मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

पुणे मुंग्रापं ·

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

घोस्टहंटर-१

DEADPOOL ·

In reply to by अभ्या..

DEADPOOL 17/12/2015 - 12:20
आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर! यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!

नाखु 17/12/2015 - 12:21
याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो... वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग. प्रतीसादमात्र नाखु

In reply to by अभ्या..

DEADPOOL 17/12/2015 - 12:20
आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर! यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!

नाखु 17/12/2015 - 12:21
याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो... वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग. प्रतीसादमात्र नाखु
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी

अजिंक्य विश्वास ·

In reply to by दमामि

कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का? म्हणजे मी नाव सांगू शकेन. पाळंमुळं ही रहस्य कादंबरी आहे.

In reply to by दमामि

ते नारायण धारपांचे पुस्तक असावे. साठे-फायकस नावाचे. सुहास शिरवळकरांचे असे एकही पुस्तक नाहीये.

In reply to by अजिंक्य विश्वास

अजय सोनार 03/08/2019 - 08:45
सुहास शिरवळकर यांचे सावी तल्यारखान ही व्यक्तिरेखा असलेले पुस्तकाचे नाव काय आहे?

In reply to by अजय सोनार

गड्डा झब्बू 03/08/2019 - 12:04
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे. सावी तल्यारखान, चांदनी आणि निकी अशी मुख्य पात्रे असलेले ते पुस्तक मला खूप आवडले होते.

आदूबाळ 10/12/2015 - 12:08
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा. माझ्या काही सुशिप्रेमी मित्रांना विचारतो. तुमच्याकडे सुशिलेखनाची समग्र सूची आहे का? याआधी भा रा भागवतांच्या लेखनाची सूची बनवण्याच्या कामात मी भाग घेतला होता. मुख्य पात्र (protagonist), प्रकाशन वर्ष, प्रकार वगैरे अनेक प्रकारे सूची बनवली होती. तसं काही करायचं असल्यास नक्की मदत करू शकेन.

In reply to by आदूबाळ

माझ्याकडे समग्र सुहास शिरवळकर यादी आहे. नवीन बदलांसकट परिपूर्ण आहे. तुम्हाला हवी असल्यास इथे देतो. जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल.

In reply to by आदूबाळ

कादंबरी: वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वन्डर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक, तलखी, इन्सानियत, सालम, सॉरी सर, जमीन-आसमान, वास्तविक, जाई, अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रुपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा-तुकडा चंद्र, जाता-येता, थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ओ गॉड, क्षितिज, व्रतस्थ, गढूळ, कल्पान्त, अंमल, डेड-एन्ड, स्पेल बाऊन्ड, हिन्दोस्ता हमारा, लटकंती, झूम, सत्र, राजरोस, मधुचंद्र, न्याय-अन्याय, हृदयस्पर्श, क्षण-क्षण आयुष्य, झालं-गेलं, काळंशार, झलक, पाळंमुळं, चूक-भूल देणे-घेणे, हमखास, क्रमश:, काळंबेरं, सावधान, पळभर जन, निमित्तमात्र, सूत्रबध्द, स्टार हन्टर्स, वर्चस्व, कळप, लूप-होल रहस्यकथांची अद्ययावत यादी: गोल्ड हेवन, थर्‌राट, गुणगुण, खजिना, सहज, कायद्याचे हात, झंझावाती, माध्यम, बिनशर्त, सराईत, शैतान-घर, अनुभव, निराकार, अफलातून, मर्डर-हाऊस, शैताली, जबरदस्त, आवारा, तो, लास्ट बुलेट, किल-क्रेझी, गाफील, हव्यास, पोलादी, पहाडी, काळे युग, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, मातम, कलंक, सॉलीड, नकार, गिधाड, जिवघेणा, स्टुपिड, असह्य, अट्टल, शॅली-शॅली, कोल्ड-ब्लड, ऑर्डर-ऑर्डर, अज्ञात, खुनी पाऊस, पांचाली, इज्जत, सफाई, भयानक, भन्नाट, शोला, ब्लॅक कोब्रा, चक्रव्यूह, प्राक्तन, चॅलेंज, मंत्रजागर, जाणीव, सौदागर, उस्ताद, टेरिफिक, डेड-शॉट, इलेवन्थ अवर, जिव्हारी, ज्वेल-थीफ, सायलेन्स प्लीज, संशय, डाऊन-लेव्हल, कट्टर, ट्रेलर-गर्ल, हॅलो-हॅलो, मरणोत्तर, आक्रोश, वॉन्टेड, हिरवी नजर, पडद्याआड, मध्यरात्री, टॉवर हाऊस, ज्वाला कथा-संग्रह: एक फक्त एकच, थँक यू मि.न्यूजपेपर, कथा-पौर्णिमा, इथून-तिथून, एव्हरीथिंग सो सिंपल, माहौल, शेडस्‌, मूड्‌स, मर्मबंध, मेख, संदेह सदर-लेखन: इत्यादी-इत्यादी, वर्तुळातील माणसं, फलश्रुती, असो कुमार/बाल वाड्‌:मय: स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक, मूर्खांचा पाहुणचार नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य: कन्नड: समांतर, हृदयस्पर्श स्वत: शिरवळकरांनी एक डायरी मेन्टेन केली होती , त्यात वर्षांप्रमाणे प्रकाशित झालेल्या साहित्याची वर्गवार नोंदणी आहे. ती डायरी त्यांच्या सुवाच्य आणि देखण्या अक्षरात आहे. एकदा मला त्याचे फोटोज्‌ मिळाले तर नक्की मी पोस्ट करेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

प्रचेतस 10/12/2015 - 22:02
यादी पाहता जाणवून गेलं की मी कुमार/बाल वाड्‌:मय, आणि नभोनाट्य/एकांकिका सोडलं तर अगदी सगळंच साहित्य वाचलंय.

महासंग्राम 10/12/2015 - 12:48
अजिंक्य, दिवाळी आधी आपण सुगंधा काकुंसोबत मारलेल्या गप्पा आणि त्यात्यून उलगडत गेलेले सुशी भन्नाटच होते. अगदी अविस्मरणीय अनुभव होता तो

मोगा 10/12/2015 - 13:07
मस्त. माझे लाडके लेखक. सगळी पुस्तके अनेकदा वाचली होती.

