजर झाली. P2 खादाडीची सुरुवात अंजीरकतलीने झाली. :) P3 काय मागवायचे याची चर्चा झाल्यावर सर्व पदार्थांची ऑर्डर देण्यात आली. कोथिंबीर वडी बरोबर अळुवडी सुद्धा सांगा अशी माझी आवड सांगितली. :) डाविकडे पेंटिंग लावले आहे तिथे माझी नजर गेली... म्हंटल काय आहे ते जरा पाहुया ! p4 असेच एक अजुन सुंदर पेंटींग दिसले तेही टिपले... P5 कोथिंबीर वडी आणि अळुवडी काही वेळातच हजर झाल्या... P6 P7 पदार्थ झटपट पोटात जात होते आणि चर्चेला जोरदार रंग चढत होता... डॉक यांना कायाकल्प सिद्धी वश आहे असे जे नेहमी म्हणतो तेच परत रिपीट मारतो. :) रिंगां पासुन आयटी पर्यंत "सर्व" विषयावर माहितीपूर्ण चर्चा झाली ! ;) मग झाली भजीयों पे चर्चा... :) P7 घरला पाहुणे मंडळी येणार असल्याने आणि मस्त ताव मारुन पोट भरल्याने मी लवकर सटकलो... सर्वांना भेटुन फार आनंद वाटला... असेच कट्टे होत राहोत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

In reply to by मदनबाण

अप्रतिम फोटो बाण राव मूळ लेखात राहूनच गेलं कट्ट्याच्या सुरुवातीलाच तुम्ही आणलेले मृदगंध आणि रातराणी असे दोन अत्तर खूप छान होते

In reply to by सुबोध खरे

बातमीचा टकाच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.
+ १०० ह्याही बातमीचे पडसाद मिपा वर्तुळात नक्की उमटणार , फक्त काही दिवस थांबा

बोबो 31/10/2016 - 21:52
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.

वसई स्वारी च्या वेळेला चिमाजी अप्पांनी वसवलेले इतके जुने मंदिर आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकतो. आज ह्या निमित्ताने औरंगाबादच्या कट्ट्यची (आम्हीच बोलवून ऐत्या वेळी न जाऊ शकल्याचा ) खंत आमच्या पुरती थोडीशी शमली ... कालच्या अनुभवावरून थोडा दबकत गेलो हे खरच .... सगळ्यांनाच भेटून फार बरे वाटले ...

नीलमोहर 01/11/2016 - 16:16
म्हणजे आम्हाला गोग्गोड बातमी आणि लाडू मिळणार तर ... लौकरच, बाकी कट्टा वृत्तांत भारी,

किसन शिंदे 02/11/2016 - 13:39
भारी कट्टा झालेला दिसतोय. बाकी तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली असतीत तर तुमच्या कट्ट्याला चार चांद लागले असते. आमचे एक दादरकर मित्र त्या कोथिंबीर वडीला पीठलं वडी म्हणतात. =))

In reply to by सस्नेह

अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि , अनाहिता कट्टे कसेही होत असले तर ते फक्त अनाहिता साठीच असतात ना :) (जंगल मी मोर नाचा ..... ) आमचं तस नाही सर्वे सुखिनः संतु टाईप्स :)

In reply to by माझीही शॅम्पेन

टवाळ कार्टा 04/11/2016 - 12:24
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि
=))
छान वृ. तेवढा काही स्मार्ट नाही वाटला कट्टा ! अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात, असे खेदाने णमूद करते :(
हे मोठ्या साहेबांच्या वक्तव्यासारखे वाटले..."सर्जीकल स्ट्राईक आमच्यावेळेसही होत होते" टाईप =))

रेवती 31/10/2016 - 18:56
खटपट्याजी, तुम्ही भारतात जाणार होता हे आधी सांगितले नाहीत. आपली प्रथा आहे ती! नुसतं बुकिंग झालं की ब्यांडबाजा असतो. इथे तुम्ही जाऊन पोहोचलात, कट्ट्याला गेलात म्हणून समजतेय. असो, बघून घेतले जाईल. बाकी कट्टा वृत्तांत आवडण्यात आल्या गेला आहे.

टक्याच लग्न ठरलं का? ह्याच बातमीकडे डोळे लावुन आक्खं मिपा बसलं आहे... काय असेल तो सस्पेन्स फोडा.. ;) फायनली ते बोबो भेटलेच नाहीत का? अरेरे... कट्टा अगदी दणक्यात झालेला दिसतो. मिस केला की त्यांनी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 31/10/2016 - 20:29
बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =)) चूक :- Thane, Kalyan-Dombivli among 5 in state to make it to smart city list

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

In reply to by अभ्या..

मदनबाण 31/10/2016 - 20:37
चाललं की... आमी बी जास्त मागे नाय ! ;) तसही ठाणे टॉवर सिटी आणि मॉल सिटी म्हणुन प्रसिद्ध पावलीच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

अभ्या.. 31/10/2016 - 19:05
जुन्या पिक्चरात नायतर नाटकात मागे बाल्कनीचा सेट लावतात तसा का लावलाय? बाकी कट्टा ठिक. मेनु पुळचट. अर्थात गप्पा रंगल्या असल्याने त्याकडे लक्ष नसावेच कुणाचे. ;) धक्कादायक बातमी म्हणजे ट्रम्पकाका फिक्सींग मारले की काय? की मदनबाणाने जागतिक महायुध्दाचे भविष्य वर्तवले?

गवि 31/10/2016 - 19:21
दुपारी येऊन चक्कर टाकली असता कट्टा समाप्त झाल्याचे दिसले. फोटो न दिसल्याने जळजळ नाही. पुढील कट्ट्यांना शुभेच्छा. यापूर्वी तिथेच समोर पुरेपूर कोल्हापूरमधे कट्टा झाला होता.

मदनबाण 31/10/2016 - 20:20
P1 बरेच दिवस पल्याडला कट्टे ठरत आणि मला त्याला काही हजर राहता येत नव्हते... यावेळी ते जमले ! :) मी मापं आणि इतर मंडळी ज्यांनी मला मागच्या सर्व कट्यांना विचारणा केली होती त्यांचे आभार मानतो आणि या कट्ट्याला त्यांना मिस केले हे देखील नमूद करु इच्छितो. मेतकूटला मिपा इतिहास असल्या कारणाने आणि इथे जावुन पहावयास हवे होते असे म्हंटले होते ते या कट्ट्याने पूर्ण झाले. टक्याला दोनदा फोनवले आणि योग्य मेतकूट असलेल्या जागी पोहचलो.वेळेच्या आधी पोहचण्याची खोड असल्या कारणाने आधीच हजर झालो होतो... मग डॉक आणि सर्व मंडळी हजर झाली. P2 खादाडीची सुरुवात अंजीरकतलीने झाली. :) P3 काय मागवायचे याची चर्चा झाल्यावर सर्व पदार्थांची ऑर्डर देण्यात आली. कोथिंबीर वडी बरोबर अळुवडी सुद्धा सांगा अशी माझी आवड सांगितली. :) डाविकडे पेंटिंग लावले आहे तिथे माझी नजर गेली... म्हंटल काय आहे ते जरा पाहुया ! p4 असेच एक अजुन सुंदर पेंटींग दिसले तेही टिपले... P5 कोथिंबीर वडी आणि अळुवडी काही वेळातच हजर झाल्या... P6 P7 पदार्थ झटपट पोटात जात होते आणि चर्चेला जोरदार रंग चढत होता... डॉक यांना कायाकल्प सिद्धी वश आहे असे जे नेहमी म्हणतो तेच परत रिपीट मारतो. :) रिंगां पासुन आयटी पर्यंत "सर्व" विषयावर माहितीपूर्ण चर्चा झाली ! ;) मग झाली भजीयों पे चर्चा... :) P7 घरला पाहुणे मंडळी येणार असल्याने आणि मस्त ताव मारुन पोट भरल्याने मी लवकर सटकलो... सर्वांना भेटुन फार आनंद वाटला... असेच कट्टे होत राहोत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu

In reply to by मदनबाण

अप्रतिम फोटो बाण राव मूळ लेखात राहूनच गेलं कट्ट्याच्या सुरुवातीलाच तुम्ही आणलेले मृदगंध आणि रातराणी असे दोन अत्तर खूप छान होते

In reply to by सुबोध खरे

बातमीचा टकाच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.
+ १०० ह्याही बातमीचे पडसाद मिपा वर्तुळात नक्की उमटणार , फक्त काही दिवस थांबा

बोबो 31/10/2016 - 21:52
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.

वसई स्वारी च्या वेळेला चिमाजी अप्पांनी वसवलेले इतके जुने मंदिर आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकतो. आज ह्या निमित्ताने औरंगाबादच्या कट्ट्यची (आम्हीच बोलवून ऐत्या वेळी न जाऊ शकल्याचा ) खंत आमच्या पुरती थोडीशी शमली ... कालच्या अनुभवावरून थोडा दबकत गेलो हे खरच .... सगळ्यांनाच भेटून फार बरे वाटले ...

नीलमोहर 01/11/2016 - 16:16
म्हणजे आम्हाला गोग्गोड बातमी आणि लाडू मिळणार तर ... लौकरच, बाकी कट्टा वृत्तांत भारी,

किसन शिंदे 02/11/2016 - 13:39
भारी कट्टा झालेला दिसतोय. बाकी तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली असतीत तर तुमच्या कट्ट्याला चार चांद लागले असते. आमचे एक दादरकर मित्र त्या कोथिंबीर वडीला पीठलं वडी म्हणतात. =))

In reply to by सस्नेह

अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि , अनाहिता कट्टे कसेही होत असले तर ते फक्त अनाहिता साठीच असतात ना :) (जंगल मी मोर नाचा ..... ) आमचं तस नाही सर्वे सुखिनः संतु टाईप्स :)

In reply to by माझीही शॅम्पेन

टवाळ कार्टा 04/11/2016 - 12:24
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि
=))
छान वृ. तेवढा काही स्मार्ट नाही वाटला कट्टा ! अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात, असे खेदाने णमूद करते :(
हे मोठ्या साहेबांच्या वक्तव्यासारखे वाटले..."सर्जीकल स्ट्राईक आमच्यावेळेसही होत होते" टाईप =))
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच

अशी सजेल दिवाळी

नूतन ·

नूतन 13/10/2016 - 08:30
फोटो नेहमी प्रमाणे गुगलवर चढवले आहेत आणि मला लॉग इन न करताही दिसत आहेत. काय प्रॉब्लेम असावा? कुणी मार्गदर्शन करु शकेल का?

In reply to by नूतन

कंजूस 13/10/2016 - 10:41
१) फोटोवर क्लिक करा २)मोठा दिसल्यावर लिंक कॅाप करा ३)ही लिंक ( गुगल लॅागिन नसताना ) नवीन अड्रेस बारमध्ये पेस्ट करून तो फोटो मोठा दिसतो का पाहा. दिसला तर ती लिंक वापरा. - ४)सध्याच्या लिंक पेस्ट करून पाहिल्या तेव्हा नाही दिसत शिवाय साइज फक्त ५ kb येतेय (thumbnail). मोठे फोटो बहुधा १५० ते ६०० kb असतात.

In reply to by नूतन

अभ्या.. 14/10/2016 - 19:29
दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त काम झालेय. आकाशकंदील तर खतरनाक भारी झालाय. अल्टीमेट काम. गणेशचित्रमालेच्या क्विलिंगमास्टरची भारीच कामगिरी.

In reply to by यशोधरा

अभ्या.. 14/10/2016 - 23:14
सूडक्या, कंदील जबरा जमलाय. फोटो तर काय पार कंदील बलोच म्हणले असते पण गेली बिचारी. असो. लास्ट फोटो भयंकर आवडलेला हाये.

सुंदर आहेत ग तुझ्या सगळ्या कलाकृती, सूड, तू केलेला कंदिलही सुरेख. स्वाती

नूतन 18/10/2016 - 09:44
प्रतिसाद आणि कौतुकासाठी मनापासून आभार. ऑनलाईन क्विलिंग शिकवता येणं जरा कठीण आहे, पण एखाद्या मिपा कट्ट्यावर जरूर शिकवेन. दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबरला ठाणे येथे आयोजीत एका प्रदर्शनात माझ्या क्वीलींगच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मी सहभागी होत आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

In reply to by किसन शिंदे

नूतन 18/10/2016 - 23:58
दिनांक २२ शनिवार व २३ रविवार नौपाडा हिंदू भगिनी मंडळ पूजा अपार्टमेंट, हरी कृष्ण लेन ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे धन्यवाद

नूतन 13/10/2016 - 08:30
फोटो नेहमी प्रमाणे गुगलवर चढवले आहेत आणि मला लॉग इन न करताही दिसत आहेत. काय प्रॉब्लेम असावा? कुणी मार्गदर्शन करु शकेल का?

In reply to by नूतन

कंजूस 13/10/2016 - 10:41
१) फोटोवर क्लिक करा २)मोठा दिसल्यावर लिंक कॅाप करा ३)ही लिंक ( गुगल लॅागिन नसताना ) नवीन अड्रेस बारमध्ये पेस्ट करून तो फोटो मोठा दिसतो का पाहा. दिसला तर ती लिंक वापरा. - ४)सध्याच्या लिंक पेस्ट करून पाहिल्या तेव्हा नाही दिसत शिवाय साइज फक्त ५ kb येतेय (thumbnail). मोठे फोटो बहुधा १५० ते ६०० kb असतात.

In reply to by नूतन

अभ्या.. 14/10/2016 - 19:29
दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त काम झालेय. आकाशकंदील तर खतरनाक भारी झालाय. अल्टीमेट काम. गणेशचित्रमालेच्या क्विलिंगमास्टरची भारीच कामगिरी.

In reply to by यशोधरा

अभ्या.. 14/10/2016 - 23:14
सूडक्या, कंदील जबरा जमलाय. फोटो तर काय पार कंदील बलोच म्हणले असते पण गेली बिचारी. असो. लास्ट फोटो भयंकर आवडलेला हाये.

सुंदर आहेत ग तुझ्या सगळ्या कलाकृती, सूड, तू केलेला कंदिलही सुरेख. स्वाती

नूतन 18/10/2016 - 09:44
प्रतिसाद आणि कौतुकासाठी मनापासून आभार. ऑनलाईन क्विलिंग शिकवता येणं जरा कठीण आहे, पण एखाद्या मिपा कट्ट्यावर जरूर शिकवेन. दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबरला ठाणे येथे आयोजीत एका प्रदर्शनात माझ्या क्वीलींगच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मी सहभागी होत आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

In reply to by किसन शिंदे

नूतन 18/10/2016 - 23:58
दिनांक २२ शनिवार व २३ रविवार नौपाडा हिंदू भगिनी मंडळ पूजा अपार्टमेंट, हरी कृष्ण लेन ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे धन्यवाद
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ.

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

मोहिम-ए-संपादक

रातराणी ·

रातराणी 22/09/2016 - 11:59
आ. मा. गावडेसरांनी लेखन वाचून इथे प्रकाशित करण्यास योग्य आहे असा हिरवा कंदील दाखवल्याने धाडस करत आहे. श्री श्री टका सर आणि अप्रत्यक्षरित्या या लेखात आलेले अन्य मिपाकरांनी हा धागा खेळीमेळीने घ्यावा ही नम्र विनंती. :)

अभ्या.. 22/09/2016 - 12:00
आहाहाहाहा, टक्याला तह्यात (तो किंवा मराठी आंजा दोन्हीपैकी ज्यात धुग्धुगी शिल्लक असेल तोपर्यंत) संपादक करण्यात यावे एवढे बोलून याटिकानी मी खाली बसतो. जागा आहे म्हणून कुणीही माझ्या शेजारी लगेच चिटकायला/चिकटायला/खेटायला येऊ नये. तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही. नुसता चुना मिळणार नाही. धन्यवाद . दु. दु. अभ्या..

In reply to by अभ्या..