कलंत्री 10/12/2015 - 14:45
प्रिय अ.वि., आपले लेखक प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आपणाबरोबर गप्पा मारायला नक्कीच आवडेल. कलंत्री

In reply to by कलंत्री

लेखकप्रेम तर आहेच, त्याबरोबर त्यांचे साहित्य सुद्धा आवडते. त्यातील गुण-दोषांसकट! मला देखील गप्पा मारायला आवडेल. अवांतर: सुगंधा काकू आणि सम्राट शिरवळकर गप्पा मारण्यात एकदम दिलखुलास आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ वाया गेला असे कधीच वाटत नाही. शिरवळकर त्यांतून निरनिराळ्या रोलस्‌ आणि त्यातील बारकाव्यांसकट अनुभवायला मिळतात. त्यांना मी भेटलो आहे, ते देखील ६ वेळा , हे माझे नशीब. बाकी काय?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

ऑनलाईन पीडीएफ‌ उपलब्ध नाहीयेत. पण बुकगंगा डॉट कॉम वर काही मर्यादीत काळापर्यंत ठराविक पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. (अवांतर- जर आपल्याला काही अश्या ऑनलाईन पीडीएफ दिसल्या तर कृपया आवर्जून कळवा. ही पायरसी असेल आणि आम्हांला तसा रिपोर्ट करणे सोईस्कर जाईल.)

नूतन सावंत 12/12/2015 - 00:38
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला आहे.जे पुस्तक दिसेल ते वाचण्याच्या वयात सुशि हातात पडले.साधारण सातवी आठवीत असेन तेव्हा.त्यवेळी दीड रुपयाला एक याप्रमाणे दरमहा गुरुनाथ नाईक,सुशि,शरदचंद वाळिंबे,बाबुराव अर्नाळकर,राजा पारगावकर यांची पुस्तके प्रकाशित होत असत.माझ्या वडिलांचा वर्तमानपत्र व्यवसाय असल्याने ही सारी पुस्तके आमच्याकडे येत असत,,एक मामेभाऊ ती दरमहा विकत घेत असे.त्याच्य्मुळे खूप नवे लेखकही माहिती झाले.तर त्याला देण्याची पुस्तके घरी ठेवलेली असत आणि त्या पाच सहा किंवा त्याहूनही जास्त पुस्तकांचा फडशा माझी,आई,माझा लहान भाऊ,आणि मी पडत असे.बंधू (मामेभाऊ)पप्पांना गमतीने म्हणत असे,"ओ मामा,मला सेकंड हॅंड पुस्तके मिळतात." माझे वडील अगदी व्यावसायिकपणे त्याला सागंत,"हे बघ,तू स्टॉलवरून घेत जा.घरी ठेवायला तूच सांगतोस." आता न आई, न पपा,न लहान भाऊ,न मामेभाऊ,न सुशि आणि उरल्यात फक्त आठवणी आणि पुस्तके. या यादीत 'ताशर',कसं नाही. माझ्याकडे काही पुस्तके आहेत.रद्दीत घेतलेली.त्या पाहून मी तुम्हाला हवी असलेली पुस्तके नक्की देईन.सध्या बाहेरगावी आहे .२२ नंतर संपर्क साधेन.

In reply to by नूतन सावंत

नक्की. तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून शिरवळकरांच्या ’सनसनाटी’ ह्या कादंबरीमधील एक हत्यार आहे. माझे आवडते पुस्तक! मला वाचायला मिळालेल्या कॉपीत पुस्तकाची शेवटची पाने नव्हती आणि म्हणूनच हे पुस्तक शोधता-शोधता बाकीची पुस्तके वाचायला मिळाली. माझी शिरवळकरांची पुस्तके वाचायची सुरूवात ह्या ’दिड-दोन रूपये’ वाल्या मालांपासूनच झाली होती. तुम्हाला तुमच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर तुम्ही फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेजवर शेअर करू शकता. तुम्ही आमचा फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेज सुद्धा फॉलो करू शकता. ही ग्रूपची लिंक- https://www.facebook.com/groups/suhasshirvalkar/ ही पेजची लिंक- https://www.facebook.com/sushi.fanpage/?ref=bookmarks धन्यवाद

सिरुसेरि 12/12/2015 - 23:21
तुमच्या सुशि यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये "सुन्न" हे पुस्तक आहे ना . फिरोझ ईराणीची साहसकथा आहे .

महासंग्राम 15/11/2016 - 16:51
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुशिंच्या ग्रूप आणि पेजवर काही खास आठवणी, किस्से आणि माहिती शेअर करणार आहोत. आपल्याकडेही काही लेख, आठवण, किस्से अथवा फोटोज्‌ असल्यास ते कृपया मेसेज करा अथवा ग्रूपवर पोस्ट करु शकता आपली परवानगी घेऊन ते लेख, आठवणी किस्से आणि फोटोज्‌ आम्ही आपल्या सु.शि. पेजवर आपल्या नावासहीत पोस्ट करू.

In reply to by दमामि

कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का? म्हणजे मी नाव सांगू शकेन. पाळंमुळं ही रहस्य कादंबरी आहे.

In reply to by दमामि

ते नारायण धारपांचे पुस्तक असावे. साठे-फायकस नावाचे. सुहास शिरवळकरांचे असे एकही पुस्तक नाहीये.

In reply to by अजिंक्य विश्वास

अजय सोनार 03/08/2019 - 08:45
सुहास शिरवळकर यांचे सावी तल्यारखान ही व्यक्तिरेखा असलेले पुस्तकाचे नाव काय आहे?

In reply to by अजय सोनार

गड्डा झब्बू 03/08/2019 - 12:04
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे. सावी तल्यारखान, चांदनी आणि निकी अशी मुख्य पात्रे असलेले ते पुस्तक मला खूप आवडले होते.

आदूबाळ 10/12/2015 - 12:08
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा. माझ्या काही सुशिप्रेमी मित्रांना विचारतो. तुमच्याकडे सुशिलेखनाची समग्र सूची आहे का? याआधी भा रा भागवतांच्या लेखनाची सूची बनवण्याच्या कामात मी भाग घेतला होता. मुख्य पात्र (protagonist), प्रकाशन वर्ष, प्रकार वगैरे अनेक प्रकारे सूची बनवली होती. तसं काही करायचं असल्यास नक्की मदत करू शकेन.

In reply to by आदूबाळ

माझ्याकडे समग्र सुहास शिरवळकर यादी आहे. नवीन बदलांसकट परिपूर्ण आहे. तुम्हाला हवी असल्यास इथे देतो. जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल.