नाखु 22/09/2016 - 13:03
(अंगात) आलेला टक्या असे कल्पनेनेच घाम फुटला, नुसता बिन (पिसाचा) आवरत नव्हता (संदर्भ) एक कट्टा चायाचित्र अता पिसे आल्यावर कसा आवरेल. बाकी कल्पनेची आयडीया आणि "उम्मीद"वारी आवडली. टक्या वायद्याचा पक्का आहेस ना? खुलासाधीन नाखु

खेडूत 22/09/2016 - 12:31
:) मस्त. सहस्रबुद्धेंच्या चकलीसारखी खुसखुशीत. फक्त मुलाखतमूर्तीचा विचारात गढलेला फटू पायजे होता.( रेखाचित्र/ अर्कचित्र चालेल!)

बाकी कल्पना नाही मात्र माननीय बाबबाब टका भाऊ, संपादकपदाची मान गळ्यात पडताच "रॉयल एनफिल्ड : प्रश्नोत्तरी" धागाच पहिल्या फटक्यात उडवतील असे वाटते. (कार्ब्युरेटर पेट्रोलात बुडवुन बसलेला) बाप्या

अजया 22/09/2016 - 14:23
रारा रारा ,टका संपादक झाला तर तुम्ही टका साहेबांची पिए व्हावे. तुम्ही डिक्टेशन मस्त घेता ;)

In reply to by अजया

पैसा 22/09/2016 - 14:32
+१ हमखास यशस्वी, तुफान विनोदी, करुण रसप्रधान, एकपात्री, संगीत, फार्सिकल नाटकाचा प्रयोग. लैच्च मणोरंजक धागा आहे. याचे विडंबन बुवा किंवा स्पा कोणत्या शब्दात करतील या कल्पनेने हहपुवा!

प्रचेतस 22/09/2016 - 15:23
=)) जिलबी पडली तर एकदाची. बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.

In reply to by प्रचेतस

मी-सौरभ 23/09/2016 - 19:37
बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.
याला आमचा विरोध आहे. ओरोगिनल भा सं आता मा सं झाले असले तरी आमच्यासाठी भा सं म्हणजे तेच फक्त ट्काला 'ऊपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?

नीलमोहर 22/09/2016 - 18:03
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने उठवले रान, बंद पाडले डू आयचे दुकान सदस्य म्हणाले, व्वा व्वा ! टका म्हणाला, झाडूच हवा कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने मारली कात्री, ot करून रात्री मिपाकर म्हणाले, छान छान ! टका म्हणाला, आपलीच शान कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने भरले रागे आणि धडाधड उडवले धागे मालक म्हणाले, शाबास ! टका म्हणाला, काही नाही...... टका म्हणाला, आ ता मा झ्या त ता क द ना ही... !!

In reply to by नीलमोहर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:58
मिपामधल्या आयडींची भरली होती सभा टका नव्हता सभापती तरी मध्ये उभा! टका म्हणाला टका म्हणाला आयडींनो मिपावरची सूट मिपावरची सूट तुम्हा आम्हा सर्वांना डू आयडीचे शेपूट! या शेपटाचे कराल काय पिरातै म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी मारीन (अमेरिकन) माशा! पुढची कडवी पूर्ण करावीत आणि प्रचंड हलके घ्यावे ही णम्र विनंती!

वडाप 22/09/2016 - 20:20
ते टकाशेट निवुडणुकीला हुबं हाय का? आमच्या त्यास्नी शुबेच्चा. लय प्रामाणिक उमीदवार वाटतंय. तरुण रक्ताचं गडी हाय. पंधरा मिनिटाचंच राज्य मागतायत ह्यो तेंचा विनय हाइच. इत्त चांगलं काम करतील की लुकं पंधरा वर्स र्हा म्हनतील हा विस्वास ठीवा. ते सुलापुरातलं पावणं जरा तिकट बोलतं त्याचं मणावर घिऊ नगा. मदतीला पक्क हाय जनू. परचारासाठी आपली गाडी हैच. खाटाबिटा आनू नका. पब्लिक घिऊन जैल. पुना शुबेच्चा. ( मुलाखत घिणाय्रा म्यडमनी अगुदर शुबेच्चा दिल्या पैजेल)

बॅटमॅन 22/09/2016 - 22:52
१५ मिनिटे हा कालावधी कमी समजू नये. १५ मिनिटांत काहीही होऊ शकते. अफझलखानवधापासून हिरोशिमा नागासाकी स्फोटापर्यंत अक्षरशः काहीही़. नायक पिच्चरमध्ये स्वच्छ भारत फेम अनिल कपूर जसा एका दिवसात अख्खा देश बदलतो तसे टकाशेट १५ मिनिटांत अख्खे मिपा बदलतील.

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:53
तुम्हा लोक्सना जरा पण sense नाही यार! मिपाचा संपादक आणि आयडी काय? टवाळ कार्टा? १५ मिनिटांसाठी का होईना, दुसरा आयडी घ्यायला पायजेल हे! चला, मी सुचवतो २-३ चमत्कारी चंदू/टक्कू मक्कू चंदू अनाहत पाऊंड्री (युकेला जाऊन आल्यानिमित्ताने) भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) गरजूंनी अजून सुचवावेत ही णम्र विणंती!

In reply to by सतिश गावडे

नाखु 23/09/2016 - 09:20
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) भारदस्त घोडा (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) लहान्ग्याला कार्टा मोठ्याले घोडा म्हणतेत असे पुर्वसूरींचे म्हणने आहे,संदर्भा (खुलाश्यासाठी)खालील प्रभुतीम्शी संपर्क करणे. ऐतीहासीक साठी :बॅट्टमण्,वेदकालीन साठी :आत्मुदा चारोळीवाले शीलालेख स्म्दर्भासाठी :फक्त प्रचेतस सर

टक्याची मुलाखत प्रत्यक्षात घेतली आहे असे वाटले. बाकी टक्याचे वैशिष्ट्य म्हणजे साळसुदपणाचा आव आणुन आपण त्या गावचेच नाही असा दावा करणे. उदा - एखादा अट्टल फुकाड्या काही ठराविक लोक बाजूला असताना 'नेव्ही कट' हे शब्द ऐकून विचारेल, "अच्छा नेव्ही वाल्यांचीही स्पेशल हेअरस्टाइल असते का?" ;-) .

अभ्या.. 23/09/2016 - 22:42
इथे कुठेतरी मी काल टक्याचा फोटो पाहिल्यागत वाटतो. खालपर्यंत आलेला हुडी शर्ट घातलेला, गल्यात आत्मुबुवाच्या स्मायल्या, चिल्लर अंगठ्या आणि पार खाली घसरलेल्या पॅन्टीवर पट्टा चढवलेला. संपादक का कैतरी बॅज होता. कुठे गेला तो फोटो? का काढला? कुणी लावला त्याने प्लीज मला पाठवा ना? (टीपः परत लावायचा नसल्यास अजून एक खंग्री कॉपी बनवून लावली जाईल ह्याची टक्याने नोंद घ्यावी)

नीलमोहर 24/09/2016 - 19:43
न जाणे तो सुदिन केव्हा उगवेल जेव्हा मिपावर दिलेल्या कुठल्याही लेख, चित्र, बॅनर इ.साठी आम्हांस स्पष्टीकरण न द्यावे लागेल. असो. आपणाला कुणालाच दृष्टिभ्रम झालेला नसून श्री.श्री.आ.मा.भा.सं यांच्या या सर्वांगसुंदर मुलाखतीस हातभार म्हणून त्यांची एक गोजिरवाणी प्रतिमा खरेच इथे टाकण्यात आलेली होती. मात्र लोकहो, आपणांस माहीत असेलच, आपले भा.सं किती साधेभोळे, गंभीर, मितभाषी, लाजाळू, सज्जन, सालस, सर्वगुणसंपन्न असे आहेत ते, (कोण ते ल्ललुलुलूलूउउऊऊ करतंय !!) त्यामुळे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे आपुलेच रूप पाहूनी ते कानकोंडे होऊनी वदले, आमची छबी इथून त्वरित काढावी. आम्ही हे कार्य समाजहितासाठी, जनहितासाठी, अना _ _ साठी करणार आहो. आम्हास कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, किंबहुना गरजही नाही, आम्ही आलरेडी लोकप्रिय आहो. (अता कोण ते अपने मुंह मियाँ मिठठू म्हणतंय !!) भा.सं कधी आ.सं. बनतील सांगता येत नसल्यामुळे आम्हीही घाबरून लगोलग सं.मं.ना ती प्रतिमा काढायची विनंती केली, ती लगेच काढलीही गेली (कोण ते सं.मं. च्या कार्यतत्परतेबद्दल शंका घेत असतंय !! ) मात्र तत्पूर्वी सं.मं.नी आम्हांस गोडीत पुन्हा असे न करण्याबद्दल वॊर्निंग ही दिली. (पहिल्यांदाच अशी वॊर्निंग बिर्नींग मिळाल्यावर अशा काय गुदगुल्या झाल्या म्हणून सांगू, मिपावर असल्याचं अगदी सार्थक झालं :) तेव्हा आता कुणालाही ती प्रतिमा पहायची असल्यास कृपया श्री.श्री.आ.मा. भा.सं यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्याजवळ ती सेव्ह केलेली असेलच :) अन्यथा मा.श्री.श्री.अभ्या.. यांना विनंती की त्यांनी आपुले च्यालेंज इथेच पूर्ण करून दाखवावे. एका आ.मा.भा.सं ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी दीर्घोत्तरी सुफळ संपूर्ण.

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 24/09/2016 - 19:51
चायला टक्यानेच अर्ज मागे घेतला व्हय मांडवली करुन? जौद्या मग. असल्या शेंदाडशिपायासाठी काही करायची आमची इच्छा नाही. पहिल्यापासूनच त्यांची ही पुच्छ ते मुरडिले सवय माहीत होती. जरा खरडवह्यांच्या संस्कारातून काही सुधारणा असेल असे वाटलेले पण त्यांना व्यनिचे गुलुगुलु अधिक आवडते असे दिसते. तस्मात भासं आणि त्यांचे प्रतिमासंस्करण आणि त्यांच्या कहाण्या त्यांनाच लखलाभ.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 24/09/2016 - 22:46
भा. सं. यांनी अर्ज वगैरे मागे घेतलेला नाही, वरील प्रकरणात त्यांच्या फोटोचा न विचारता वापर करणे चुकीचेच होते, त्यांच्या जागी इतर कुणीही असतं तरी हेच केलं असतं, आणि ते योग्यच होतं, यातून त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही हे कळून येते.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 26/09/2016 - 14:32
सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य करायचा बेत असेल तर आधीच सांगतो.

झेपणार नाही तुला.

रातराणी 22/09/2016 - 11:59
आ. मा. गावडेसरांनी लेखन वाचून इथे प्रकाशित करण्यास योग्य आहे असा हिरवा कंदील दाखवल्याने धाडस करत आहे. श्री श्री टका सर आणि अप्रत्यक्षरित्या या लेखात आलेले अन्य मिपाकरांनी हा धागा खेळीमेळीने घ्यावा ही नम्र विनंती. :)

अभ्या.. 22/09/2016 - 12:00
आहाहाहाहा, टक्याला तह्यात (तो किंवा मराठी आंजा दोन्हीपैकी ज्यात धुग्धुगी शिल्लक असेल तोपर्यंत) संपादक करण्यात यावे एवढे बोलून याटिकानी मी खाली बसतो. जागा आहे म्हणून कुणीही माझ्या शेजारी लगेच चिटकायला/चिकटायला/खेटायला येऊ नये. तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही. नुसता चुना मिळणार नाही. धन्यवाद . दु. दु. अभ्या..

In reply to by अभ्या..

नाखु 22/09/2016 - 13:03
(अंगात) आलेला टक्या असे कल्पनेनेच घाम फुटला, नुसता बिन (पिसाचा) आवरत नव्हता (संदर्भ) एक कट्टा चायाचित्र अता पिसे आल्यावर कसा आवरेल. बाकी कल्पनेची आयडीया आणि "उम्मीद"वारी आवडली. टक्या वायद्याचा पक्का आहेस ना? खुलासाधीन नाखु

खेडूत 22/09/2016 - 12:31
:) मस्त. सहस्रबुद्धेंच्या चकलीसारखी खुसखुशीत. फक्त मुलाखतमूर्तीचा विचारात गढलेला फटू पायजे होता.( रेखाचित्र/ अर्कचित्र चालेल!)

बाकी कल्पना नाही मात्र माननीय बाबबाब टका भाऊ, संपादकपदाची मान गळ्यात पडताच "रॉयल एनफिल्ड : प्रश्नोत्तरी" धागाच पहिल्या फटक्यात उडवतील असे वाटते. (कार्ब्युरेटर पेट्रोलात बुडवुन बसलेला) बाप्या

अजया 22/09/2016 - 14:23
रारा रारा ,टका संपादक झाला तर तुम्ही टका साहेबांची पिए व्हावे. तुम्ही डिक्टेशन मस्त घेता ;)

In reply to by अजया

पैसा 22/09/2016 - 14:32
+१ हमखास यशस्वी, तुफान विनोदी, करुण रसप्रधान, एकपात्री, संगीत, फार्सिकल नाटकाचा प्रयोग. लैच्च मणोरंजक धागा आहे. याचे विडंबन बुवा किंवा स्पा कोणत्या शब्दात करतील या कल्पनेने हहपुवा!

प्रचेतस 22/09/2016 - 15:23
=)) जिलबी पडली तर एकदाची. बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.

In reply to by प्रचेतस

मी-सौरभ 23/09/2016 - 19:37
बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.
याला आमचा विरोध आहे. ओरोगिनल भा सं आता मा सं झाले असले तरी आमच्यासाठी भा सं म्हणजे तेच फक्त ट्काला 'ऊपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?

नीलमोहर 22/09/2016 - 18:03
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने उठवले रान, बंद पाडले डू आयचे दुकान सदस्य म्हणाले, व्वा व्वा ! टका म्हणाला, झाडूच हवा कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने मारली कात्री, ot करून रात्री मिपाकर म्हणाले, छान छान ! टका म्हणाला, आपलीच शान कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने भरले रागे आणि धडाधड उडवले धागे मालक म्हणाले, शाबास ! टका म्हणाला, काही नाही...... टका म्हणाला, आ ता मा झ्या त ता क द ना ही... !!

In reply to by नीलमोहर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:58
मिपामधल्या आयडींची भरली होती सभा टका नव्हता सभापती तरी मध्ये उभा! टका म्हणाला टका म्हणाला आयडींनो मिपावरची सूट मिपावरची सूट तुम्हा आम्हा सर्वांना डू आयडीचे शेपूट! या शेपटाचे कराल काय पिरातै म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी मारीन (अमेरिकन) माशा! पुढची कडवी पूर्ण करावीत आणि प्रचंड हलके घ्यावे ही णम्र विनंती!

वडाप 22/09/2016 - 20:20
ते टकाशेट निवुडणुकीला हुबं हाय का? आमच्या त्यास्नी शुबेच्चा. लय प्रामाणिक उमीदवार वाटतंय. तरुण रक्ताचं गडी हाय. पंधरा मिनिटाचंच राज्य मागतायत ह्यो तेंचा विनय हाइच. इत्त चांगलं काम करतील की लुकं पंधरा वर्स र्हा म्हनतील हा विस्वास ठीवा. ते सुलापुरातलं पावणं जरा तिकट बोलतं त्याचं मणावर घिऊ नगा. मदतीला पक्क हाय जनू. परचारासाठी आपली गाडी हैच. खाटाबिटा आनू नका. पब्लिक घिऊन जैल. पुना शुबेच्चा. ( मुलाखत घिणाय्रा म्यडमनी अगुदर शुबेच्चा दिल्या पैजेल)

बॅटमॅन 22/09/2016 - 22:52
१५ मिनिटे हा कालावधी कमी समजू नये. १५ मिनिटांत काहीही होऊ शकते. अफझलखानवधापासून हिरोशिमा नागासाकी स्फोटापर्यंत अक्षरशः काहीही़. नायक पिच्चरमध्ये स्वच्छ भारत फेम अनिल कपूर जसा एका दिवसात अख्खा देश बदलतो तसे टकाशेट १५ मिनिटांत अख्खे मिपा बदलतील.