In reply to by आदूबाळ

कादंबरी: वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वन्डर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक, तलखी, इन्सानियत, सालम, सॉरी सर, जमीन-आसमान, वास्तविक, जाई, अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रुपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा-तुकडा चंद्र, जाता-येता, थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ओ गॉड, क्षितिज, व्रतस्थ, गढूळ, कल्पान्त, अंमल, डेड-एन्ड, स्पेल बाऊन्ड, हिन्दोस्ता हमारा, लटकंती, झूम, सत्र, राजरोस, मधुचंद्र, न्याय-अन्याय, हृदयस्पर्श, क्षण-क्षण आयुष्य, झालं-गेलं, काळंशार, झलक, पाळंमुळं, चूक-भूल देणे-घेणे, हमखास, क्रमश:, काळंबेरं, सावधान, पळभर जन, निमित्तमात्र, सूत्रबध्द, स्टार हन्टर्स, वर्चस्व, कळप, लूप-होल रहस्यकथांची अद्ययावत यादी: गोल्ड हेवन, थर्‌राट, गुणगुण, खजिना, सहज, कायद्याचे हात, झंझावाती, माध्यम, बिनशर्त, सराईत, शैतान-घर, अनुभव, निराकार, अफलातून, मर्डर-हाऊस, शैताली, जबरदस्त, आवारा, तो, लास्ट बुलेट, किल-क्रेझी, गाफील, हव्यास, पोलादी, पहाडी, काळे युग, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, मातम, कलंक, सॉलीड, नकार, गिधाड, जिवघेणा, स्टुपिड, असह्य, अट्टल, शॅली-शॅली, कोल्ड-ब्लड, ऑर्डर-ऑर्डर, अज्ञात, खुनी पाऊस, पांचाली, इज्जत, सफाई, भयानक, भन्नाट, शोला, ब्लॅक कोब्रा, चक्रव्यूह, प्राक्तन, चॅलेंज, मंत्रजागर, जाणीव, सौदागर, उस्ताद, टेरिफिक, डेड-शॉट, इलेवन्थ अवर, जिव्हारी, ज्वेल-थीफ, सायलेन्स प्लीज, संशय, डाऊन-लेव्हल, कट्टर, ट्रेलर-गर्ल, हॅलो-हॅलो, मरणोत्तर, आक्रोश, वॉन्टेड, हिरवी नजर, पडद्याआड, मध्यरात्री, टॉवर हाऊस, ज्वाला कथा-संग्रह: एक फक्त एकच, थँक यू मि.न्यूजपेपर, कथा-पौर्णिमा, इथून-तिथून, एव्हरीथिंग सो सिंपल, माहौल, शेडस्‌, मूड्‌स, मर्मबंध, मेख, संदेह सदर-लेखन: इत्यादी-इत्यादी, वर्तुळातील माणसं, फलश्रुती, असो कुमार/बाल वाड्‌:मय: स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक, मूर्खांचा पाहुणचार नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य: कन्नड: समांतर, हृदयस्पर्श स्वत: शिरवळकरांनी एक डायरी मेन्टेन केली होती , त्यात वर्षांप्रमाणे प्रकाशित झालेल्या साहित्याची वर्गवार नोंदणी आहे. ती डायरी त्यांच्या सुवाच्य आणि देखण्या अक्षरात आहे. एकदा मला त्याचे फोटोज्‌ मिळाले तर नक्की मी पोस्ट करेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

प्रचेतस 10/12/2015 - 22:02
यादी पाहता जाणवून गेलं की मी कुमार/बाल वाड्‌:मय, आणि नभोनाट्य/एकांकिका सोडलं तर अगदी सगळंच साहित्य वाचलंय.

महासंग्राम 10/12/2015 - 12:48
अजिंक्य, दिवाळी आधी आपण सुगंधा काकुंसोबत मारलेल्या गप्पा आणि त्यात्यून उलगडत गेलेले सुशी भन्नाटच होते. अगदी अविस्मरणीय अनुभव होता तो

मोगा 10/12/2015 - 13:07
मस्त. माझे लाडके लेखक. सगळी पुस्तके अनेकदा वाचली होती.

कलंत्री 10/12/2015 - 14:45
प्रिय अ.वि., आपले लेखक प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आपणाबरोबर गप्पा मारायला नक्कीच आवडेल. कलंत्री

In reply to by कलंत्री

लेखकप्रेम तर आहेच, त्याबरोबर त्यांचे साहित्य सुद्धा आवडते. त्यातील गुण-दोषांसकट! मला देखील गप्पा मारायला आवडेल. अवांतर: सुगंधा काकू आणि सम्राट शिरवळकर गप्पा मारण्यात एकदम दिलखुलास आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ वाया गेला असे कधीच वाटत नाही. शिरवळकर त्यांतून निरनिराळ्या रोलस्‌ आणि त्यातील बारकाव्यांसकट अनुभवायला मिळतात. त्यांना मी भेटलो आहे, ते देखील ६ वेळा , हे माझे नशीब. बाकी काय?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

ऑनलाईन पीडीएफ‌ उपलब्ध नाहीयेत. पण बुकगंगा डॉट कॉम वर काही मर्यादीत काळापर्यंत ठराविक पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. (अवांतर- जर आपल्याला काही अश्या ऑनलाईन पीडीएफ दिसल्या तर कृपया आवर्जून कळवा. ही पायरसी असेल आणि आम्हांला तसा रिपोर्ट करणे सोईस्कर जाईल.)

नूतन सावंत 12/12/2015 - 00:38
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला आहे.जे पुस्तक दिसेल ते वाचण्याच्या वयात सुशि हातात पडले.साधारण सातवी आठवीत असेन तेव्हा.त्यवेळी दीड रुपयाला एक याप्रमाणे दरमहा गुरुनाथ नाईक,सुशि,शरदचंद वाळिंबे,बाबुराव अर्नाळकर,राजा पारगावकर यांची पुस्तके प्रकाशित होत असत.माझ्या वडिलांचा वर्तमानपत्र व्यवसाय असल्याने ही सारी पुस्तके आमच्याकडे येत असत,,एक मामेभाऊ ती दरमहा विकत घेत असे.त्याच्य्मुळे खूप नवे लेखकही माहिती झाले.तर त्याला देण्याची पुस्तके घरी ठेवलेली असत आणि त्या पाच सहा किंवा त्याहूनही जास्त पुस्तकांचा फडशा माझी,आई,माझा लहान भाऊ,आणि मी पडत असे.बंधू (मामेभाऊ)पप्पांना गमतीने म्हणत असे,"ओ मामा,मला सेकंड हॅंड पुस्तके मिळतात." माझे वडील अगदी व्यावसायिकपणे त्याला सागंत,"हे बघ,तू स्टॉलवरून घेत जा.घरी ठेवायला तूच सांगतोस." आता न आई, न पपा,न लहान भाऊ,न मामेभाऊ,न सुशि आणि उरल्यात फक्त आठवणी आणि पुस्तके. या यादीत 'ताशर',कसं नाही. माझ्याकडे काही पुस्तके आहेत.रद्दीत घेतलेली.त्या पाहून मी तुम्हाला हवी असलेली पुस्तके नक्की देईन.सध्या बाहेरगावी आहे .२२ नंतर संपर्क साधेन.