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:53
तुम्हा लोक्सना जरा पण sense नाही यार! मिपाचा संपादक आणि आयडी काय? टवाळ कार्टा? १५ मिनिटांसाठी का होईना, दुसरा आयडी घ्यायला पायजेल हे! चला, मी सुचवतो २-३ चमत्कारी चंदू/टक्कू मक्कू चंदू अनाहत पाऊंड्री (युकेला जाऊन आल्यानिमित्ताने) भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) गरजूंनी अजून सुचवावेत ही णम्र विणंती!

In reply to by सतिश गावडे

नाखु 23/09/2016 - 09:20
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) भारदस्त घोडा (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) लहान्ग्याला कार्टा मोठ्याले घोडा म्हणतेत असे पुर्वसूरींचे म्हणने आहे,संदर्भा (खुलाश्यासाठी)खालील प्रभुतीम्शी संपर्क करणे. ऐतीहासीक साठी :बॅट्टमण्,वेदकालीन साठी :आत्मुदा चारोळीवाले शीलालेख स्म्दर्भासाठी :फक्त प्रचेतस सर

टक्याची मुलाखत प्रत्यक्षात घेतली आहे असे वाटले. बाकी टक्याचे वैशिष्ट्य म्हणजे साळसुदपणाचा आव आणुन आपण त्या गावचेच नाही असा दावा करणे. उदा - एखादा अट्टल फुकाड्या काही ठराविक लोक बाजूला असताना 'नेव्ही कट' हे शब्द ऐकून विचारेल, "अच्छा नेव्ही वाल्यांचीही स्पेशल हेअरस्टाइल असते का?" ;-) .

अभ्या.. 23/09/2016 - 22:42
इथे कुठेतरी मी काल टक्याचा फोटो पाहिल्यागत वाटतो. खालपर्यंत आलेला हुडी शर्ट घातलेला, गल्यात आत्मुबुवाच्या स्मायल्या, चिल्लर अंगठ्या आणि पार खाली घसरलेल्या पॅन्टीवर पट्टा चढवलेला. संपादक का कैतरी बॅज होता. कुठे गेला तो फोटो? का काढला? कुणी लावला त्याने प्लीज मला पाठवा ना? (टीपः परत लावायचा नसल्यास अजून एक खंग्री कॉपी बनवून लावली जाईल ह्याची टक्याने नोंद घ्यावी)

नीलमोहर 24/09/2016 - 19:43
न जाणे तो सुदिन केव्हा उगवेल जेव्हा मिपावर दिलेल्या कुठल्याही लेख, चित्र, बॅनर इ.साठी आम्हांस स्पष्टीकरण न द्यावे लागेल. असो. आपणाला कुणालाच दृष्टिभ्रम झालेला नसून श्री.श्री.आ.मा.भा.सं यांच्या या सर्वांगसुंदर मुलाखतीस हातभार म्हणून त्यांची एक गोजिरवाणी प्रतिमा खरेच इथे टाकण्यात आलेली होती. मात्र लोकहो, आपणांस माहीत असेलच, आपले भा.सं किती साधेभोळे, गंभीर, मितभाषी, लाजाळू, सज्जन, सालस, सर्वगुणसंपन्न असे आहेत ते, (कोण ते ल्ललुलुलूलूउउऊऊ करतंय !!) त्यामुळे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे आपुलेच रूप पाहूनी ते कानकोंडे होऊनी वदले, आमची छबी इथून त्वरित काढावी. आम्ही हे कार्य समाजहितासाठी, जनहितासाठी, अना _ _ साठी करणार आहो. आम्हास कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, किंबहुना गरजही नाही, आम्ही आलरेडी लोकप्रिय आहो. (अता कोण ते अपने मुंह मियाँ मिठठू म्हणतंय !!) भा.सं कधी आ.सं. बनतील सांगता येत नसल्यामुळे आम्हीही घाबरून लगोलग सं.मं.ना ती प्रतिमा काढायची विनंती केली, ती लगेच काढलीही गेली (कोण ते सं.मं. च्या कार्यतत्परतेबद्दल शंका घेत असतंय !! ) मात्र तत्पूर्वी सं.मं.नी आम्हांस गोडीत पुन्हा असे न करण्याबद्दल वॊर्निंग ही दिली. (पहिल्यांदाच अशी वॊर्निंग बिर्नींग मिळाल्यावर अशा काय गुदगुल्या झाल्या म्हणून सांगू, मिपावर असल्याचं अगदी सार्थक झालं :) तेव्हा आता कुणालाही ती प्रतिमा पहायची असल्यास कृपया श्री.श्री.आ.मा. भा.सं यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्याजवळ ती सेव्ह केलेली असेलच :) अन्यथा मा.श्री.श्री.अभ्या.. यांना विनंती की त्यांनी आपुले च्यालेंज इथेच पूर्ण करून दाखवावे. एका आ.मा.भा.सं ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी दीर्घोत्तरी सुफळ संपूर्ण.

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 24/09/2016 - 19:51
चायला टक्यानेच अर्ज मागे घेतला व्हय मांडवली करुन? जौद्या मग. असल्या शेंदाडशिपायासाठी काही करायची आमची इच्छा नाही. पहिल्यापासूनच त्यांची ही पुच्छ ते मुरडिले सवय माहीत होती. जरा खरडवह्यांच्या संस्कारातून काही सुधारणा असेल असे वाटलेले पण त्यांना व्यनिचे गुलुगुलु अधिक आवडते असे दिसते. तस्मात भासं आणि त्यांचे प्रतिमासंस्करण आणि त्यांच्या कहाण्या त्यांनाच लखलाभ.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 24/09/2016 - 22:46
भा. सं. यांनी अर्ज वगैरे मागे घेतलेला नाही, वरील प्रकरणात त्यांच्या फोटोचा न विचारता वापर करणे चुकीचेच होते, त्यांच्या जागी इतर कुणीही असतं तरी हेच केलं असतं, आणि ते योग्यच होतं, यातून त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही हे कळून येते.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 26/09/2016 - 14:32
सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य करायचा बेत असेल तर आधीच सांगतो.

झेपणार नाही तुला.

तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

इरसाल ·

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 12/09/2016 - 14:11
संक्षी हा आयडी प्रत्यक्षात भेटला तर हाय ह्यालो करून आपली वाट धरणार. जोपर्यंत कोणी प्रत्यक्ष भेटल्यावर नीट वागत असेल तोपर्यंत काय फरक पडतो? तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते. आणि ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते. त्यांना मी हल्ली जव्हेरगंजाच्या कथेवरून प्रेरणा घेऊन बादलीचोर म्हणते. =))

In reply to by पैसा

अजया 12/09/2016 - 15:41
ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते.
परफेक्ट!

In reply to by पैसा

ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते
अगदी अगदी!!

In reply to by पैसा

स्रुजा 12/09/2016 - 23:27
शत्रुत्व घेणे, ते शत्रुत्व जस्टिफाय करण्यासाठी सगळ्या गोष्टी वैयक्तिक करणे वगैरे अनेक गोष्टी करणार्‍यांसाठी खाली कुणी तरी म्हणलंय तसं एक च मेसेजः गेट अ लाईफ !! बाकी टक्या, काही ही कारण नसताना अनाहितांना मध्ये आणण्याची तुझी सवय काही जाता जात नाही. इथे वावरणार्‍या स्त्री आयडी इतरांइतक्याच मिपा आयडी आहेत.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 13/09/2016 - 10:34
तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
गॉसिपिंग करणार्‍यांची या दुनियेत काहीही कमी नाही.अनेक मिपाकर मिपा आणि इतर ठिकाणी काय लिहितात यावर चेपुवर एके ठिकाणी अगदी गरमागरम चर्चा चालू असते.इथलेच आजीमाजी मिपाकर त्या चर्चेत सहभागी असतात.मग ते रहस्यकथा लिहिणारे असोत की सतत णकारघंटा वाजवणारे असोत की कुठलेकुठले काका असोत. इतर लोक काय करतात यात इतका इंटरेस्ट घेणारे आणि त्यावर घालवायला इतका वेळ असणारे लोक बघितले की गंमत वाटते. आणि वरकरणी सोज्वळ वाटणार्‍या अनेकांचा खरा चेहरा वेगळाच असतो हे पण सत्य त्या निमित्ताने कळले. असो. लेख आणि पैसाताईंची प्रतिक्रिया आवडली हे वेगळे सांगायलाच नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

टवाळ कार्टा 13/09/2016 - 14:03
तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
काय मस्त वाक्य आहे ना? पण असे ज्यांनी केलेय त्यातले एक उदाहरण इथेच मिपावर मी डोळ्यांनी बघितले आहे...अभ्या आहे साक्षीला :)

In reply to by पैसा

तुम्हाला पण बर्‍याच जणी भेटल्या आहेत की! काही प्रॉब्लेम झाला होता का? =)) समोरासमोर सगळेच छान वागतात.
=)) नै तर काय!! इथे बोलललेल्या, न बोललेल्या, भांडण केलेल्या, जानी दोस्ती असलेल्या वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या आयडींना मी प्रत्यक्षात भेटलेले आहे. पैसाताईतर माझ्याहुन किमान चौपट मिपाकरांना भेटली असेल. अगदी संक्षींना सुद्धा कुणीतरी अनाहिता नक्कीच भेटलेली असु शकते. (यु नेव्हर नो!!) मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 13/09/2016 - 10:13
दोन्हीही पार्टीज अत्यंत शांत,सभ्य आणि कुलीनपणे वागल्या - फोटोआधी, फोटोत आणि फोटोनंतरही. सुरंगीताईंनी फोन करुन ते कुणाला तरी कळवलं पण. कुणाला ते माहित नाही ;). खोटं वाटत असेल तर आमच्या महाकट्ट्यातला तो ऐतिहासिक फोटो पाहा!

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 13/09/2016 - 10:15
मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..
उलट झालंय का हो कधी? म्हणजे प्रत्यक्षात पटत नाही आणि मिपावर हुडतुड?

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला "प्रत्यक्षात तर पटतंय पण मिपावर मात्र हुडतुड" असं म्हणायचय का? तर नाही बाबा.. असं कुणी भेटलं नाही अजुन!

In reply to by पिलीयन रायडर

ओ मला अचानक आठवलं! मी प्रत्यक्ष भेटलेले नाही पण असे काही आयडी आहेत ज्यांच्याशी माझी मुख्य बोर्डावर अनेकदा जुंपलेली असली तरी व्यनि / खव मध्ये अगदी मस्त गप्पा झालेल्या आहेत. अजुनही होतात. अगदी जाहिर वैचारिक मतभेद असुनही आणि त्यावर मेगाबायटी भांडण असुनही बॅडबुकात नसणारे लोक आहेत. आणि आता विचार केला तर वाटतंय की असेच लोक जास्त सोपे असतात. जिथले वाद तिथेच ठेवणारे!

"ज्यांना कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्या येण्या जाण्याने आपल्या खाजगी जीवनात काडीमात्र फरक पडणार नाही अश्यांसाठी आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील?" + १ पण.... इथे असे बरेच मिपाकर असे आहेत की, ज्यांना भेटल्यामुळे किंवा त्यांच्याशी व्यनि तून विचारमंथन केल्यामुळे, मला तरी वैयक्तिक फायदा बराच झाला.

इरसाल 12/09/2016 - 14:38
पैसा (तुज आज्जी म्हणु की ताई गं) जी आणी मुवि, लेख पुर्ण लिहील्यानंतर मी खाली लिहीले की, अस नाहीये की सगळचं वाईट घडत आंतर्जालावर, काही जिवाभावाचे सवंगडी, कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत आणी वरच्या या गदारोळात कुठे झाकोळले जातात ते तर समजतही नाही. म्हटलं दिशा बदलतेय लेखाची म्हणुन खोडले परत.

In reply to by इरसाल

पैसा 12/09/2016 - 15:37
तेही बरोबर आहे, असेही मित्र जालावर मिळतात. पण त्याचे प्रमाण खूप कमी असेल. बाकी इथे जालावर आज्जी म्हणा की पणजी. काय फरक पडतो! =))

In reply to by इरसाल

.....कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत" + १ आपल्या आजूबाजूला पण असेच असते... शळेतील १०० मुलांपैकी ४-५ जणच आपले सवंगडी असतात आणि नातेवाईकांपैकी २-३ जणांशीच आपले सूर जुळतात.

In reply to by मुक्त विहारि

निओ 12/09/2016 - 23:06
शाळेत जा, कॉलेज मध्ये जा, ऑफिस मध्ये जा, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जा ..असा अनुभव येताच राहणार. जालावर येण्याचा आपला उद्देश सफल होतोय का ते महत्वाचे ...बाकीचे काय चालूच राहणार.

हा अनुभव तर आपल्याला कुठेही येतो. अलीकडे व्होट्सअप वर देखील ग्रुप झाला की हळू हळू विचारांची देवाण-घेवाण कधी एकमेकांची टिंगल-टवाळी करायला लागतात ते कळत नाही. मग ग्रुप सोडून जाणे, वाद वाढणे, भांडण होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ आंतरजालावरचा भेंडीपणा म्हणण्यापेक्षा एकूणच इंटरनेटचा परिणाम म्हणू शकतो.

In reply to by ज्योति अळवणी

स्रुजा 12/09/2016 - 22:34
+१ अतिपरिचयात अवज्ञा. बाकी आंतरजाल आणि इंटरनेट एक च. मला वाटतं तुम्हाला संस्थळ म्हणायचे असावे.

अंतर्जालाला किती गंभीरपणे घ्यायचे याच्या रेषा ठरवलेल्या हव्यात हेच खरं. काही लोकांची गम्मत वाटते. कंपूबाजी, ठरवून विरोध या इथल्या गोष्टी कधी कळाल्याच नाहीत. कदाचित इथे येऊन वाचणे जास्त आणि लिहिणे कमी यामुळे असावं.

कंजूस 12/09/2016 - 22:30
प्रस्थापितांना काहीजण टक्कर द्यायला जातात अथवा काहीजणांचा अगोदरचा ग्रुप असतो ( कंपू )त्यात घुसायला बघतात आणि वांधा होतो.आपल्या शाण'पणात कंपू नसेल तर कोणाला पडायचे नसते.

जाबाली 15/09/2016 - 13:37
जबरदस्त लिहिलंय ! एकाला असाच अनुभव आलाय, ग्रुप तयार केल्यावर भरपूर संख्या झाली. नंतर मात्र हेवेदावे, उणीदुणी आणि काहीबाही कारणांनी लोक दुखावले आणि सोडून गेले ! पण मला वाटतं कि निर्मात्याने त्याची काळजी करू नये ! आओ तो वेलकम और जाओ तो भीड कम !

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 12/09/2016 - 14:11
संक्षी हा आयडी प्रत्यक्षात भेटला तर हाय ह्यालो करून आपली वाट धरणार. जोपर्यंत कोणी प्रत्यक्ष भेटल्यावर नीट वागत असेल तोपर्यंत काय फरक पडतो? तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते. आणि ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते. त्यांना मी हल्ली जव्हेरगंजाच्या कथेवरून प्रेरणा घेऊन बादलीचोर म्हणते. =))

In reply to by पैसा

अजया 12/09/2016 - 15:41
ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते.
परफेक्ट!

In reply to by पैसा

ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते
अगदी अगदी!!