In reply to by नूतन सावंत

नक्की. तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून शिरवळकरांच्या ’सनसनाटी’ ह्या कादंबरीमधील एक हत्यार आहे. माझे आवडते पुस्तक! मला वाचायला मिळालेल्या कॉपीत पुस्तकाची शेवटची पाने नव्हती आणि म्हणूनच हे पुस्तक शोधता-शोधता बाकीची पुस्तके वाचायला मिळाली. माझी शिरवळकरांची पुस्तके वाचायची सुरूवात ह्या ’दिड-दोन रूपये’ वाल्या मालांपासूनच झाली होती. तुम्हाला तुमच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर तुम्ही फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेजवर शेअर करू शकता. तुम्ही आमचा फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेज सुद्धा फॉलो करू शकता. ही ग्रूपची लिंक- https://www.facebook.com/groups/suhasshirvalkar/ ही पेजची लिंक- https://www.facebook.com/sushi.fanpage/?ref=bookmarks धन्यवाद

सिरुसेरि 12/12/2015 - 23:21
तुमच्या सुशि यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये "सुन्न" हे पुस्तक आहे ना . फिरोझ ईराणीची साहसकथा आहे .

महासंग्राम 15/11/2016 - 16:51
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुशिंच्या ग्रूप आणि पेजवर काही खास आठवणी, किस्से आणि माहिती शेअर करणार आहोत. आपल्याकडेही काही लेख, आठवण, किस्से अथवा फोटोज्‌ असल्यास ते कृपया मेसेज करा अथवा ग्रूपवर पोस्ट करु शकता आपली परवानगी घेऊन ते लेख, आठवणी किस्से आणि फोटोज्‌ आम्ही आपल्या सु.शि. पेजवर आपल्या नावासहीत पोस्ट करू.
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये. मी त्यांच्या ’थर्‌राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लॉरी टांगटूंगकर ·

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

चहावाल्याचे पंख.....

शिव कन्या ·

ट्रेड मार्क 19/11/2015 - 21:39
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन. खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!

In reply to by ट्रेड मार्क

खेडूत 20/11/2015 - 09:29
+१ कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी. लेख आवडला.

इडली डोसा 20/11/2015 - 07:57
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये. शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.

अमृत 20/11/2015 - 08:32
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman-rao-chaiwallah-day-author-night-2378024.html http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-student-1209455

मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची ! भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !

मयुरMK 22/11/2015 - 13:43
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .

ट्रेड मार्क 19/11/2015 - 21:39
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन. खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!

In reply to by ट्रेड मार्क

खेडूत 20/11/2015 - 09:29
+१ कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी. लेख आवडला.

इडली डोसा 20/11/2015 - 07:57
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये. शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.

अमृत 20/11/2015 - 08:32
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman-rao-chaiwallah-day-author-night-2378024.html http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-student-1209455

मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची ! भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !

मयुरMK 22/11/2015 - 13:43
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

मोदक ·

एस 16/11/2015 - 11:44
दोन्ही लेखांवर सविस्तर प्रतिसाद देणार आहे. सध्या घाईत असल्याने फक्त दोन्ही लेख अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटीने आवडले एव्हढेच नमूद करतो. :-)

एस 16/11/2015 - 11:44
दोन्ही लेखांवर सविस्तर प्रतिसाद देणार आहे. सध्या घाईत असल्याने फक्त दोन्ही लेख अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटीने आवडले एव्हढेच नमूद करतो. :-)
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर.. आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली. ...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

स्थापत्य- एक कला भाग २

प्यारे१ ·

टेलीपथी का म्हण्तात तसं झालय इथे. मी व्यनि करायाला मिपावर यायला आणि हा लेख इथे प्रकटायला, एकच वेळ!

In reply to by कंजूस

प्यारे१ 27/10/2015 - 21:18
कंजूस काका अच्चा बोला बोले तो जीव फॉलन इन द भांडा. अर्थात काका प्रोत्साहन देत आहेत हे समजतंय. फिल्ड एवढं मोठं आहे आणि त्यातही एक बिल्डींग किंवा प्रोजेक्ट हीच एक एक लेखमाला होऊ शकते.

अस्वस्थामा 27/10/2015 - 21:04
उत्तम माहीती प्यारे भौ..FSI बद्दल थोडी कल्पना होती पण तुम्ही संकल्पना चागली समजावून सांगितलीत. बादवे, पार्किंग(बेसमेंट) अथवा गार्डन ओव्हर पार्कींग अशा बांधकामांना FSI चे नियम कसे लागू होतात ? तुम्ही सांगितलेत तसेच की अजून वेगळे ?

In reply to by अस्वस्थामा

प्यारे१ 28/10/2015 - 17:30
पार्किंग ही मुळात एक बेसिक अ‍ॅमिनिटी असल्यानं उपलब्ध जागेत बसवायची असते. तिला एफ एस आय लागत नाही. थोडक्यात बांधकाम क्षेत्रात (बिल्ट अप एरिया मध्ये) पार्किंग पकडत नाहीत. याबरोबरच जिने, लिफ्टरुम्स, पाण्याच्या टाक्या, सर्विस रुम्स, रेफ्युज एरिया, सोसायटी ऑफिस, काही ठराविक एरिया पर्यंत जिम इ.इ. गोष्टी यामध्ये येत नाहीत. पण ते बांधावे लागतात. (बिल्डर लोक याचा भार शेवटी ग्राहकावरच टाकतात. तेच लोडींग असतंय)

मस्तच, सोप्या भाषेत समजावून संगीतलत. FSI बाबत थोड़ी कल्पना होती, परंतु आत्ता निट कळाल.ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. जमेल तशी लेखनमाला पूर्ण करा. अजूनही माहिती येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. पुलेशु.

कंजूस 28/10/2015 - 08:21
तीन गुंठ्यांत घर होतं असं नेहमी म्हणतात ते असं- एक गुंठा ३३x३३ फुट आणि तिनाचे ३२६७ sq ft म्हणजे अंदाजे ६० फुट बाइ ५५ फुटांचा प्लॅाट( जमिनीचा तुकडा ) धरा.नगरपालिकेच्या नियमानुसार रस्त्याकडून १५ फुट आणि इतर तीन बाजूंनी दहादहा फुट मोकळी जागा सोडल्यास आतमध्ये ३५ बाइ ३५ फुटांचे चांगले ऐसपैस घर कोणीही बांधू शकतो.यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.

In reply to by कंजूस

वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.
हे काही समजले नाही. जिन्याची प्रत्येकी लँडींग ४ फुट पकडली तर ८ फुट लँडींगलाच लागतील २ फुटात पायर्‍या कशा बसतील ? आणि वर १०x१० ची एक खोली कशी मिळेल? हेडरूम ठेवावा लागेल ना?

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 16:33
प्रत्येक लँडींग ४ फुटी म्हणजे? जिना वेगळं युनिट नाही. घरात जिना असल्यानं वरच्या मजल्यावर लँडींग थेट पॅसेज मध्ये होतं. वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ३ फुट रुंदीचं आणि साधारण ६ ते ७ फुट लांब (३+३ फुट जिन्याचे) पुष्कळ झालं. (वैयक्तिक घरासाठी) मजल्याची उंची किती? साधारण १० फुट. मध्यभागी उंची ५ फूट. म्हणजे साधारणपणे ७ इंच उंचीच्या ९ पायर्‍या. मध्ये मिडलँडींग आणि पुन्हा ९ पायर्‍या. ९ पायर्‍यांची रुंदी १० इंच ते १ फूट असते. म्हणजे ८ किंवा ९ फूट + ३ फुट. यात मिडलँडींग चा भाग बाहेर काढून तेवढी जागा वाचवली जाते. साधारण १० बाय ८ एवढी जागा पुरेशी. वर वाढवायचं नसेल तर खोली निघेल असं काका म्हणत आहेत.

In reply to by प्यारे१

ओके. जिन्यासंबंधीत शंकेचे समाधान झाले. प्रशस्त घरासाठी काकांनी जिन्याची रूंदी १० फुट ठेवली त्यामुळे मला लँडींग ४ फुटाची योग्य वाटली. अशा जिन्याला ६ ते ६.५ चा रायजर योग्य वाटला. ७ चा रायजर वयस्कर व्यक्तींसाठी जास्त वाटतो. वर वाढवायचे नसेल तर १०x१० ची खोली कशी मिळेल अर्धा भाग तर वर येणार्‍या जिन्यात जाणार. त्यावर १०x१० ची रूम कशी निघेल?

In reply to by प्यारे१

मी ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे माझी शंका योग्य त्या तांत्रिक भाषेत मांडू शकत नाही, तरीही एकदा जमेल तसा प्रयत्न करून बघतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे छताची उंची १० फुट असल्यास वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ५ फुटावर येते. तेथून वरच्या मजल्याच्या पॅसेजमधे मिडलँडींग पासून ५ फुट उंचीवर लँडिंग होते. वरच्या पॅसेजमध्ये छताची उंची १० फुट असणार. आता आपण वर मजला बांधनार नसल्यामुळे मिडलँडिंगपासून छताची उंची १५ फुट येईल, परंतू आपल्याला वर जाण्यासाठी जिना काढायचा नसल्यामुळे पॅसेजच्या पातळीवर स्लॅब टाकावा लागेल जो मिडलँडिंगपासून ५ फुट उंचीवर येईल. म्हणजे मिडलँडिंगच्या अर्ध्या भागात फक्त ५ फुटाचा हेडरूम मिळेल जो वावरण्यास योग्य नसेल. त्या जागेत एक स्टीप जिना काढून पोटमाळा काढू शकतो जेथे जेमतेम ५ फुटाचा हेडरूम मिळेल. खोली निघणे अशक्य वाटते

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 19:35
तुम्चा मुद्दा लक्षात आला. पण कंजूस काका काय म्हणत आहेत ते एकदा पुन्हा पहा. ते म्हणतात की घर वरच्या मजल्यावर वाढवायचं नसलं तर (ही अट आहे.) जिन्याची गरज नाही. म्हणजे जिन्याचं काहीच येत नाही. अशा केस मध्ये जिन्याच्या जागेतच एक खोली येऊ शकेल. जि ना ना ही.

चौकटराजा 28/10/2015 - 15:55
उत्तर दक्षिण ई दिशाना वृत्ति -प्रवृत्ति चिकटवून जे भम्पक वास्तुविद्न्यान साम्प्रत उदयाला आले आहे तसा काही हां लेख नाही तर वास्तुसम्बंधी योग्य व् जिव्हाळ्याची माहिती दिली जात आहे याबद्दल अभिनन्दन !वास्तुवर एकूण सहा बाबींचा प्रभाव पडत असतो त्यात बांधकाम साहित्य,संस्कृति,हवामान, भौगोलिक स्थान यांचा समावेष असतो हे नमूद करावेसे वाटते.उदा शाहाबाद बागलकोट भागात घरावर कौले म्हणून चक्क फारशा टाकलेल्या दिसून येतील.

मस्त अभ्यासपुर्ण लेख ! _________________________________________________ अवांतर : हे उगीचच काडी सारणे वगैरे .... समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥ अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥ ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 28/10/2015 - 17:33
व्यवहार व्यवहाराच्या जागी उत्तम पार पाडावा. मात्र आत मध्ये आपण 'हे' नाही याची जाणीव कायम असावी. दोन्हीमध्ये घोळ करु नयेच. मी घरात राहावं, माझ्यात घर राहू देऊ नये (सातत्यानं त्याचा विचार नको). वस्तुचा त्याग नाही, संगत्याग करावा.

कंजूस 28/10/2015 - 20:16
जिना ? मी पुन्हा मांडतो: तळ मजल्याला जिथे जिना सुरू होऊन वर जाण्याकरता वळतो तिथला मी १०x १० चा भाग खोली न काढता आल्यामुळे वाया जातो असं म्हणायचं आहे.प्यारेनी ती १०x८ धरली.एकूण फारसा फरक नाही.इथे आपण हिंदी सिनेमातल्या बंगल्यातला जीना धरत नाही अथवा बोटीवरच्या केबिनचाही नाही.जरा मध्यम घेतला आहे कारण तीन गुंठ्यातलं ३५x३५ ( बाहेरचं माप) चं घर आहे.वरच्या मजल्यावरमात्र कमी जागा वाया जाईल कारण आणखी वरचा मजला नसेल तर.