In reply to by पैसा

स्रुजा 12/09/2016 - 23:27
शत्रुत्व घेणे, ते शत्रुत्व जस्टिफाय करण्यासाठी सगळ्या गोष्टी वैयक्तिक करणे वगैरे अनेक गोष्टी करणार्‍यांसाठी खाली कुणी तरी म्हणलंय तसं एक च मेसेजः गेट अ लाईफ !! बाकी टक्या, काही ही कारण नसताना अनाहितांना मध्ये आणण्याची तुझी सवय काही जाता जात नाही. इथे वावरणार्‍या स्त्री आयडी इतरांइतक्याच मिपा आयडी आहेत.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 13/09/2016 - 10:34
तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
गॉसिपिंग करणार्‍यांची या दुनियेत काहीही कमी नाही.अनेक मिपाकर मिपा आणि इतर ठिकाणी काय लिहितात यावर चेपुवर एके ठिकाणी अगदी गरमागरम चर्चा चालू असते.इथलेच आजीमाजी मिपाकर त्या चर्चेत सहभागी असतात.मग ते रहस्यकथा लिहिणारे असोत की सतत णकारघंटा वाजवणारे असोत की कुठलेकुठले काका असोत. इतर लोक काय करतात यात इतका इंटरेस्ट घेणारे आणि त्यावर घालवायला इतका वेळ असणारे लोक बघितले की गंमत वाटते. आणि वरकरणी सोज्वळ वाटणार्‍या अनेकांचा खरा चेहरा वेगळाच असतो हे पण सत्य त्या निमित्ताने कळले. असो. लेख आणि पैसाताईंची प्रतिक्रिया आवडली हे वेगळे सांगायलाच नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

टवाळ कार्टा 13/09/2016 - 14:03
तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
काय मस्त वाक्य आहे ना? पण असे ज्यांनी केलेय त्यातले एक उदाहरण इथेच मिपावर मी डोळ्यांनी बघितले आहे...अभ्या आहे साक्षीला :)

In reply to by पैसा

तुम्हाला पण बर्‍याच जणी भेटल्या आहेत की! काही प्रॉब्लेम झाला होता का? =)) समोरासमोर सगळेच छान वागतात.
=)) नै तर काय!! इथे बोलललेल्या, न बोललेल्या, भांडण केलेल्या, जानी दोस्ती असलेल्या वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या आयडींना मी प्रत्यक्षात भेटलेले आहे. पैसाताईतर माझ्याहुन किमान चौपट मिपाकरांना भेटली असेल. अगदी संक्षींना सुद्धा कुणीतरी अनाहिता नक्कीच भेटलेली असु शकते. (यु नेव्हर नो!!) मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 13/09/2016 - 10:13
दोन्हीही पार्टीज अत्यंत शांत,सभ्य आणि कुलीनपणे वागल्या - फोटोआधी, फोटोत आणि फोटोनंतरही. सुरंगीताईंनी फोन करुन ते कुणाला तरी कळवलं पण. कुणाला ते माहित नाही ;). खोटं वाटत असेल तर आमच्या महाकट्ट्यातला तो ऐतिहासिक फोटो पाहा!

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 13/09/2016 - 10:15
मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..
उलट झालंय का हो कधी? म्हणजे प्रत्यक्षात पटत नाही आणि मिपावर हुडतुड?

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला "प्रत्यक्षात तर पटतंय पण मिपावर मात्र हुडतुड" असं म्हणायचय का? तर नाही बाबा.. असं कुणी भेटलं नाही अजुन!

In reply to by पिलीयन रायडर

ओ मला अचानक आठवलं! मी प्रत्यक्ष भेटलेले नाही पण असे काही आयडी आहेत ज्यांच्याशी माझी मुख्य बोर्डावर अनेकदा जुंपलेली असली तरी व्यनि / खव मध्ये अगदी मस्त गप्पा झालेल्या आहेत. अजुनही होतात. अगदी जाहिर वैचारिक मतभेद असुनही आणि त्यावर मेगाबायटी भांडण असुनही बॅडबुकात नसणारे लोक आहेत. आणि आता विचार केला तर वाटतंय की असेच लोक जास्त सोपे असतात. जिथले वाद तिथेच ठेवणारे!

"ज्यांना कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्या येण्या जाण्याने आपल्या खाजगी जीवनात काडीमात्र फरक पडणार नाही अश्यांसाठी आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील?" + १ पण.... इथे असे बरेच मिपाकर असे आहेत की, ज्यांना भेटल्यामुळे किंवा त्यांच्याशी व्यनि तून विचारमंथन केल्यामुळे, मला तरी वैयक्तिक फायदा बराच झाला.

इरसाल 12/09/2016 - 14:38
पैसा (तुज आज्जी म्हणु की ताई गं) जी आणी मुवि, लेख पुर्ण लिहील्यानंतर मी खाली लिहीले की, अस नाहीये की सगळचं वाईट घडत आंतर्जालावर, काही जिवाभावाचे सवंगडी, कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत आणी वरच्या या गदारोळात कुठे झाकोळले जातात ते तर समजतही नाही. म्हटलं दिशा बदलतेय लेखाची म्हणुन खोडले परत.

In reply to by इरसाल

पैसा 12/09/2016 - 15:37
तेही बरोबर आहे, असेही मित्र जालावर मिळतात. पण त्याचे प्रमाण खूप कमी असेल. बाकी इथे जालावर आज्जी म्हणा की पणजी. काय फरक पडतो! =))

In reply to by इरसाल

.....कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत" + १ आपल्या आजूबाजूला पण असेच असते... शळेतील १०० मुलांपैकी ४-५ जणच आपले सवंगडी असतात आणि नातेवाईकांपैकी २-३ जणांशीच आपले सूर जुळतात.

In reply to by मुक्त विहारि

निओ 12/09/2016 - 23:06
शाळेत जा, कॉलेज मध्ये जा, ऑफिस मध्ये जा, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जा ..असा अनुभव येताच राहणार. जालावर येण्याचा आपला उद्देश सफल होतोय का ते महत्वाचे ...बाकीचे काय चालूच राहणार.

हा अनुभव तर आपल्याला कुठेही येतो. अलीकडे व्होट्सअप वर देखील ग्रुप झाला की हळू हळू विचारांची देवाण-घेवाण कधी एकमेकांची टिंगल-टवाळी करायला लागतात ते कळत नाही. मग ग्रुप सोडून जाणे, वाद वाढणे, भांडण होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ आंतरजालावरचा भेंडीपणा म्हणण्यापेक्षा एकूणच इंटरनेटचा परिणाम म्हणू शकतो.

In reply to by ज्योति अळवणी

स्रुजा 12/09/2016 - 22:34
+१ अतिपरिचयात अवज्ञा. बाकी आंतरजाल आणि इंटरनेट एक च. मला वाटतं तुम्हाला संस्थळ म्हणायचे असावे.

अंतर्जालाला किती गंभीरपणे घ्यायचे याच्या रेषा ठरवलेल्या हव्यात हेच खरं. काही लोकांची गम्मत वाटते. कंपूबाजी, ठरवून विरोध या इथल्या गोष्टी कधी कळाल्याच नाहीत. कदाचित इथे येऊन वाचणे जास्त आणि लिहिणे कमी यामुळे असावं.

कंजूस 12/09/2016 - 22:30
प्रस्थापितांना काहीजण टक्कर द्यायला जातात अथवा काहीजणांचा अगोदरचा ग्रुप असतो ( कंपू )त्यात घुसायला बघतात आणि वांधा होतो.आपल्या शाण'पणात कंपू नसेल तर कोणाला पडायचे नसते.

जाबाली 15/09/2016 - 13:37
जबरदस्त लिहिलंय ! एकाला असाच अनुभव आलाय, ग्रुप तयार केल्यावर भरपूर संख्या झाली. नंतर मात्र हेवेदावे, उणीदुणी आणि काहीबाही कारणांनी लोक दुखावले आणि सोडून गेले ! पण मला वाटतं कि निर्मात्याने त्याची काळजी करू नये ! आओ तो वेलकम और जाओ तो भीड कम !
सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ? हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते. जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो.

गुलजार!

रुपी ·

बहुगुणी 19/08/2016 - 23:37
गुलज़ार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या धाग्याची आठवण झाली. गुलज़ार यांचं चित्रपटांतलं गीतलेखन तर आवडतंच, पण त्यांच्या कविता, शायरी (आणि दिग्दर्शन!) याही गोष्टी मनापासून आवडतात. सध्या एक आवडती रचना, बाकी वेळ मिळेल तशी भर घालेन: किताबें झाँकती हैं बंद अलमारी के शीशों से बड़ी हसरत से ताकती हैं महीनो अब मुलाक़ातें नहीं होती जो शामें उनकी सोहबत मे कटा करती थी अब अक्सर गुज़र जाती हैं कंप्यूटर के पर्दो पर बड़ी बेचैन रेहती हैं किताबें उन्हे अब नींद मे चलने की आदत हो गयी है जो क़दरें वो सुनाती थी के जिनके सेल कभी मरते नहीं थे वो क़दरें अब नज़र आती नहीं हैं घर मे जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं कोई सफ़हा* पलटता हूँ तो एक सिसकी सुनाई देती है कई लफ्ज़ो के माइने गिर पड़े हैं बिना पत्तो के सूखे तुंड लगते हैं वो सब अल्फ़ाज़ जिन पर अब कोई माइने नहीं उगते ज़बान पर ज़ायेक़ा आता था जो सफ़हा* पलटने का अब उंगली क्लिक करने से बस एक च्छपकी गुज़रती है बहुत कुछ तेह बा तेह खुलता चला जाता है पर्दो पर किताबो से जो ज़ाती राब्ता था कट गया है कभी सीने पर रख कर लेट जाते थे कभी गोदी मे लेते थे कभी घुटनो को अपनी रेहेल की सूरत बना कर नीम* सजदे मे पढ़ा करते थे छुते थे जबीं* से मगर वो जो किताबो से मिला करते थे सूखे फूल और मेहके हुए रुक़्क़े * किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने जो रिश्ते बंधते थे अब उनका क्या होगा वो शायद अब नहीं होगा!! -------------------- नीम- आधा जबीं- मत्था/ forehead सफहा - पन्ना/ page रुक़्क़े - पत्र/letters

बोका-ए-आझम 19/08/2016 - 23:48
आणि लाखो लोकांचं आवडतं combination. या गीतकार-संगीतकार जोडीच्या तोडीचं ना त्याआधी काही झालं, ना त्यानंतर काही होईल. त्यांच्या नमकीन मधलं एक अप्रतिम आणि काहीसं अप्रसिद्ध गाणं मला गुलजारजींच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाचं निदर्शक वाटतं - राह पे रहते है। यादों मे बसर करते है॥ खुश रहो एहले वतन, अब हम तो सफर करते है!

In reply to by बोका-ए-आझम

अत्यंत सुंदर गाणं आहे हे!!! तसंच मला रेनकोट सिनेमात शुभा मुदगल ह्यांच्या आवाजातलं "पिया तोरा कैसा अभिमान" हे ही गाणं खुप आवडतं. ह्या गाण्यात कडव्यांच्या मध्ये गुलजार ह्यांच्या आवाजात काही ओळी आहेत.. जरुर ऐका.. किसी मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है गये सावन में ये दीवारें यूँ सीली नहीं थीं ना जाने इस दफा क्यूँ इनमे सीलन आ गयी है दरारें पड़ गयी हैं और सीलन इस तरह बैठी है जैसे खुश्क रुक्सारों पे गीले आसूं चलते हैं ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर ये घर कि खिड़कीयों के कांच पर उंगली से लिख जाती थी सन्देशे देखती रहती है बैठी हुई अब, बंद रोशंदानों के पीछे से दुपहरें ऐसी लगती हैं, जैसे बिना मोहरों के खाली खाने रखे हैं, ना कोइ खेलने वाला है बाज़ी, और ना कोई चाल चलता है, ना दिन होता है अब ना रात होती है, सभी कुछ रुक गया है, वो क्या मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है हरिहरनच्या आवाजात हेच गाण आहे, गुलजार ह्यांच्या कवितेशिवाय.. पिया तोरा कैसा अभिमान सघन सावन लायी कदम बहार मथुरा से डोली लाये चारों कहार नहीं आये केसरिया बालम हमार अंगना बड़ा सुनसान पिया तोरा... अपने नयन से नीर बहाये अपनी जमुना ख़ुद आप ही बनावे लाख बार उसमें ही नहाये पूरा न होयी अस्नान सूखे केस, रूखे बेस मनवा बेजान पिया तोरा... बोल सखी काहे करी साचों सिंगार ना पहिनब अब सना-कांच न हार खाली चन्दन लगाओ अंग मा हमार चन्दन गरल समान पिया तोरा...

रुपी 20/08/2016 - 00:41
बहुगुणी साहेब, दुव्यांसाठी आणि त्या रचनेसाठी धन्यवाद! @बोका-ए-आझम, खरे आहे, त्या द्वयीला खरंच तोड नाही. पण मागच्या काही वर्षांतले त्यांचे आणि विशाल भारद्वाजचे काँबिनेशनही भन्नाट आहे. यानिमित्ताने आणखी काही आठवणी, किस्से असतील तर जरुर लिहा. मला आठवताहेत ते लिहिते. शाहरुखच्या "बिल्लू" चित्रपटाची तीन गाणी त्यांनी लिहिली. शाहरुखला एका गाण्यात "लव मेरा हिट हिट" अशी ओळ हवी होती आणि त्याने त्यांना तसा बराच आग्रह केला. पण गुलजार ते गुलजार. ते त्यांना नको ते नाही लिहिणार म्हणून मग त्यांनी नकार दिला आणि चित्रपट सोडून दिला. (ते गाणं नंतर बहुतेक नीरज श्रीधरने लिहिलं.) "एक सौ सोलह चांद की रातें" यामागची कल्पना मला माहीत असलेली ती अशी. कालखंडाचा संदर्भ देताना ढोबळ देण्यापेक्षा विशिष्ट असा दिला की जास्त परिणामकारक ठरतो. म्हणजे, "मी मिपाची चार वर्षे सदस्य आहे" यापेक्षा "मी मिपाचे सदस्यत्व घेउन तीन वर्षे, ३६१ दिवस, ७ तास झाले" हे त्या व्यक्तीसाठी मिपा किती महत्त्वाचे आहे हे दर्शवते. "इजाजत" मध्ये माया नायकाबरोबर चार महिने असते. १२० दिवसांपैकी चार अमावस्या, म्हणून उरलेल्या ११६ "चांद की रातें". (त्या मुलाखत घेणार्‍याने मला सांगितले की गुलजारांनी नंतर कुठेतरी म्हटले की ११६ ऐवजी ११७ हवे होते. तसे का असावे ते मला माहीत नाही.)

बहुगुणी 20/08/2016 - 01:12
रुपी ताई: तुमच्या लेखाच्या निमित्ताने खूप दिवस अर्धवट राहिलेले, आणि ऐकायचे/पहायचे बाकी ठेवलेले, हे दोन दीर्घ व्हिडिओज या वीकांताला बघणार, संधी दिल्याबद्दल धन्यवाद!