In reply to by कंजूस

प्यारे१ 28/10/2015 - 20:28
मूळात जागा वाया जाते हे म्हणणं मान्य नाही. तरीही मुंबईकर अप्रोच असला तर तसं एकवेळ मान्य करता येईल. पण त्यासाठी काही उपाय वापरुन जागेची बचत करता येऊ शकते. जिन्याखालच्या जागेचा काही स्टोअरेज सारखा वापर करता येतो किंवा तिथं शोकेस वगैरे ठेवता येतं. अर्थात तीन गुंठे जागा आणि गुंठाभर बांधकाम करणारा एवढी 'कंजूस'गिरी करायचा नाही. ;) एवढ्या घराची साफसफाई करताना घरातली गृहीणी किती वेळा तुमचं नाव काढेल ते नक्की सांगा.

यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.
सगळी गडबड ह्या वाक्याने झाली. मी तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जिना आहे असे समजलो व दुसरा मजला बांधायचा नसेल तर दुसर्‍या मजल्यावर एक वाढीव खोली कशी मिळेल अशी माझी शंका होती.

कंजूस 29/10/2015 - 05:43
मला वाटतं या भागात फक्त स्वत:चं घर हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने इंटिअरिअर,बाग,पोर्च,टेरस अधिक गार्डन हे यावे. जिना: या विषयी इतका काथ्याकूट कशाला हा विचार येईल.स्वत:चेच घर असले तरी पुढे मागे मुलं दुसरीकडे राहिला गेल्यावर घर न विकता उपयोग करायचा असेल तर एखादा मजला भाड्याने काही काळ देता येण्यासाठी जिना स्वतंत्र असल्यास भाडेकरूस वेगळा अॅकसेस राहतो.तळमजल्याच्या अंगातूनच जिना ठेवल्यास तसं करता येत नाही.हा सगळा विचार घर बांधण्या अगोदरच केला तर पुढे सोय वाढते.आमच्या एका ओळखिच्यानी अलिबागला तळ मजल्यावर एक छोटी खोली आणि सेपरेट टॅाइलट ठेवल्याने कार -ड्राइवर आणणाय्रा पर्यटकासाठी सोयीचं पडतं.

FSI आणि त्या विशिष्ट भागामधे उपलब्ध असणार्‍या इन्फ्रास्ट्रक्चरचा, लोकसंख्येच्या घनतेचा काही संबंध असतो का? म्हणजे एखाद्या नव्या भागामधे इन्फ्रास्ट्रक्चरच्या (कमी पाणी, वीज वगैरे) अभावे सरकारला लोकसंख्येची घनता कमी करायची असेल तर निवासी जागांचा FSI कमी करुन बांधकाम क्षेत्रावर मर्यादा टाकु शकतात का? त्याचा असा काही वेगळा निकष असतो का?

कंजूस 29/10/2015 - 08:10
८५ साली तळ अधिक दोन मजले इमारतींना अनुमती ह होती आणि आता त्याच प्लॅाटात रिडेवलपमेंट नावाखाली पंचवीस मजली मनोरे आले. कसं काय? वाहता झरा घ्या श्रात धुऊन.

In reply to by कंजूस

प्यारे१ 29/10/2015 - 13:48
कंजूस काका आणि वर जॅक स्पॅरो या दोघांसाठीही. कारण प्रश्न वेगळे असले तरी उत्तर एकच आहे. सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं. या लेखमालेमध्ये 'काय असायला हवं' यावर फोकस जास्त देण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता: महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यानं नगररचना आणि विकास हे खातं स्वतःकडं'च' ठेवलेलं आहे. :)

एकदम सहजपणे थोड्या क्लिष्ट असणार्‍या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. लेखमालिका अधिकाधिक रोचक होत जात आहे. पुभाप्र. जिना वाया घालवत असलेल्या जागेवरून जरा वाद प्रतिवाद होत आहे. जागा वाचवण्यासाठी धातूचा चक्राकार जिना पाहिला आहे. त्यामध्ये अडचण अशी असते की अवजड सामान (जसे फर्निचर किंवा रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन वगैरे) त्या जिन्याने वर नेणे अथवा खाली आणणे अवघड असते.

कंजूस 30/10/2015 - 06:17
**सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं.** पुर्वी खिडक्यांना वेंटिलेटर पाहिजेतच हा नियम होता.त्या डिजाइनशिवाय प्लान पास करत नव्हते.आता सर्व खिडक्या वेंटिलेटर नसलेल्या.खिडक्या ( बहुतेक अॅल्यु स्लाइडिंग) बंद केल्या की कपडे वाळत नाहीत आणि घरातली गरम शिळी हवा बाहेर जात नाही.स्लाइडिंगची एक जाळीवाली असली तरी ती वरती नसते.

टेलीपथी का म्हण्तात तसं झालय इथे. मी व्यनि करायाला मिपावर यायला आणि हा लेख इथे प्रकटायला, एकच वेळ!

In reply to by कंजूस

प्यारे१ 27/10/2015 - 21:18
कंजूस काका अच्चा बोला बोले तो जीव फॉलन इन द भांडा. अर्थात काका प्रोत्साहन देत आहेत हे समजतंय. फिल्ड एवढं मोठं आहे आणि त्यातही एक बिल्डींग किंवा प्रोजेक्ट हीच एक एक लेखमाला होऊ शकते.

अस्वस्थामा 27/10/2015 - 21:04
उत्तम माहीती प्यारे भौ..FSI बद्दल थोडी कल्पना होती पण तुम्ही संकल्पना चागली समजावून सांगितलीत. बादवे, पार्किंग(बेसमेंट) अथवा गार्डन ओव्हर पार्कींग अशा बांधकामांना FSI चे नियम कसे लागू होतात ? तुम्ही सांगितलेत तसेच की अजून वेगळे ?

In reply to by अस्वस्थामा

प्यारे१ 28/10/2015 - 17:30
पार्किंग ही मुळात एक बेसिक अ‍ॅमिनिटी असल्यानं उपलब्ध जागेत बसवायची असते. तिला एफ एस आय लागत नाही. थोडक्यात बांधकाम क्षेत्रात (बिल्ट अप एरिया मध्ये) पार्किंग पकडत नाहीत. याबरोबरच जिने, लिफ्टरुम्स, पाण्याच्या टाक्या, सर्विस रुम्स, रेफ्युज एरिया, सोसायटी ऑफिस, काही ठराविक एरिया पर्यंत जिम इ.इ. गोष्टी यामध्ये येत नाहीत. पण ते बांधावे लागतात. (बिल्डर लोक याचा भार शेवटी ग्राहकावरच टाकतात. तेच लोडींग असतंय)

मस्तच, सोप्या भाषेत समजावून संगीतलत. FSI बाबत थोड़ी कल्पना होती, परंतु आत्ता निट कळाल.ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. जमेल तशी लेखनमाला पूर्ण करा. अजूनही माहिती येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. पुलेशु.

कंजूस 28/10/2015 - 08:21
तीन गुंठ्यांत घर होतं असं नेहमी म्हणतात ते असं- एक गुंठा ३३x३३ फुट आणि तिनाचे ३२६७ sq ft म्हणजे अंदाजे ६० फुट बाइ ५५ फुटांचा प्लॅाट( जमिनीचा तुकडा ) धरा.नगरपालिकेच्या नियमानुसार रस्त्याकडून १५ फुट आणि इतर तीन बाजूंनी दहादहा फुट मोकळी जागा सोडल्यास आतमध्ये ३५ बाइ ३५ फुटांचे चांगले ऐसपैस घर कोणीही बांधू शकतो.यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.

In reply to by कंजूस

वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.
हे काही समजले नाही. जिन्याची प्रत्येकी लँडींग ४ फुट पकडली तर ८ फुट लँडींगलाच लागतील २ फुटात पायर्‍या कशा बसतील ? आणि वर १०x१० ची एक खोली कशी मिळेल? हेडरूम ठेवावा लागेल ना?

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 16:33
प्रत्येक लँडींग ४ फुटी म्हणजे? जिना वेगळं युनिट नाही. घरात जिना असल्यानं वरच्या मजल्यावर लँडींग थेट पॅसेज मध्ये होतं. वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ३ फुट रुंदीचं आणि साधारण ६ ते ७ फुट लांब (३+३ फुट जिन्याचे) पुष्कळ झालं. (वैयक्तिक घरासाठी) मजल्याची उंची किती? साधारण १० फुट. मध्यभागी उंची ५ फूट. म्हणजे साधारणपणे ७ इंच उंचीच्या ९ पायर्‍या. मध्ये मिडलँडींग आणि पुन्हा ९ पायर्‍या. ९ पायर्‍यांची रुंदी १० इंच ते १ फूट असते. म्हणजे ८ किंवा ९ फूट + ३ फुट. यात मिडलँडींग चा भाग बाहेर काढून तेवढी जागा वाचवली जाते. साधारण १० बाय ८ एवढी जागा पुरेशी. वर वाढवायचं नसेल तर खोली निघेल असं काका म्हणत आहेत.

In reply to by प्यारे१

ओके. जिन्यासंबंधीत शंकेचे समाधान झाले. प्रशस्त घरासाठी काकांनी जिन्याची रूंदी १० फुट ठेवली त्यामुळे मला लँडींग ४ फुटाची योग्य वाटली. अशा जिन्याला ६ ते ६.५ चा रायजर योग्य वाटला. ७ चा रायजर वयस्कर व्यक्तींसाठी जास्त वाटतो. वर वाढवायचे नसेल तर १०x१० ची खोली कशी मिळेल अर्धा भाग तर वर येणार्‍या जिन्यात जाणार. त्यावर १०x१० ची रूम कशी निघेल?

In reply to by प्यारे१

मी ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे माझी शंका योग्य त्या तांत्रिक भाषेत मांडू शकत नाही, तरीही एकदा जमेल तसा प्रयत्न करून बघतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे छताची उंची १० फुट असल्यास वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ५ फुटावर येते. तेथून वरच्या मजल्याच्या पॅसेजमधे मिडलँडींग पासून ५ फुट उंचीवर लँडिंग होते. वरच्या पॅसेजमध्ये छताची उंची १० फुट असणार. आता आपण वर मजला बांधनार नसल्यामुळे मिडलँडिंगपासून छताची उंची १५ फुट येईल, परंतू आपल्याला वर जाण्यासाठी जिना काढायचा नसल्यामुळे पॅसेजच्या पातळीवर स्लॅब टाकावा लागेल जो मिडलँडिंगपासून ५ फुट उंचीवर येईल. म्हणजे मिडलँडिंगच्या अर्ध्या भागात फक्त ५ फुटाचा हेडरूम मिळेल जो वावरण्यास योग्य नसेल. त्या जागेत एक स्टीप जिना काढून पोटमाळा काढू शकतो जेथे जेमतेम ५ फुटाचा हेडरूम मिळेल. खोली निघणे अशक्य वाटते

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 19:35
तुम्चा मुद्दा लक्षात आला. पण कंजूस काका काय म्हणत आहेत ते एकदा पुन्हा पहा. ते म्हणतात की घर वरच्या मजल्यावर वाढवायचं नसलं तर (ही अट आहे.) जिन्याची गरज नाही. म्हणजे जिन्याचं काहीच येत नाही. अशा केस मध्ये जिन्याच्या जागेतच एक खोली येऊ शकेल. जि ना ना ही.

चौकटराजा 28/10/2015 - 15:55
उत्तर दक्षिण ई दिशाना वृत्ति -प्रवृत्ति चिकटवून जे भम्पक वास्तुविद्न्यान साम्प्रत उदयाला आले आहे तसा काही हां लेख नाही तर वास्तुसम्बंधी योग्य व् जिव्हाळ्याची माहिती दिली जात आहे याबद्दल अभिनन्दन !वास्तुवर एकूण सहा बाबींचा प्रभाव पडत असतो त्यात बांधकाम साहित्य,संस्कृति,हवामान, भौगोलिक स्थान यांचा समावेष असतो हे नमूद करावेसे वाटते.उदा शाहाबाद बागलकोट भागात घरावर कौले म्हणून चक्क फारशा टाकलेल्या दिसून येतील.

मस्त अभ्यासपुर्ण लेख ! _________________________________________________ अवांतर : हे उगीचच काडी सारणे वगैरे .... समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥ अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥ ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 28/10/2015 - 17:33
व्यवहार व्यवहाराच्या जागी उत्तम पार पाडावा. मात्र आत मध्ये आपण 'हे' नाही याची जाणीव कायम असावी. दोन्हीमध्ये घोळ करु नयेच. मी घरात राहावं, माझ्यात घर राहू देऊ नये (सातत्यानं त्याचा विचार नको). वस्तुचा त्याग नाही, संगत्याग करावा.