सविता००१ 20/08/2016 - 06:55
रुपी, सुरेख धागा. त्याबरोबरच सुंदर प्रतिक्रियाही. झकासच

यशोधरा 20/08/2016 - 08:06
दिल दर्द का टुकड़ा है पत्थर की डली सी है ये अँधा कुँवा है या ये बंद गली सी है ये छोटा सा लम्हा है जो ख़त्म नहीं होता मैं लाख जलाता हूँ ये भस्म नहीं होता ***** छोड़ आए हम वो गलियां .. जहां तेरे पैरों के कँवल गिरा करते थे हँसे तो दो गालों में भँवर पड़ा करते थे तेरी कमर के बल पे नदी मुड़ा करती थी हंसी को सुनके तेरी फ़सल पका करती थी ****** छोड़ आए हम वो गलियां.. जहाँ तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है लटों से उलझी लिपटी रात एक हुआ करती थी कभी कभी तकिये पे वो भी मिला करती है छोड़ आए हम वो गलियां... *******

यशोधरा 20/08/2016 - 08:16
रुपी, ह्या धाग्यामुळे खूप सुरेख गाणी आठवतायत, उदाहरणार्थ - आजकल पाँव जमींपर.. जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है लोग कहते हैं के बस हाथ की रेखा है हमने देखा है दो तक़दीरों को जुड़ते हुए.. ************ आकाश के उस पार भी आकाश हैं आकाश पे बहते समय की तरह बहते रहो जैसे बहे ये हवा आकाश के उस पार भी आकाश हैं झरते रहो बादल झरे जिस तरह दरिया मुडे पैरों तले जिस तरह सागर में भी गिर के कभी खाली न हो आकाश के उस पार भी .. ******* एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं वहाँ दास्तां मिली लमहा कहीं नहीं थोड़ा सा हँसाके थोड़ा सा रुलाके पल ये भी जाने वाला हैं ********** कभी चाँद की तरह टपकी, कभी राह में पड़ी पाई अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी कभी चींक की तरह खनकी, कभी जेब से निकल आई अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी कभी चेहरे पे जड़ी देखी, कहीं मोड़ पे खड़ी देखी शीशे के मरतबानों में, दुकान पे पड़ी देखी चौकन्नी सी ज़िंदगी, ये ज़िंदगी ... तमगे लगाके मिलते है, मासूमियत सी खिलती है कभी फूल हाथ में लेकर, शाख़ों पे बैठी हिलती है अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी ... ******** अजून खूप लिहू शकेन... थोड्या वेळाने.. :)

बोका-ए-आझम 20/08/2016 - 11:04
- चित्रपट: खामोशी, गायक आणि संगीत: हेमंतकुमार तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है। ख्वाब चुन रहे है रात बेकरार है। तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो! होठ पे लिये हुए दिल की बात हम। जागते रहेंगे और कितनी रात हम। मुख्तसरसी बात है तुमसे प्यार है॥ तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो!! दिल बहल तो जाएगा इस खयालसे। हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से। रात ये करार की बेकरार है॥ तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो!! आणि हे - चित्रपट -जीवा, संगीत: आर.डी.बर्मन, गायक - आशा भोसले आणि अमितकुमार - पडद्यावर मंदाकिनी आणि संजय दत्त असल्यामुळे डोळे मिटून ऐकलं तरी चालेल. रोज रोज आंखो तले एकही सपना चले रातभर काजल जले आंखोमे जिस तरह ख्वाब का दिया जले! जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ लगायी है। मीठासा गम है और मीठीसी तनहाई है॥ आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है। बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥ छोटीसी दिलकी उलझन है, ये सुलझा दो तुम। जीना तो सीखा है मरके, मरना सीखा दो तुम॥

In reply to by बोका-ए-आझम

मस्त हो सेठ...! >>>>>>> आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है। बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥ पैकीच्या पैकी गुण दिले. -दिलीप बिरुटे

मला काहीच बोलायचे नाही. देवाबद्दल फार बोलायचे नसते. आमचे एक मित्र आहेत त्यांनी गुलजारांच्या वाढदिवसासाठी एक छोटीसी नज्म लिहीली आहे. सुना है, तेरे जुबाँसे निकला हर लफ्ज नज्म बन जाता है इक बार मेरा नाम पुकार ए लफ्ज-ए-मौला . . मै नज्म बनना चाहता हूँ - प्राजक्त देशमुख

बोका-ए-आझम 22/08/2016 - 14:55
चित्रपट - घर, संगीत: आर.डी.बर्मन, गायक: किशोर, लता आपकी आंखोमे कुछ महके हुए से राज है। आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है॥ लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीं आपकी आंखों मे क्या साहिल भी मिलते है नहीं आपकी खामोशीयांही आपकी आवाज है ॥ आपकी बातोंमे फिर कोई शरारत तो नही बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नही आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है॥ आणि चित्रपट - आंधी, संगीत: आर.डी.बर्मन, गायक - किशोर, लता. इस मोडसे जाते है कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहें पत्थर की हवेली को शीशे के घरोंदो मे तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते है! आंधी की तरह उडकर एक राह गुजरती है। शरमाती हुई कोई कदमों से उतरती है॥ इन रेशमी राहों मे एक राह तो वो होगी तुमतक जो पहुंचती है इस मोड से जाती है ॥ इक दूर से आती है पास आके पलटती है। इक राह अकेली सी रूकती है ना चलती है॥ ये सोचते बैठी हूं इक राह तो वो होगी तुमतक जो पहुंचती है इस मोड से जाते है॥

रुपी 23/08/2016 - 00:16
खूप छान छान रचना या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. पिरा, रेनकोट सिनेमा पाहिली होता, पण गाण्याकडे फार लक्ष गेले नाही. आत पुन्हा ऐकेन. माझे बर्‍याचदा सिनेमा पाहताना असे होते खरे.. "नैना ठग लेंगे" हे गाणंही असंच केव्हातरी एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकल्यावर फारच आवडलं.

संदीप डांगे 23/08/2016 - 01:16
गुलजार. एक अ प्र ति म फाईन आर्टीस्ट आहे. रोजच्या जगण्यातल्या वस्तू, घटना हा माणूस असा काही दाखवतो की ऐकनारा बदलून जातो. एका जगाच्या ऐवजी दुसरेच जग दिसू लागते, गुलजारचे जग. आज नाशिकहून नारायणगावांस येतांना रस्त्यात पाऊस लागला, डोंगरघाटावरुन गाडी वळणे घेत असतांना अचानक प्ले लिस्टमधलं गाणं लागलं. सत्या चित्रपटातलं, गीला गीला पानी, पानी सुरिला पानी. आसमान छलका है.... गाडी दोन मिनिटं बाजूला घेतली. मी पहिल्यांदाच हे गाणं इतकं मन लावून ऐकलं. गाण्यातला पाऊस, बाहेरचा पाऊस, मग जीवाच्या आत सुरु झाला पाऊस. अप्रतिम अनुभव. असंच करतो हा माणूस. नेहमी, न चुकता, प्रत्येकदा. गाणं ऐकूनच तुम्हाला कळतं, हे गुलजारच! गायक, संगितकार, सगळे नंतर. आधी गुलजार मनाच्या कानाकोपर्‍यात भरुन गेलेले असतात. सगळं उलटपुलट करुन...! खासियत, काठिण्यपातळी. फाईन आर्टिस्ट सोपे थोडी ना समजायला. समजलं की तुम्हाला असा काही आनंद होतो की गांजा ची किक!.. "चड्डी पेहनके फूल खिला है." मुले देवाघरची फुले, आणि फुल चड्डी घालून... म्हणजेच मूल हो लाहानगं! "आंखे भी कमाल करती है, पर्सनलसे सवाल करती है, पलको को उठातीभी नही, परदेका खयाल करती है." म्हणजे फक्त कहर. "हजार राहें मुडके देखी, कहींसे कोई सदा न आई" हे गाणं माझे तिन्ही आवडीच्या लोकांचा अर्क आहे. किशोर, खय्याम, गुलजार. इतकं इन्टेन्स गाणं, किमान हजार दा तरी ऐकलं असेल. अगदी साधं सोपं, जीवाला घरे पाडनारं, "जहांसे तुम मोड मुड गये थे, ये मोड अब भी वहीं पडे है," त्यावर लता म्हणते "हम अपने पैरोंमे जाने कितने भंवर लपेटे खडे हुये है" ह्या गाण्याचा इतका परिणाम झालाय की स्वप्नातही बायकोशी भांडण करुन दूर होण्याचा विचार करु शकत नाही. ;) गुलजारसाहेबांच्या विजुलायजेशनबद्दल तर एक कलाकार म्हणून मी कायम नतमस्तक होत आलोय, "यार मिसाल-ए-आस चले, पाँव के तले फ़िरदौस चले, कभी डाल-डाल, कभी पात-पात, मैं हवा पे ढूँढूँ उसके निशाँ", "कभी नीले आसमां पे, चलो घुमने चलें हम, कोई अब्र् मिल गया तो, जमीं पे बरस लें हम, तेरी बाली हिल गयी है, कभी शब चमक उठी है, कभी शाम खिल गयी है" असं बरंच काय काय आहे. गुलजार माझ्यासाठी समुद्र आहे, थांग लागत नाही, किनार्‍यावर धावून धावून दमून जाल. हा माणूस सहज सुनामी घेउन येउन तुम्हाला वाहवत घेऊन जातो. तुम्ही तुम्ही राहत नाही. गुलजारच्या जगातले एक थेंब असता. बूंद. बूंदोमें रख्खा पानी. आसमान छलका है, आसमां भर गया, भर गया.....

In reply to by संदीप डांगे

दिल से च्या सगळ्याच गाण्यांचे शब्द गुरफटवून टाकणारे आहेत. छैय्या छैय्या सतरंगी दिल से जियां जले . तेच माचीसचं. चप्पा चप्पा चरखा चले... एक एक ओळ काळजात हलकेच उतरणारी... पण घुसणारी नाही. गुलजार यांचे शब्द घुसखोरी नाही करत. ते हृदयाचा, मनाचा, मेंदूचा हळुवार पणे असा ताबा घेतात कि आपल्यालाच कळत नाही. . कजरारे हे गाणं असं आहे की या जगातलं असून पण या जगाबाहेरचं वाटतं. हे गाणं ऐकायच्या/पहायच्या आधी जर वाचायला मिळालं असतं तर गाणं पाहताना डोळ्यांना अमिताभ आणि ऐश्वर्या दिसले पण नसते(अभिषेक तर असा प दिसत नाही त्या दोघांत)

अनुरागी 23/08/2016 - 04:44
त्यांची त्रिवेणी नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. मैं रहता इस तरफ़ हूँ यार की दीवार के लेकिन मेरा साया अभी दीवार के उस पार गिरता है बड़ी कच्ची सरहद एक अपने जिस्मों -जां की है

बोका-ए-आझम 23/08/2016 - 12:47
चित्रपट - मौसम, संगीत: मदनमोहन, गायक - लता, भूपिंदर सिंग/ भूपिंदर सिंग (solo) दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए ॥ जाडों की नर्म धूप और आंगन मे लेट कर। आंखो पे खीचकर तेरे दामन के साये को औंधे पडे रहे कभी करवट लिये हुए॥ दिल ढूंढता है.... या गर्मीयों की रात को पुरवाईयां चले। ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक तारों को देखते रहे छतपर पडे हुए॥ दिल ढूंढता है.... बर्फीली सर्दीयों मे किसीभी पहाड पर। वादी मे गूंजती हुई खामोशीयां सुने आंखोमे भीगे भीगे से लम्हे लिये हुए॥ दिल ढूंढता है.... आणि चित्रपट - घरोंदा, संगीत:जयदेव,गायक - भूपिंदर आणि रूना लैला. दो दीवाने शहरमें रात मे या दोपहरमें आबोदाना ढूंढते है एक आशियाना ढूंढते है॥ इन भूलभुलैया गलियों मे अपना कही एक घर होगा। अंबर पे खुलेगी खिडकीयां खिडकी पे खुला अंबर होगा। अस्मानी रंग के आंखोंमे बसने का बहाना ढूंढते है॥ जब तारे जमींपर चलते है आकाश जमीं हो जाता है। उस रात नही फिर घर जाता ये चांद यही सो जाता है। पलभर के लिए इन आंखोमे हम एक जमाना ढूंढते है॥

पैसा 23/08/2016 - 13:08
खूपदा वेगवेगळ्या मनस्थितीत गुलजार यांची गाणी अरे, अगदी आपल्या मनातलं आहे अशी स्पर्शून जातात. त्यामुळे आपलीशी वाटतात!

बस जिंदगी गुलझार है.... त्यांची लिबास या चित्रपटात त्यांचच एक अप्रतिम गीत आहे..... ख़ामोश सा अफ़साना पानी से लिखा होता न तुम ने कहा होता, न हम ने सुना होता दिल्ल की बात न पूछ, दिल तो आता रहेगा दिल बहकता रहा है, दिल बहकता रहेगा दिल को हम ने कुछ समझाया होता ख़ामोश सा अफ़साना ... सहमे से रहते हैं, जब ये दिन ढलता है एक दिया बुझता है, एक दिया जल्ता है तुम ने कोई तो दीप जलाया होता ख़ामोश सा अफ़साना ... इतने साहिल ढूँढे, कोई न सामने आया जब मँझधार में डूबे, साहिल थामने आया तुम ने साहिल को पहले बिछाया होता ख़ामोश सा अफ़साना ... (गुलझार भक्त) अनिरुद्ध

अनुप ढेरे 23/08/2016 - 16:12
https://www.bobhata.com/entertainment/gulzar-celebrating-82th-birthday-419 इथे फार छान सिलेक्षन आहे गुलजारच्या गाण्यांच! गुरू मधलं गाणं आहे एक तिथे 'जागे है मन कहीं' पहिल्यांदाच ऐकलं. छान आहे ते गाणं!

In reply to by अनुप ढेरे

संदीप डांगे 23/08/2016 - 16:20
सुंदर लिंक, फक्त ते गाणं, "जागे है देर तक, हमे कुछ देर सोने दो," असे आहे, गुरु चित्रपटातलं माझ्या सर्वात आवडीचं गाणं आहे. दुसरं मय्या, मय्या. 'हे गुलजारच' अशी फिलींग देणारे शब्द ह्या गाण्यात आहेत.

मैत्र 23/08/2016 - 21:42
काय धागा.. इतक्या दिवसांनी मिपावर आल्याचं सार्थक झालं. एक एक प्रतिसाद लेखांच्या दर्जाचे आहेत. बोकोबांचा लेख अप्रतिम. संदीप डांगेंचा पावसातला अनुभव मस्तच.. मिपाशी माझा सूर जुळला तो या पहिल्या लेखाने बोकोबा - समान आवड असलेली व्यक्ती भेटल्यावर जो आनंद होतो तो तुमच्या आवडत्या गुलजार गीतांची यादी बघून झाला. काही वर्षांपूर्वी त्यांची सही घेण्याची संधी मिळाली तेव्हा "तुम पुकार लो" या गाण्याच्या पानावर घेतली होती.. दिल ढूंढता है फिर वही, इस मोड से जाते है, आपकी आंखोमें कुछ, एक अकेला इस शहरमें.. मेरा कुछ सामान.. हा एक मास्टरपीस.. केवळ अशक्य.. हमने देखी है इन आंखोकी महकती खुशबू.. मला काय आवडतं / भावतं ते या प्रतिमा. नवीन मध्ये साथिया - अतिशय वेगळ्या प्रतिमा. अनपेक्षित चित्रदर्शी उपमा देणे.. बर्फ़ गिरी हो वादी में और हँसी तेरी गूँजे ऊन में लिपटी सिमटी हुई बात करे धुआँ निकले गरम गरम उजला धुआँ, नरम नरम उजला धुआँ अतिशय वेगळा उदास विचार पण पुन्हा अशाच प्रतिमा - दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआं किंवा असं प्रत्ययकारी वर्णन - ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक तारों को देखते रहे छतपर पडे हुए अनेकदा हे ऐकल्यावर मला त्या आठवणी येतात. जणू त्या गार चादरी जाणवतात.. थका थका सूरज जब नदी से होकर निकलेगा हरी हरी काई पे पांव पडा तो फिसलेगा बादलों से काट काट के कागजों पे नाम जोडना.. ये मुझे क्या हो गया. अतीव दु:ख लिहावं तर गुलजार.. आज बिछडे है.. कल का डर भी नहीं जिंदगी इतनी मुख्तसर भी नही.. जख्म दिखते नहीं अभी लेकीन ठंडे होंगे तो दर्द निकलेगा तैश उतरेगा वक्त का जब भी चेहरा अन्दर से जर्द निकलेगा कल जो आयेगा जाने क्या होगा बीत जाए जो कल नहीं आते वक्त की शाख तोड़ने वालों टूटी शाखों पे फल नहीं आते युग आते हैं और युग जाए छोटी छोटी यादों के पल नहीं जाए ... काय आणि किती आठवावं, अनुभवावं.. गुलजार आयुष्यात आठवण म्हणून कायम राहिले जेव्हा एका मैत्रीणीने माझी अवस्था पाहून मला सांगितलं की अरे बाबा आवडते रे तुला ती.. जा जाऊन सांग तिला.. "मुख्तसर सी बात है.. तुमसे प्यार है.. तुम्हारा इंतजार है.. तुम पुकार लो"..

In reply to by मैत्र

बोका-ए-आझम 23/08/2016 - 22:42
माझी गुलजारजींशी एका मुलाखतीच्या निमित्ताने भेट झाली होती. अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व. मी त्यांना ' गोली मार भेजे मे ' हे कसं सुचलं हे विचारलं तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं - Characters are like moulds. We have to become them to feel their pulse. उनकी ये नब्ज जानने की मै कोशिश करता हूं!

In reply to by रुपी

नाखु 25/08/2016 - 11:31
अर्थात बोकेशांनी लिहावेच+१११ गुलजार यांच हिंदीतले (सिनेमासाठी) पहिलं वहिलं गीत "मोरा गोरा अंग लै ले " हे असावं जाणकारांनी प्रकाश टाकावा. दूरदर्शनवरील ल्हान मुलांच्या कार्टूनची शीर्षक गीतेही अशीच मनमोहक आणि गमतीशीर कल्प्नांनी युक्त होती. का कुणास ठाऊक पण गुलजार याम्नी दूर्दर्शनवर एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते. मेरे अपने-आंधी-कोशीश-परिचय पाहून माझ्या मते "हमलोग-बुनियाद" सारखी दीर्घमालीका दिग्दर्शन करण्याचा वकूब आणि योग्यता गुलजार यांची नक्कीच आहे. त्यांना पुन्हा एक्दा वाढदिवसाच्या शुभेच्छा!! गुलजार भक्त नाखु.

In reply to by नाखु

रुपी 25/08/2016 - 23:48
"मोरा गोरा अंग लै ले " - खरे तर या गीताचा उल्लेख मी लेखात / प्रतिसादात करणार होते, पण लिहिण्याआधी आणखी माहिती शोधली तेव्हा काही ठिकाणी ते त्यांचे पहिले गीत नसल्याचा उल्लेख सापडला. इथे लिहिल्याप्रमाणे "काबुलीवाला"मधले "गंगा आये कहा से" हे त्यांनी लिहिलेले पहिले गीत. दुसर्‍या एका दुव्यावर लिहिले आहे त्याप्रमाणे त्यांनी आधी दुसर्‍या गीतकारांच्या काही गाण्यांचे अंतरे लिहिले, पण त्यांच्या स्वतःच्या मते त्यांनी त्या गीतांना फक्त "हात लावला". बंदिनीच्या वेळी मूळ गीतकार शैलेंद्र यांचे एस.डी.बर्मन यांच्याबरोबर काही मतभेद झाल्यामुळे गुलझार यांना बिमलदांनी एक गीत लिहायला सांगितले, तेव्हा त्यांनी "मोरा गोरा अंग" लिहिले, पुढे शैलेंद्र परत आले. मी जाणकार नाही, पण अशा आशयाचे आणखी आधीही वाचनात आले आहे. फाळणीवर आधारीत "पिंजर"मधली गीते त्यांनी लिहिली आहेत.

In reply to by पद्मावति

रुपी 26/08/2016 - 00:20
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे. "चरखा चलाती" आणि आणखी एक गाणे अमृता प्रीतम यांचे आहे, बाकीची गुलगारांची आहेत.

In reply to by रुपी

पद्मावति 26/08/2016 - 00:30
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे
..खरंय रूपी. या चित्रपटात उर्मिला मातॉंडकर ने सुद्धा वागण्या-बोलण्याचा पंजाबी लहेजा मस्तं उचललाय. चरखा हे गाणं अमृता प्रीतम यांचे आहे हे माहीत नव्हतं मला. सुंदर गाणं. हाथ छूटे भी तो...हे सुद्धा गुलज़ारांचे आहे का? ते तर माझं ऑल टाइम फेव गाणं आहे..

अंतु बर्वा 25/08/2016 - 01:02
छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार साहेबांचे फॅन... जुण्या गाण्यांबद्दल वर बरच काही आलयं. माझी थोडी भर नवीन गाण्यांमधुन.. कमीने चित्रपटातलं, टायटल: क्या करे जिंदगी इसको हम जो मिले, इसकी जां खा गये रात दिन के गिलें कभी जिंदगीसे मागा, पिंजरे में चांद ला दो किंवा इश्किया मधलं, दिल तो बच्चा है जी असो नाहीतर हैदर मधलं झेलम (किस से पूछे कब तक सहते जाना है, अंधी रात का हाथ पकडकर कब तक चलते जाना है) किंवा ओमकारा मधलं नमक इस्क का असो, गुलजारच लिहू जाणे...

गुलजार माझेही प्रचंड आवडते कवी.. कतरा, कतरा माझं विशेष आवडतं... कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जीने दो ज़िंदगी है, बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो तुमने तो आकाश बिछाया मेरे नंगे पैरों में ज़मीन है देखे तो तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीन है आरज़ू में बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था नींद में थी तुमने जब छुआ था गिरते गिरते बाहों में बची मैं सपने पे पाँव पड़ गया था सपनों में रहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो...

In reply to by माधुरी विनायक

सानझरी 25/08/2016 - 17:13
पाके भी तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीं है या गाण्यातले हे माझे सगळ्यात आवडते बोल. दुरुस्त केल्या शिवाय रहावलं नाही. आणि हे आणखी एक कडवं हलके हलके कोहरे के धुए में शायद आसमां तक आ गयी हूँ तेरी दो निगहों के सहारे देखो तो कहाँ तक आ गयी हूँ कोहरे में बहने दो.. प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो रहने दो ना...

In reply to by सानझरी

आणि योग्य ओळी दिल्याबद्दल आभार... गुलजार खरंच वेड लावतात... मासूम मध्ये तुझसे नाराज नही जिंदगी लिहिणारे गुलजार त्याच चित्रपटात हुजुर इस कदर भी सारखं गाणंही देतात... दोन्ही गाणी आवडती, हे वेगळं सांगायला नको ना...

In reply to by माधुरी विनायक

सानझरी 27/08/2016 - 23:09
अगदी खरं.. जीने के लिये सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे.. मुस्कुरायें तो, मुस्कुराने कर्ज उतारने होंगे... हे असं गुलजारच लिहू जाणे. त्यांची ही आणखी एक सुंदर कविता.. आदतें भी अजीब होती हैं साँस लेना भी कैसी आदत है जीये जाना भी क्या रवायत है कोई आहट नहीं बदन में कहीं कोई साया नहीं है आँखों में पाँव बेहिस हैं, चलते जाते हैं इक सफ़र है जो बहता रहता है कितने बरसों से, कितनी सदियों से जिये जाते हैं, जिये जाते हैं आदतें भी अजीब होती हैं..

बोका-ए-आझम 25/08/2016 - 20:24
वेगळ्याच वातावरणात नेणारं गीत आहे. गूढ, गहन, गंभीर शब्द. अवाक करणारं संगीत. खिळवून ठेवणारं नृत्य. लता, आशा आणि स्वतः संगीतकार डाॅ.भूपेन हजारिका या तिघांनीही गायलेलं आहे पण मला वैयक्तिकरीत्या आशाजींनी गायलेलं आवडतं. मी जास्त काही लिहित नाही. प्रत्यक्षच पाहा. https://youtu.be/kyIqnKT9ciY

बहुगुणी 26/08/2016 - 01:33
नादखुळा: एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते. फाळणीवर आधारित मालिका गुलज़ारांनी दिग्दर्शित करावी या इच्छेला +१. त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेल्या 'किरदार' या कथामालिकेतील 'शिकोड़' (मूळं) ही पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान यांत रहाणार्‍या मित्रांची कथा आठवली. खास गुल़ज़ार टच!

जव्हेरगंज 27/08/2016 - 00:09
अरे आओ ना, की जां गयी जहां गया, सो जाओ अरे आओ ना, के थक गयी है ज़िन्दगी, सो जाओ ना श्याम ना सवेरा, अँधेरा ही अँधेरा है रूहों का बसेरा, सो जाओ -हैदर

बहुगुणी 19/08/2016 - 23:37
गुलज़ार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या धाग्याची आठवण झाली. गुलज़ार यांचं चित्रपटांतलं गीतलेखन तर आवडतंच, पण त्यांच्या कविता, शायरी (आणि दिग्दर्शन!) याही गोष्टी मनापासून आवडतात. सध्या एक आवडती रचना, बाकी वेळ मिळेल तशी भर घालेन: किताबें झाँकती हैं बंद अलमारी के शीशों से बड़ी हसरत से ताकती हैं महीनो अब मुलाक़ातें नहीं होती जो शामें उनकी सोहबत मे कटा करती थी अब अक्सर गुज़र जाती हैं कंप्यूटर के पर्दो पर बड़ी बेचैन रेहती हैं किताबें उन्हे अब नींद मे चलने की आदत हो गयी है जो क़दरें वो सुनाती थी के जिनके सेल कभी मरते नहीं थे वो क़दरें अब नज़र आती नहीं हैं घर मे जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं कोई सफ़हा* पलटता हूँ तो एक सिसकी सुनाई देती है कई लफ्ज़ो के माइने गिर पड़े हैं बिना पत्तो के सूखे तुंड लगते हैं वो सब अल्फ़ाज़ जिन पर अब कोई माइने नहीं उगते ज़बान पर ज़ायेक़ा आता था जो सफ़हा* पलटने का अब उंगली क्लिक करने से बस एक च्छपकी गुज़रती है बहुत कुछ तेह बा तेह खुलता चला जाता है पर्दो पर किताबो से जो ज़ाती राब्ता था कट गया है कभी सीने पर रख कर लेट जाते थे कभी गोदी मे लेते थे कभी घुटनो को अपनी रेहेल की सूरत बना कर नीम* सजदे मे पढ़ा करते थे छुते थे जबीं* से मगर वो जो किताबो से मिला करते थे सूखे फूल और मेहके हुए रुक़्क़े * किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने जो रिश्ते बंधते थे अब उनका क्या होगा वो शायद अब नहीं होगा!! -------------------- नीम- आधा जबीं- मत्था/ forehead सफहा - पन्ना/ page रुक़्क़े - पत्र/letters

बोका-ए-आझम 19/08/2016 - 23:48
आणि लाखो लोकांचं आवडतं combination. या गीतकार-संगीतकार जोडीच्या तोडीचं ना त्याआधी काही झालं, ना त्यानंतर काही होईल. त्यांच्या नमकीन मधलं एक अप्रतिम आणि काहीसं अप्रसिद्ध गाणं मला गुलजारजींच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाचं निदर्शक वाटतं - राह पे रहते है। यादों मे बसर करते है॥ खुश रहो एहले वतन, अब हम तो सफर करते है!

In reply to by बोका-ए-आझम

अत्यंत सुंदर गाणं आहे हे!!! तसंच मला रेनकोट सिनेमात शुभा मुदगल ह्यांच्या आवाजातलं "पिया तोरा कैसा अभिमान" हे ही गाणं खुप आवडतं. ह्या गाण्यात कडव्यांच्या मध्ये गुलजार ह्यांच्या आवाजात काही ओळी आहेत.. जरुर ऐका.. किसी मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है गये सावन में ये दीवारें यूँ सीली नहीं थीं ना जाने इस दफा क्यूँ इनमे सीलन आ गयी है दरारें पड़ गयी हैं और सीलन इस तरह बैठी है जैसे खुश्क रुक्सारों पे गीले आसूं चलते हैं ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर ये घर कि खिड़कीयों के कांच पर उंगली से लिख जाती थी सन्देशे देखती रहती है बैठी हुई अब, बंद रोशंदानों के पीछे से दुपहरें ऐसी लगती हैं, जैसे बिना मोहरों के खाली खाने रखे हैं, ना कोइ खेलने वाला है बाज़ी, और ना कोई चाल चलता है, ना दिन होता है अब ना रात होती है, सभी कुछ रुक गया है, वो क्या मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है हरिहरनच्या आवाजात हेच गाण आहे, गुलजार ह्यांच्या कवितेशिवाय.. पिया तोरा कैसा अभिमान सघन सावन लायी कदम बहार मथुरा से डोली लाये चारों कहार नहीं आये केसरिया बालम हमार अंगना बड़ा सुनसान पिया तोरा... अपने नयन से नीर बहाये अपनी जमुना ख़ुद आप ही बनावे लाख बार उसमें ही नहाये पूरा न होयी अस्नान सूखे केस, रूखे बेस मनवा बेजान पिया तोरा... बोल सखी काहे करी साचों सिंगार ना पहिनब अब सना-कांच न हार खाली चन्दन लगाओ अंग मा हमार चन्दन गरल समान पिया तोरा...

रुपी 20/08/2016 - 00:41
बहुगुणी साहेब, दुव्यांसाठी आणि त्या रचनेसाठी धन्यवाद! @बोका-ए-आझम, खरे आहे, त्या द्वयीला खरंच तोड नाही. पण मागच्या काही वर्षांतले त्यांचे आणि विशाल भारद्वाजचे काँबिनेशनही भन्नाट आहे. यानिमित्ताने आणखी काही आठवणी, किस्से असतील तर जरुर लिहा. मला आठवताहेत ते लिहिते. शाहरुखच्या "बिल्लू" चित्रपटाची तीन गाणी त्यांनी लिहिली. शाहरुखला एका गाण्यात "लव मेरा हिट हिट" अशी ओळ हवी होती आणि त्याने त्यांना तसा बराच आग्रह केला. पण गुलजार ते गुलजार. ते त्यांना नको ते नाही लिहिणार म्हणून मग त्यांनी नकार दिला आणि चित्रपट सोडून दिला. (ते गाणं नंतर बहुतेक नीरज श्रीधरने लिहिलं.) "एक सौ सोलह चांद की रातें" यामागची कल्पना मला माहीत असलेली ती अशी. कालखंडाचा संदर्भ देताना ढोबळ देण्यापेक्षा विशिष्ट असा दिला की जास्त परिणामकारक ठरतो. म्हणजे, "मी मिपाची चार वर्षे सदस्य आहे" यापेक्षा "मी मिपाचे सदस्यत्व घेउन तीन वर्षे, ३६१ दिवस, ७ तास झाले" हे त्या व्यक्तीसाठी मिपा किती महत्त्वाचे आहे हे दर्शवते. "इजाजत" मध्ये माया नायकाबरोबर चार महिने असते. १२० दिवसांपैकी चार अमावस्या, म्हणून उरलेल्या ११६ "चांद की रातें". (त्या मुलाखत घेणार्‍याने मला सांगितले की गुलजारांनी नंतर कुठेतरी म्हटले की ११६ ऐवजी ११७ हवे होते. तसे का असावे ते मला माहीत नाही.)

बहुगुणी 20/08/2016 - 01:12
रुपी ताई: तुमच्या लेखाच्या निमित्ताने खूप दिवस अर्धवट राहिलेले, आणि ऐकायचे/पहायचे बाकी ठेवलेले, हे दोन दीर्घ व्हिडिओज या वीकांताला बघणार, संधी दिल्याबद्दल धन्यवाद!

सविता००१ 20/08/2016 - 06:55
रुपी, सुरेख धागा. त्याबरोबरच सुंदर प्रतिक्रियाही. झकासच

यशोधरा 20/08/2016 - 08:06
दिल दर्द का टुकड़ा है पत्थर की डली सी है ये अँधा कुँवा है या ये बंद गली सी है ये छोटा सा लम्हा है जो ख़त्म नहीं होता मैं लाख जलाता हूँ ये भस्म नहीं होता ***** छोड़ आए हम वो गलियां .. जहां तेरे पैरों के कँवल गिरा करते थे हँसे तो दो गालों में भँवर पड़ा करते थे तेरी कमर के बल पे नदी मुड़ा करती थी हंसी को सुनके तेरी फ़सल पका करती थी ****** छोड़ आए हम वो गलियां.. जहाँ तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है लटों से उलझी लिपटी रात एक हुआ करती थी कभी कभी तकिये पे वो भी मिला करती है छोड़ आए हम वो गलियां... *******

यशोधरा 20/08/2016 - 08:16
रुपी, ह्या धाग्यामुळे खूप सुरेख गाणी आठवतायत, उदाहरणार्थ - आजकल पाँव जमींपर.. जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है लोग कहते हैं के बस हाथ की रेखा है हमने देखा है दो तक़दीरों को जुड़ते हुए.. ************ आकाश के उस पार भी आकाश हैं आकाश पे बहते समय की तरह बहते रहो जैसे बहे ये हवा आकाश के उस पार भी आकाश हैं झरते रहो बादल झरे जिस तरह दरिया मुडे पैरों तले जिस तरह सागर में भी गिर के कभी खाली न हो आकाश के उस पार भी .. ******* एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं वहाँ दास्तां मिली लमहा कहीं नहीं थोड़ा सा हँसाके थोड़ा सा रुलाके पल ये भी जाने वाला हैं ********** कभी चाँद की तरह टपकी, कभी राह में पड़ी पाई अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी कभी चींक की तरह खनकी, कभी जेब से निकल आई अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी कभी चेहरे पे जड़ी देखी, कहीं मोड़ पे खड़ी देखी शीशे के मरतबानों में, दुकान पे पड़ी देखी चौकन्नी सी ज़िंदगी, ये ज़िंदगी ... तमगे लगाके मिलते है, मासूमियत सी खिलती है कभी फूल हाथ में लेकर, शाख़ों पे बैठी हिलती है अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी ... ******** अजून खूप लिहू शकेन... थोड्या वेळाने.. :)

बोका-ए-आझम 20/08/2016 - 11:04
- चित्रपट: खामोशी, गायक आणि संगीत: हेमंतकुमार तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है। ख्वाब चुन रहे है रात बेकरार है। तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो! होठ पे लिये हुए दिल की बात हम। जागते रहेंगे और कितनी रात हम। मुख्तसरसी बात है तुमसे प्यार है॥ तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो!! दिल बहल तो जाएगा इस खयालसे। हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से। रात ये करार की बेकरार है॥ तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो!! आणि हे - चित्रपट -जीवा, संगीत: आर.डी.बर्मन, गायक - आशा भोसले आणि अमितकुमार - पडद्यावर मंदाकिनी आणि संजय दत्त असल्यामुळे डोळे मिटून ऐकलं तरी चालेल. रोज रोज आंखो तले एकही सपना चले रातभर काजल जले आंखोमे जिस तरह ख्वाब का दिया जले! जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ लगायी है। मीठासा गम है और मीठीसी तनहाई है॥ आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है। बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥ छोटीसी दिलकी उलझन है, ये सुलझा दो तुम। जीना तो सीखा है मरके, मरना सीखा दो तुम॥

In reply to by बोका-ए-आझम

मस्त हो सेठ...! >>>>>>> आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है। बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥ पैकीच्या पैकी गुण दिले. -दिलीप बिरुटे

मला काहीच बोलायचे नाही. देवाबद्दल फार बोलायचे नसते. आमचे एक मित्र आहेत त्यांनी गुलजारांच्या वाढदिवसासाठी एक छोटीसी नज्म लिहीली आहे. सुना है, तेरे जुबाँसे निकला हर लफ्ज नज्म बन जाता है इक बार मेरा नाम पुकार ए लफ्ज-ए-मौला . . मै नज्म बनना चाहता हूँ - प्राजक्त देशमुख

बोका-ए-आझम 22/08/2016 - 14:55
चित्रपट - घर, संगीत: आर.डी.बर्मन, गायक: किशोर, लता आपकी आंखोमे कुछ महके हुए से राज है। आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है॥ लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीं आपकी आंखों मे क्या साहिल भी मिलते है नहीं आपकी खामोशीयांही आपकी आवाज है ॥ आपकी बातोंमे फिर कोई शरारत तो नही बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नही आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है॥ आणि चित्रपट - आंधी, संगीत: आर.डी.बर्मन, गायक - किशोर, लता. इस मोडसे जाते है कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहें पत्थर की हवेली को शीशे के घरोंदो मे तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते है! आंधी की तरह उडकर एक राह गुजरती है। शरमाती हुई कोई कदमों से उतरती है॥ इन रेशमी राहों मे एक राह तो वो होगी तुमतक जो पहुंचती है इस मोड से जाती है ॥ इक दूर से आती है पास आके पलटती है। इक राह अकेली सी रूकती है ना चलती है॥ ये सोचते बैठी हूं इक राह तो वो होगी तुमतक जो पहुंचती है इस मोड से जाते है॥

रुपी 23/08/2016 - 00:16
खूप छान छान रचना या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. पिरा, रेनकोट सिनेमा पाहिली होता, पण गाण्याकडे फार लक्ष गेले नाही. आत पुन्हा ऐकेन. माझे बर्‍याचदा सिनेमा पाहताना असे होते खरे.. "नैना ठग लेंगे" हे गाणंही असंच केव्हातरी एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकल्यावर फारच आवडलं.

संदीप डांगे 23/08/2016 - 01:16
गुलजार. एक अ प्र ति म फाईन आर्टीस्ट आहे. रोजच्या जगण्यातल्या वस्तू, घटना हा माणूस असा काही दाखवतो की ऐकनारा बदलून जातो. एका जगाच्या ऐवजी दुसरेच जग दिसू लागते, गुलजारचे जग. आज नाशिकहून नारायणगावांस येतांना रस्त्यात पाऊस लागला, डोंगरघाटावरुन गाडी वळणे घेत असतांना अचानक प्ले लिस्टमधलं गाणं लागलं. सत्या चित्रपटातलं, गीला गीला पानी, पानी सुरिला पानी. आसमान छलका है.... गाडी दोन मिनिटं बाजूला घेतली. मी पहिल्यांदाच हे गाणं इतकं मन लावून ऐकलं. गाण्यातला पाऊस, बाहेरचा पाऊस, मग जीवाच्या आत सुरु झाला पाऊस. अप्रतिम अनुभव. असंच करतो हा माणूस. नेहमी, न चुकता, प्रत्येकदा. गाणं ऐकूनच तुम्हाला कळतं, हे गुलजारच! गायक, संगितकार, सगळे नंतर. आधी गुलजार मनाच्या कानाकोपर्‍यात भरुन गेलेले असतात. सगळं उलटपुलट करुन...! खासियत, काठिण्यपातळी. फाईन आर्टिस्ट सोपे थोडी ना समजायला. समजलं की तुम्हाला असा काही आनंद होतो की गांजा ची किक!.. "चड्डी पेहनके फूल खिला है." मुले देवाघरची फुले, आणि फुल चड्डी घालून... म्हणजेच मूल हो लाहानगं! "आंखे भी कमाल करती है, पर्सनलसे सवाल करती है, पलको को उठातीभी नही, परदेका खयाल करती है." म्हणजे फक्त कहर. "हजार राहें मुडके देखी, कहींसे कोई सदा न आई" हे गाणं माझे तिन्ही आवडीच्या लोकांचा अर्क आहे. किशोर, खय्याम, गुलजार. इतकं इन्टेन्स गाणं, किमान हजार दा तरी ऐकलं असेल. अगदी साधं सोपं, जीवाला घरे पाडनारं, "जहांसे तुम मोड मुड गये थे, ये मोड अब भी वहीं पडे है," त्यावर लता म्हणते "हम अपने पैरोंमे जाने कितने भंवर लपेटे खडे हुये है" ह्या गाण्याचा इतका परिणाम झालाय की स्वप्नातही बायकोशी भांडण करुन दूर होण्याचा विचार करु शकत नाही. ;) गुलजारसाहेबांच्या विजुलायजेशनबद्दल तर एक कलाकार म्हणून मी कायम नतमस्तक होत आलोय, "यार मिसाल-ए-आस चले, पाँव के तले फ़िरदौस चले, कभी डाल-डाल, कभी पात-पात, मैं हवा पे ढूँढूँ उसके निशाँ", "कभी नीले आसमां पे, चलो घुमने चलें हम, कोई अब्र् मिल गया तो, जमीं पे बरस लें हम, तेरी बाली हिल गयी है, कभी शब चमक उठी है, कभी शाम खिल गयी है" असं बरंच काय काय आहे. गुलजार माझ्यासाठी समुद्र आहे, थांग लागत नाही, किनार्‍यावर धावून धावून दमून जाल. हा माणूस सहज सुनामी घेउन येउन तुम्हाला वाहवत घेऊन जातो. तुम्ही तुम्ही राहत नाही. गुलजारच्या जगातले एक थेंब असता. बूंद. बूंदोमें रख्खा पानी. आसमान छलका है, आसमां भर गया, भर गया.....

In reply to by संदीप डांगे

दिल से च्या सगळ्याच गाण्यांचे शब्द गुरफटवून टाकणारे आहेत. छैय्या छैय्या सतरंगी दिल से जियां जले . तेच माचीसचं. चप्पा चप्पा चरखा चले... एक एक ओळ काळजात हलकेच उतरणारी... पण घुसणारी नाही. गुलजार यांचे शब्द घुसखोरी नाही करत. ते हृदयाचा, मनाचा, मेंदूचा हळुवार पणे असा ताबा घेतात कि आपल्यालाच कळत नाही. . कजरारे हे गाणं असं आहे की या जगातलं असून पण या जगाबाहेरचं वाटतं. हे गाणं ऐकायच्या/पहायच्या आधी जर वाचायला मिळालं असतं तर गाणं पाहताना डोळ्यांना अमिताभ आणि ऐश्वर्या दिसले पण नसते(अभिषेक तर असा प दिसत नाही त्या दोघांत)

अनुरागी 23/08/2016 - 04:44
त्यांची त्रिवेणी नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. मैं रहता इस तरफ़ हूँ यार की दीवार के लेकिन मेरा साया अभी दीवार के उस पार गिरता है बड़ी कच्ची सरहद एक अपने जिस्मों -जां की है

बोका-ए-आझम 23/08/2016 - 12:47
चित्रपट - मौसम, संगीत: मदनमोहन, गायक - लता, भूपिंदर सिंग/ भूपिंदर सिंग (solo) दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए ॥ जाडों की नर्म धूप और आंगन मे लेट कर। आंखो पे खीचकर तेरे दामन के साये को औंधे पडे रहे कभी करवट लिये हुए॥ दिल ढूंढता है.... या गर्मीयों की रात को पुरवाईयां चले। ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक तारों को देखते रहे छतपर पडे हुए॥ दिल ढूंढता है.... बर्फीली सर्दीयों मे किसीभी पहाड पर। वादी मे गूंजती हुई खामोशीयां सुने आंखोमे भीगे भीगे से लम्हे लिये हुए॥ दिल ढूंढता है.... आणि चित्रपट - घरोंदा, संगीत:जयदेव,गायक - भूपिंदर आणि रूना लैला. दो दीवाने शहरमें रात मे या दोपहरमें आबोदाना ढूंढते है एक आशियाना ढूंढते है॥ इन भूलभुलैया गलियों मे अपना कही एक घर होगा। अंबर पे खुलेगी खिडकीयां खिडकी पे खुला अंबर होगा। अस्मानी रंग के आंखोंमे बसने का बहाना ढूंढते है॥ जब तारे जमींपर चलते है आकाश जमीं हो जाता है। उस रात नही फिर घर जाता ये चांद यही सो जाता है। पलभर के लिए इन आंखोमे हम एक जमाना ढूंढते है॥

पैसा 23/08/2016 - 13:08
खूपदा वेगवेगळ्या मनस्थितीत गुलजार यांची गाणी अरे, अगदी आपल्या मनातलं आहे अशी स्पर्शून जातात. त्यामुळे आपलीशी वाटतात!

बस जिंदगी गुलझार है.... त्यांची लिबास या चित्रपटात त्यांचच एक अप्रतिम गीत आहे..... ख़ामोश सा अफ़साना पानी से लिखा होता न तुम ने कहा होता, न हम ने सुना होता दिल्ल की बात न पूछ, दिल तो आता रहेगा दिल बहकता रहा है, दिल बहकता रहेगा दिल को हम ने कुछ समझाया होता ख़ामोश सा अफ़साना ... सहमे से रहते हैं, जब ये दिन ढलता है एक दिया बुझता है, एक दिया जल्ता है तुम ने कोई तो दीप जलाया होता ख़ामोश सा अफ़साना ... इतने साहिल ढूँढे, कोई न सामने आया जब मँझधार में डूबे, साहिल थामने आया तुम ने साहिल को पहले बिछाया होता ख़ामोश सा अफ़साना ... (गुलझार भक्त) अनिरुद्ध

अनुप ढेरे 23/08/2016 - 16:12
https://www.bobhata.com/entertainment/gulzar-celebrating-82th-birthday-419 इथे फार छान सिलेक्षन आहे गुलजारच्या गाण्यांच! गुरू मधलं गाणं आहे एक तिथे 'जागे है मन कहीं' पहिल्यांदाच ऐकलं. छान आहे ते गाणं!

In reply to by अनुप ढेरे

संदीप डांगे 23/08/2016 - 16:20
सुंदर लिंक, फक्त ते गाणं, "जागे है देर तक, हमे कुछ देर सोने दो," असे आहे, गुरु चित्रपटातलं माझ्या सर्वात आवडीचं गाणं आहे. दुसरं मय्या, मय्या. 'हे गुलजारच' अशी फिलींग देणारे शब्द ह्या गाण्यात आहेत.

मैत्र 23/08/2016 - 21:42
काय धागा.. इतक्या दिवसांनी मिपावर आल्याचं सार्थक झालं. एक एक प्रतिसाद लेखांच्या दर्जाचे आहेत. बोकोबांचा लेख अप्रतिम. संदीप डांगेंचा पावसातला अनुभव मस्तच.. मिपाशी माझा सूर जुळला तो या पहिल्या लेखाने बोकोबा - समान आवड असलेली व्यक्ती भेटल्यावर जो आनंद होतो तो तुमच्या आवडत्या गुलजार गीतांची यादी बघून झाला. काही वर्षांपूर्वी त्यांची सही घेण्याची संधी मिळाली तेव्हा "तुम पुकार लो" या गाण्याच्या पानावर घेतली होती.. दिल ढूंढता है फिर वही, इस मोड से जाते है, आपकी आंखोमें कुछ, एक अकेला इस शहरमें.. मेरा कुछ सामान.. हा एक मास्टरपीस.. केवळ अशक्य.. हमने देखी है इन आंखोकी महकती खुशबू.. मला काय आवडतं / भावतं ते या प्रतिमा. नवीन मध्ये साथिया - अतिशय वेगळ्या प्रतिमा. अनपेक्षित चित्रदर्शी उपमा देणे.. बर्फ़ गिरी हो वादी में और हँसी तेरी गूँजे ऊन में लिपटी सिमटी हुई बात करे धुआँ निकले गरम गरम उजला धुआँ, नरम नरम उजला धुआँ अतिशय वेगळा उदास विचार पण पुन्हा अशाच प्रतिमा - दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआं किंवा असं प्रत्ययकारी वर्णन - ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक तारों को देखते रहे छतपर पडे हुए अनेकदा हे ऐकल्यावर मला त्या आठवणी येतात. जणू त्या गार चादरी जाणवतात.. थका थका सूरज जब नदी से होकर निकलेगा हरी हरी काई पे पांव पडा तो फिसलेगा बादलों से काट काट के कागजों पे नाम जोडना.. ये मुझे क्या हो गया. अतीव दु:ख लिहावं तर गुलजार.. आज बिछडे है.. कल का डर भी नहीं जिंदगी इतनी मुख्तसर भी नही.. जख्म दिखते नहीं अभी लेकीन ठंडे होंगे तो दर्द निकलेगा तैश उतरेगा वक्त का जब भी चेहरा अन्दर से जर्द निकलेगा कल जो आयेगा जाने क्या होगा बीत जाए जो कल नहीं आते वक्त की शाख तोड़ने वालों टूटी शाखों पे फल नहीं आते युग आते हैं और युग जाए छोटी छोटी यादों के पल नहीं जाए ... काय आणि किती आठवावं, अनुभवावं.. गुलजार आयुष्यात आठवण म्हणून कायम राहिले जेव्हा एका मैत्रीणीने माझी अवस्था पाहून मला सांगितलं की अरे बाबा आवडते रे तुला ती.. जा जाऊन सांग तिला.. "मुख्तसर सी बात है.. तुमसे प्यार है.. तुम्हारा इंतजार है.. तुम पुकार लो"..

In reply to by मैत्र

बोका-ए-आझम 23/08/2016 - 22:42
माझी गुलजारजींशी एका मुलाखतीच्या निमित्ताने भेट झाली होती. अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व. मी त्यांना ' गोली मार भेजे मे ' हे कसं सुचलं हे विचारलं तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं - Characters are like moulds. We have to become them to feel their pulse. उनकी ये नब्ज जानने की मै कोशिश करता हूं!

In reply to by रुपी

नाखु 25/08/2016 - 11:31
अर्थात बोकेशांनी लिहावेच+१११ गुलजार यांच हिंदीतले (सिनेमासाठी) पहिलं वहिलं गीत "मोरा गोरा अंग लै ले " हे असावं जाणकारांनी प्रकाश टाकावा. दूरदर्शनवरील ल्हान मुलांच्या कार्टूनची शीर्षक गीतेही अशीच मनमोहक आणि गमतीशीर कल्प्नांनी युक्त होती. का कुणास ठाऊक पण गुलजार याम्नी दूर्दर्शनवर एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते. मेरे अपने-आंधी-कोशीश-परिचय पाहून माझ्या मते "हमलोग-बुनियाद" सारखी दीर्घमालीका दिग्दर्शन करण्याचा वकूब आणि योग्यता गुलजार यांची नक्कीच आहे. त्यांना पुन्हा एक्दा वाढदिवसाच्या शुभेच्छा!! गुलजार भक्त नाखु.

In reply to by नाखु

रुपी 25/08/2016 - 23:48
"मोरा गोरा अंग लै ले " - खरे तर या गीताचा उल्लेख मी लेखात / प्रतिसादात करणार होते, पण लिहिण्याआधी आणखी माहिती शोधली तेव्हा काही ठिकाणी ते त्यांचे पहिले गीत नसल्याचा उल्लेख सापडला. इथे लिहिल्याप्रमाणे "काबुलीवाला"मधले "गंगा आये कहा से" हे त्यांनी लिहिलेले पहिले गीत. दुसर्‍या एका दुव्यावर लिहिले आहे त्याप्रमाणे त्यांनी आधी दुसर्‍या गीतकारांच्या काही गाण्यांचे अंतरे लिहिले, पण त्यांच्या स्वतःच्या मते त्यांनी त्या गीतांना फक्त "हात लावला". बंदिनीच्या वेळी मूळ गीतकार शैलेंद्र यांचे एस.डी.बर्मन यांच्याबरोबर काही मतभेद झाल्यामुळे गुलझार यांना बिमलदांनी एक गीत लिहायला सांगितले, तेव्हा त्यांनी "मोरा गोरा अंग" लिहिले, पुढे शैलेंद्र परत आले. मी जाणकार नाही, पण अशा आशयाचे आणखी आधीही वाचनात आले आहे. फाळणीवर आधारीत "पिंजर"मधली गीते त्यांनी लिहिली आहेत.

In reply to by पद्मावति

रुपी 26/08/2016 - 00:20
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे. "चरखा चलाती" आणि आणखी एक गाणे अमृता प्रीतम यांचे आहे, बाकीची गुलगारांची आहेत.

In reply to by रुपी

पद्मावति 26/08/2016 - 00:30
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे
..खरंय रूपी. या चित्रपटात उर्मिला मातॉंडकर ने सुद्धा वागण्या-बोलण्याचा पंजाबी लहेजा मस्तं उचललाय. चरखा हे गाणं अमृता प्रीतम यांचे आहे हे माहीत नव्हतं मला. सुंदर गाणं. हाथ छूटे भी तो...हे सुद्धा गुलज़ारांचे आहे का? ते तर माझं ऑल टाइम फेव गाणं आहे..

अंतु बर्वा 25/08/2016 - 01:02
छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार साहेबांचे फॅन... जुण्या गाण्यांबद्दल वर बरच काही आलयं. माझी थोडी भर नवीन गाण्यांमधुन.. कमीने चित्रपटातलं, टायटल: क्या करे जिंदगी इसको हम जो मिले, इसकी जां खा गये रात दिन के गिलें कभी जिंदगीसे मागा, पिंजरे में चांद ला दो किंवा इश्किया मधलं, दिल तो बच्चा है जी असो नाहीतर हैदर मधलं झेलम (किस से पूछे कब तक सहते जाना है, अंधी रात का हाथ पकडकर कब तक चलते जाना है) किंवा ओमकारा मधलं नमक इस्क का असो, गुलजारच लिहू जाणे...

गुलजार माझेही प्रचंड आवडते कवी.. कतरा, कतरा माझं विशेष आवडतं... कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जीने दो ज़िंदगी है, बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो तुमने तो आकाश बिछाया मेरे नंगे पैरों में ज़मीन है देखे तो तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीन है आरज़ू में बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था नींद में थी तुमने जब छुआ था गिरते गिरते बाहों में बची मैं सपने पे पाँव पड़ गया था सपनों में रहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो...

In reply to by माधुरी विनायक

सानझरी 25/08/2016 - 17:13
पाके भी तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीं है या गाण्यातले हे माझे सगळ्यात आवडते बोल. दुरुस्त केल्या शिवाय रहावलं नाही. आणि हे आणखी एक कडवं हलके हलके कोहरे के धुए में शायद आसमां तक आ गयी हूँ तेरी दो निगहों के सहारे देखो तो कहाँ तक आ गयी हूँ कोहरे में बहने दो.. प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो रहने दो ना...

In reply to by सानझरी

आणि योग्य ओळी दिल्याबद्दल आभार... गुलजार खरंच वेड लावतात... मासूम मध्ये तुझसे नाराज नही जिंदगी लिहिणारे गुलजार त्याच चित्रपटात हुजुर इस कदर भी सारखं गाणंही देतात... दोन्ही गाणी आवडती, हे वेगळं सांगायला नको ना...

In reply to by माधुरी विनायक

सानझरी 27/08/2016 - 23:09
अगदी खरं.. जीने के लिये सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे.. मुस्कुरायें तो, मुस्कुराने कर्ज उतारने होंगे... हे असं गुलजारच लिहू जाणे. त्यांची ही आणखी एक सुंदर कविता.. आदतें भी अजीब होती हैं साँस लेना भी कैसी आदत है जीये जाना भी क्या रवायत है कोई आहट नहीं बदन में कहीं कोई साया नहीं है आँखों में पाँव बेहिस हैं, चलते जाते हैं इक सफ़र है जो बहता रहता है कितने बरसों से, कितनी सदियों से जिये जाते हैं, जिये जाते हैं आदतें भी अजीब होती हैं..

बोका-ए-आझम 25/08/2016 - 20:24
वेगळ्याच वातावरणात नेणारं गीत आहे. गूढ, गहन, गंभीर शब्द. अवाक करणारं संगीत. खिळवून ठेवणारं नृत्य. लता, आशा आणि स्वतः संगीतकार डाॅ.भूपेन हजारिका या तिघांनीही गायलेलं आहे पण मला वैयक्तिकरीत्या आशाजींनी गायलेलं आवडतं. मी जास्त काही लिहित नाही. प्रत्यक्षच पाहा. https://youtu.be/kyIqnKT9ciY

बहुगुणी 26/08/2016 - 01:33
नादखुळा: एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते. फाळणीवर आधारित मालिका गुलज़ारांनी दिग्दर्शित करावी या इच्छेला +१. त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेल्या 'किरदार' या कथामालिकेतील 'शिकोड़' (मूळं) ही पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान यांत रहाणार्‍या मित्रांची कथा आठवली. खास गुल़ज़ार टच!

जव्हेरगंज 27/08/2016 - 00:09
अरे आओ ना, की जां गयी जहां गया, सो जाओ अरे आओ ना, के थक गयी है ज़िन्दगी, सो जाओ ना श्याम ना सवेरा, अँधेरा ही अँधेरा है रूहों का बसेरा, सो जाओ -हैदर
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे. खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा.

(घंटा हलवून बघ)

पगला गजोधर ·

नाखु 08/08/2016 - 13:47
रॉक्स, बुडघाशी# शॉक्स. द (लालांच्या) प्रतिक्रिया येतीलच असे नाही. बुडघाशी उर्फ वकार यूनुस अशी मिपावर एक जमात आहे.

चाणक्य 08/08/2016 - 17:09
एकदम परखड आणि सच्ची. उगाच फुकाचे उमाळे नाहीत आणि विखारी टीकाही नाही. बेश्ट.

चाणक्य 08/08/2016 - 17:12
एक राहिलं :- स्वतंत्र रचना म्हणून हे काव्य परीपूर्ण आहे.

"देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही" हे तर क्लासच...

नाखु 08/08/2016 - 13:47
रॉक्स, बुडघाशी# शॉक्स. द (लालांच्या) प्रतिक्रिया येतीलच असे नाही. बुडघाशी उर्फ वकार यूनुस अशी मिपावर एक जमात आहे.

चाणक्य 08/08/2016 - 17:09
एकदम परखड आणि सच्ची. उगाच फुकाचे उमाळे नाहीत आणि विखारी टीकाही नाही. बेश्ट.

चाणक्य 08/08/2016 - 17:12
एक राहिलं :- स्वतंत्र रचना म्हणून हे काव्य परीपूर्ण आहे.

"देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही" हे तर क्लासच...
शब्दावरती रागावू नकोस विचार करून बघ झोपलेल्या मेंदूची घंटा हलवून बघ शेवाळलेल्या मनावरती पूर्वग्रहाचे थर इतिहास परंपरा जाऊ देत वर्तमान घट्ट धर अनुदान माफी काही नकोत पीक ऑरगॅनिक लाव तेव्हा तुला मिळेल शहरी मॉलमधला भाव दिसतो तसा नाही शहरी स्वार्थी व मग्रूर बळीराजाच्या दुःखासाठी त्याचाही भरतो ऊर देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही धरू नकोस फास मित्रा जरी निराशेची धग डोळे उघडून खाटेशेजारील बायका पोरांकडे बघ चिंता नकोस करू मित्रा श्रद्धेनं वारी घेवं मध्यस्त काढून बाजूला माल कस्टमरपुढे ठेव

रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत ·

साधा मुलगा 05/08/2016 - 14:59
सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

In reply to by आदूबाळ

पाटीलभाऊ 05/08/2016 - 19:43
पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

खेडूत 06/08/2016 - 17:09
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

साधा मुलगा 06/08/2016 - 21:34
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:00
नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:37
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

खेडूत 08/08/2016 - 12:17
दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु 08/08/2016 - 11:50
संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

महासंग्राम 08/08/2016 - 15:22
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:21
आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:38
अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 10:48
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

In reply to by साधा मुलगा

असंका 09/08/2016 - 13:39
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

In reply to by जेसीना

असंका 09/08/2016 - 18:13
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 23:50
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 09/08/2016 - 21:19
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा 10/08/2016 - 00:02
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

लालगरूड 10/08/2016 - 08:33
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .

In reply to by लालगरूड

साधा मुलगा 10/08/2016 - 11:21
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by लालगरूड

निओ 19/08/2016 - 22:49
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

बहुगुणी 19/08/2016 - 23:42
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेडूत 10/08/2016 - 09:02
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

चतुरंग 10/08/2016 - 10:35
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

नाखु 10/08/2016 - 11:17
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

एस 10/08/2016 - 13:41
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

विखि 10/08/2016 - 21:59
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

In reply to by चतुरंग

चतुरंग 11/08/2016 - 07:43
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत 11/08/2016 - 09:53
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

थॉर माणूस 11/08/2016 - 20:30
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

थॉर माणूस 11/08/2016 - 22:00
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺

साधा मुलगा 05/08/2016 - 14:59
सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

In reply to by आदूबाळ

पाटीलभाऊ 05/08/2016 - 19:43
पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

खेडूत 06/08/2016 - 17:09
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

साधा मुलगा 06/08/2016 - 21:34
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:00
नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:37
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

खेडूत 08/08/2016 - 12:17
दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु 08/08/2016 - 11:50
संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

महासंग्राम 08/08/2016 - 15:22
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:21
आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:38
अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 10:48
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

In reply to by साधा मुलगा

असंका 09/08/2016 - 13:39
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

In reply to by जेसीना

असंका 09/08/2016 - 18:13
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 23:50
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 09/08/2016 - 21:19
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा 10/08/2016 - 00:02
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

लालगरूड 10/08/2016 - 08:33
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .

In reply to by लालगरूड

साधा मुलगा 10/08/2016 - 11:21
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by लालगरूड

निओ 19/08/2016 - 22:49
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

बहुगुणी 19/08/2016 - 23:42
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेडूत 10/08/2016 - 09:02
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

चतुरंग 10/08/2016 - 10:35
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

नाखु 10/08/2016 - 11:17
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

एस 10/08/2016 - 13:41
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

विखि 10/08/2016 - 21:59
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

In reply to by चतुरंग

चतुरंग 11/08/2016 - 07:43
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत 11/08/2016 - 09:53
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

थॉर माणूस 11/08/2016 - 20:30
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

थॉर माणूस 11/08/2016 - 22:00
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.

सद्भावना - हराभरा भारत

वेल्लाभट ·

प्रीत-मोहर 21/06/2016 - 11:06
मस्त उपक्रम आहे. लाज वाटते अस काही करता येणं शक्य असुनही न करत अस्ल्याचा. पण सध्या तरी आम्ही घरात कसलाही कर्यक्रम झाल्यास रिटर्न गिफ्ट म्हणुन झाडे देणे हे सुरु केलेय. दरवर्षी घरी झाडे लावुन ती जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे. ( गोव्यात असुनही आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याचा फार त्रास होतो. इतर लोक्स आमच्या घरुन पाणी नेतात वगैरे. त्यामुळे..)

वेल्लाभट जी, एक सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. एन जी ओ वाले लोक सुद्धा माणसेच असतात. काहि एन जी ओ वाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असतील पण त्यामुळे तसा सरसकट शिक्का सर्व सेवाभावी संस्थांना लावणे उचित नव्हे!

In reply to by शान्तिप्रिय

वेल्लाभट 21/06/2016 - 15:40
बाय अँड लार्ज असंच दिसतं पण. माणूस वाईट आहे. माझा एक जुना सहकर्मचारी जो आता अतिशय उच्च पदावर कामाला आहे तो मला काही दिवसांपूर्वी विचारता झाला की ट्रस्ट फॉर्मेशन ची प्रक्रिया काय असते, किंवा काय काय लागतं इत्यादी. सविस्तर बोललो तेंव्हा त्याच्या तोंडून हे वाक्य आलं, की 'रिटायरमेंटके बादका प्लॅनिंग करना चाहिये ना! हा हा हा' आणि तोवर त्याने सांगितलेलं आम्ही यांव करू आम्ही त्यांव करू हे सगळं मातीमोल झालं. त्यामुळे वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवरून केलेलं ते विधान आहे.

प्रीत-मोहर 21/06/2016 - 11:06
मस्त उपक्रम आहे. लाज वाटते अस काही करता येणं शक्य असुनही न करत अस्ल्याचा. पण सध्या तरी आम्ही घरात कसलाही कर्यक्रम झाल्यास रिटर्न गिफ्ट म्हणुन झाडे देणे हे सुरु केलेय. दरवर्षी घरी झाडे लावुन ती जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे. ( गोव्यात असुनही आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याचा फार त्रास होतो. इतर लोक्स आमच्या घरुन पाणी नेतात वगैरे. त्यामुळे..)

वेल्लाभट जी, एक सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. एन जी ओ वाले लोक सुद्धा माणसेच असतात. काहि एन जी ओ वाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असतील पण त्यामुळे तसा सरसकट शिक्का सर्व सेवाभावी संस्थांना लावणे उचित नव्हे!

In reply to by शान्तिप्रिय

वेल्लाभट 21/06/2016 - 15:40
बाय अँड लार्ज असंच दिसतं पण. माणूस वाईट आहे. माझा एक जुना सहकर्मचारी जो आता अतिशय उच्च पदावर कामाला आहे तो मला काही दिवसांपूर्वी विचारता झाला की ट्रस्ट फॉर्मेशन ची प्रक्रिया काय असते, किंवा काय काय लागतं इत्यादी. सविस्तर बोललो तेंव्हा त्याच्या तोंडून हे वाक्य आलं, की 'रिटायरमेंटके बादका प्लॅनिंग करना चाहिये ना! हा हा हा' आणि तोवर त्याने सांगितलेलं आम्ही यांव करू आम्ही त्यांव करू हे सगळं मातीमोल झालं. त्यामुळे वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवरून केलेलं ते विधान आहे.
लोकसत्तामधे प्रकाशित झालेला माझा एक लेख इंग्रजीतही या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि नुकतंच ते द बेटर इंडिया नावाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्‍या एका संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. तसं व्यापांमुळे फार योगदान देता येत नाही पण जी खरोखर मनोभावे हे काम करतायत, ज्यांनी हा वसा खर्‍या अर्थाने घेतलाय त्यांचा परिचय मात्र होतो.