कंजूस 28/10/2015 - 20:16
जिना ? मी पुन्हा मांडतो: तळ मजल्याला जिथे जिना सुरू होऊन वर जाण्याकरता वळतो तिथला मी १०x १० चा भाग खोली न काढता आल्यामुळे वाया जातो असं म्हणायचं आहे.प्यारेनी ती १०x८ धरली.एकूण फारसा फरक नाही.इथे आपण हिंदी सिनेमातल्या बंगल्यातला जीना धरत नाही अथवा बोटीवरच्या केबिनचाही नाही.जरा मध्यम घेतला आहे कारण तीन गुंठ्यातलं ३५x३५ ( बाहेरचं माप) चं घर आहे.वरच्या मजल्यावरमात्र कमी जागा वाया जाईल कारण आणखी वरचा मजला नसेल तर.

In reply to by कंजूस

प्यारे१ 28/10/2015 - 20:28
मूळात जागा वाया जाते हे म्हणणं मान्य नाही. तरीही मुंबईकर अप्रोच असला तर तसं एकवेळ मान्य करता येईल. पण त्यासाठी काही उपाय वापरुन जागेची बचत करता येऊ शकते. जिन्याखालच्या जागेचा काही स्टोअरेज सारखा वापर करता येतो किंवा तिथं शोकेस वगैरे ठेवता येतं. अर्थात तीन गुंठे जागा आणि गुंठाभर बांधकाम करणारा एवढी 'कंजूस'गिरी करायचा नाही. ;) एवढ्या घराची साफसफाई करताना घरातली गृहीणी किती वेळा तुमचं नाव काढेल ते नक्की सांगा.

यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.
सगळी गडबड ह्या वाक्याने झाली. मी तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जिना आहे असे समजलो व दुसरा मजला बांधायचा नसेल तर दुसर्‍या मजल्यावर एक वाढीव खोली कशी मिळेल अशी माझी शंका होती.

कंजूस 29/10/2015 - 05:43
मला वाटतं या भागात फक्त स्वत:चं घर हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने इंटिअरिअर,बाग,पोर्च,टेरस अधिक गार्डन हे यावे. जिना: या विषयी इतका काथ्याकूट कशाला हा विचार येईल.स्वत:चेच घर असले तरी पुढे मागे मुलं दुसरीकडे राहिला गेल्यावर घर न विकता उपयोग करायचा असेल तर एखादा मजला भाड्याने काही काळ देता येण्यासाठी जिना स्वतंत्र असल्यास भाडेकरूस वेगळा अॅकसेस राहतो.तळमजल्याच्या अंगातूनच जिना ठेवल्यास तसं करता येत नाही.हा सगळा विचार घर बांधण्या अगोदरच केला तर पुढे सोय वाढते.आमच्या एका ओळखिच्यानी अलिबागला तळ मजल्यावर एक छोटी खोली आणि सेपरेट टॅाइलट ठेवल्याने कार -ड्राइवर आणणाय्रा पर्यटकासाठी सोयीचं पडतं.

FSI आणि त्या विशिष्ट भागामधे उपलब्ध असणार्‍या इन्फ्रास्ट्रक्चरचा, लोकसंख्येच्या घनतेचा काही संबंध असतो का? म्हणजे एखाद्या नव्या भागामधे इन्फ्रास्ट्रक्चरच्या (कमी पाणी, वीज वगैरे) अभावे सरकारला लोकसंख्येची घनता कमी करायची असेल तर निवासी जागांचा FSI कमी करुन बांधकाम क्षेत्रावर मर्यादा टाकु शकतात का? त्याचा असा काही वेगळा निकष असतो का?

कंजूस 29/10/2015 - 08:10
८५ साली तळ अधिक दोन मजले इमारतींना अनुमती ह होती आणि आता त्याच प्लॅाटात रिडेवलपमेंट नावाखाली पंचवीस मजली मनोरे आले. कसं काय? वाहता झरा घ्या श्रात धुऊन.

In reply to by कंजूस

प्यारे१ 29/10/2015 - 13:48
कंजूस काका आणि वर जॅक स्पॅरो या दोघांसाठीही. कारण प्रश्न वेगळे असले तरी उत्तर एकच आहे. सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं. या लेखमालेमध्ये 'काय असायला हवं' यावर फोकस जास्त देण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता: महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यानं नगररचना आणि विकास हे खातं स्वतःकडं'च' ठेवलेलं आहे. :)

एकदम सहजपणे थोड्या क्लिष्ट असणार्‍या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. लेखमालिका अधिकाधिक रोचक होत जात आहे. पुभाप्र. जिना वाया घालवत असलेल्या जागेवरून जरा वाद प्रतिवाद होत आहे. जागा वाचवण्यासाठी धातूचा चक्राकार जिना पाहिला आहे. त्यामध्ये अडचण अशी असते की अवजड सामान (जसे फर्निचर किंवा रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन वगैरे) त्या जिन्याने वर नेणे अथवा खाली आणणे अवघड असते.

कंजूस 30/10/2015 - 06:17
**सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं.** पुर्वी खिडक्यांना वेंटिलेटर पाहिजेतच हा नियम होता.त्या डिजाइनशिवाय प्लान पास करत नव्हते.आता सर्व खिडक्या वेंटिलेटर नसलेल्या.खिडक्या ( बहुतेक अॅल्यु स्लाइडिंग) बंद केल्या की कपडे वाळत नाहीत आणि घरातली गरम शिळी हवा बाहेर जात नाही.स्लाइडिंगची एक जाळीवाली असली तरी ती वरती नसते.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं! -------------- प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर. 'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो.

संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

माहितगार ·

palambar 13/10/2015 - 20:56
माझे लहान्पण खान्देशात गेल्यामुळे भूलाबाइ मला माहित आहे . फार मजा यायचि . एक महिना भर रोज सन्ध्याकाळि भूलाबाइ चि गाणि म्हण्ण्यात जायचा. कोजागिरि ला तर खुप मजा करायचो. शाळेतिल गअ‍ॅद रिंग सार्खे कार्यक्रम सादर करायचो.

palambar 13/10/2015 - 20:56
माझे लहान्पण खान्देशात गेल्यामुळे भूलाबाइ मला माहित आहे . फार मजा यायचि . एक महिना भर रोज सन्ध्याकाळि भूलाबाइ चि गाणि म्हण्ण्यात जायचा. कोजागिरि ला तर खुप मजा करायचो. शाळेतिल गअ‍ॅद रिंग सार्खे कार्यक्रम सादर करायचो.
मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे. मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला.