मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सु.शिं.चे मानसपुत्र

अजिंक्य विश्वास ·

ट्रेड मार्क 25/03/2016 - 20:31
ओळख मस्त आहे. अजून काही डिटेल्स असल्यास आवडतील. सु. शि. माझे सर्वात आवडते लेखक आहेत आणि बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत. पण लेखकाची त्यामागची भूमिका, अभ्यास, पात्र कुठून कशी सुचली हे कळणे म्हणजे पर्वणीच. मंदार, फिरोज आणि अमर यांच्या ओळखीची आतुरतेने वाट बघत आहे. दीक्षित कोणावरून सुचले असतील बरं!

प्रचेतस 25/03/2016 - 20:51
नेमके त्याच कथेचं नाव आठवत नाही आता पण पहिला बादल बहुधा गोरखच्या टोळीबरोबर झालेल्या युद्धात मरतो का गोरखच्याच टोळीत दाराला दूसरा बादल मिळतो असे काहीसे आठवते आहे. मधुरचे गावठी बॉम्ब सणाणून आठवतात. 'खजिना' ही सर्वात आवडती बुलंद कथा. अख्तर सुलतान, फ़िदा कुरेशी, धिल्लन हे आवडते खलनायक. राजामौलीचा मगधीरा मधील वाळूची दलदल पाहून थेट सामच्या वाळवंटातील वाळूची पोकळी आठवली होती. शान ए जेसलमेर आमचं पण फेवरिट हाटेल.

In reply to by प्रचेतस

कथेची नावे पुढील भागात देईन मी. बाकी तुम्हाला सु.शिं.बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास कधीतरी फेसबुकवरच्या ऑफिशिअल सुहास शिरवळकर ग्रूप/ पेजचा एखादी भेट देऊन पाहा.

अन्नू 25/03/2016 - 23:34
आज सुशिंचं नाव काढलं आणि आजच त्यांच्यावरचा लेख आला! याला म्हणतात लक! ;) बाकी लेख एकदम उत्तम, सुशिंच्या मानसपुत्रांबद्दल बरीच महत्त्वपुर्ण माहिती मिळत आहे. आमच्यासारख्या सुशि वेड्यांना अजुन काय हवं? :)

भाऊंचे भाऊ 26/03/2016 - 08:22
सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत हे भगवान.... असो सुशीसोडुन अनेक लेखकांनी अशी पात्रे रंगवलेली वाचली असल्याने विशेषत: पश्चिमेकडिल लेखकांनी रंगवलेली ..... त्यामुळे सुशी कधीच मुळात बेसिकमध्येच व्रिज्नल म्हणून कधीच प्रभावित करू शकले नाहित. त्यांच्या चाहत्यांना हिन्वायचे नाही पण तुमने शुध्द दारु पिच नै असेच ख्रे

In reply to by भाऊंचे भाऊ

हे मी सगळ्या वाचकांचे मत म्हणून मांडले नाहीये. सु.शिं.च्या बुलंद कथांमधील व्यक्तींचे हे मत आहे. वाचकांच्या मताबद्दल मी सुहास शिरवळकरांच्या फेसबुकवरच्या ग्रूपमध्ये कालच लिहिले आहे. ते थोड्या दिवसात फिनिशिंग टच्‌ देऊन इथे पोस्ट करेनच. बाकी एखादा लेखक\लेखिका आवडणे- न आवडणे हे प्रत्येकाच्याच ब्लाईंड स्पॉटवर आधारीत असते. त्यामुळे एखादा लेखक\ लेखिका कशी आहे, हे त्याबद्दल वाचायचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच समजू शकते. आपल्यातले बरेच जण सु.शिं.ना रहस्यकथा लेखक म्हणूनच ओळखतात किंवा मानतात. त्यांच्या कविता, कादंबरी, कथा , कविता, सदरलेखन, ललित लेखन, संवाद-पटकथालेखक, कथाकथन ह्या मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष आजपर्यंत म्हणावे तितके गेले नाहीये. लोकांची आवड पाहून बाकीच्या बाजूदेखील लोकांच्या लक्षात आणून द्यायचा हा एक केविलवाणा प्रयत्न माझ्याकडून २००६ पासून ऑरकूट ह्या माध्यमापासून सुरू झाला आहे. तो अजूनपर्यंत चालूच आहे. बाकी माझ्या नावतले ’विश्वास’ सुध्दा शिरवळकरांचेच देणे आहे.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 26/03/2016 - 10:59
अन अन्नू मालिक सहस्त्रकातला महान संगीतकार आहे असे ठरवायचा त्याच्या चाहत्यांना पूर्ण हक्क आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही. ज्यांना सु.शि. आवडतात, त्यांच्यासाठी हा लेख आहे. त्यांना सु.शिं.च्या लिखाणातील काही अपरिचित किंवा कमी माहिती असणार्‍या गोष्टी मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला अन्नू मलिक चोरटा आहे हे मान्य असले तरी इतर संगीतकार मगे ते महान असले तरी काही चाली त्यांनीपण चोरल्या आहेत हे अमान्य / दुर्लक्ष करतो. आणि अन्नू मलिकच्या चांगल्या चालींकडे लक्ष देत नाही. उदा. विरासत, बॉर्डर. जाऊ दे. हा लेख भरकटवण्यापलिकडे काही करता आले तर नक्की करा. बाकी आरोप-प्रत्यारोपांना उत्तर द्यायला मी समर्थ आहेच. वाचून बोललात तर अधिक मजा येईल. आणि भारत हा मुक्त देश आहेच. कारण कन्टेन्ट समजून न घेता काहीही बोलण्याचा मुक्त अधिकार सर्वांनाच आहे. धन्यवाद.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 09:37
आपल्या श्रध्दास्थानाबाबत वास्तव ऐकायची तयारी नसणे. अन ते समोर आणनार्या वर वैयक्तिक टीपा सुरु करणे. तेंव्हा आपल्या संवादाचा विषय फक्त सुशी इतकाच मर्यादित ठेउया. बाकी आरोप आहेत कुठे वास्तव अन आरोप यात टॉम अन जेरी इतके अंतर आहे ही मीच आपणास समजवावे की काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

महासंग्राम 28/03/2016 - 11:04
ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव. तुम्ही वाचत नाही का? एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर काय? अजून येऊ द्या की. मलाच अशी बरीच उदाहरणे माहित आहेत. बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे?

In reply to by महासंग्राम

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 16:42
एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर त्याला फैनफिक्शन रायटिंग म्हणतात... ते मुळ कथानकासकट उचलले तर त्याला चौर्य कर्म म्हणतात पण ते टाळुन स्वत:ची कथा त्यावर घुसडुन मुळ स्त्रोता इतका दर्जाही न राखता येने त्याला कधी कधी सुशिंचे लिखान म्हणतात. बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे? सांगतो सांगतो. त्यांचेवर धागा काढा मग माझे मत तेथे अवश्य सांगतो.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 16:50
निव्वळ सुशी वाचुन तुमच्यात आर्ग्युमेंट चा इतका आत्मविश्वास बघून एक मिपाकर म्हणून तीव्र मौज वाटली :( कमोन किती दिवस दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेउन गोली मारणार ? ते सरही तसेच त्यांचे मुलभुत लिखाणाची भयानक टर उड़ते म्हणून ग्रेस, ग़ालिब वगैरेंचे शब्द उधार घेउन पुन्हा यांचेच तत्वज्ञान त्यात खुपसून लेख पाडणार... मिपाच खालावले की काय शंका यते

In reply to by प्रचेतस

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 17:15
दोन प्रतिसाद लिहावे लागले अन तुम्ही गैरसमजाचे ब्ळि ठरला, शक्य असल्यास ते एकत्रित करावे अशी विनंती आहे.

In reply to by भाऊंचे भाऊ

कसं आहे? आधी तुम्ही फॅन फिक्शनची कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा. बाळ गाडगीळांनी चिं.वि. जोशींचे मानसपुत्र चिमणराव-गुंड्याभाऊ पुन:प्रत्ययासाठी लिहिले, त्याला फॅन-फिक्शन म्हणतात. हे झाले मराठीतील उदाहरण. परदेशी साहित्यांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असतात आणि घडत होते. परीकथा , अद्‍भुतरम्यकथा (फॅन्टसीज्‌) कॉमिक्स सिरीज, शेरलॉक होम्स्‌, जेम्स बॉन्ड ही त्याची ठळक उदाहरणे. ह्या पात्रांना मध्यवर्ती घेऊन बर्‍याच फॅन्स किंवा लेखकांची स्वत:ची कल्पनाशक्ती वापरत लेखणी चालवली आहे. आता आपले मराठी रहस्यकथेचे आधुनिक जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते ’श्री. बाबूराव अर्नाळकर’ ह्यांनी परदेशी पात्रांवर भारतीयत्त्वाची किंबहुना महाराष्ट्रातील व्यक्तीचित्रणाची झालर चढवून ती बाजारात नव्याने आणली. त्याआधीही आपल्या साहित्याला हा प्रकार कधीच निषिध्द नव्हता. गो.ना. दातार, हे ठळक उदाहरण. आपल्या पुराणातील शनीची कथाही थोडीफार तशीच. विक्रमादित्यही सॉलोमनपासून वाचला नव्हता. बाकी फडके, अत्रे, पु.ल., धारप, मतकरी यांची देखील वानगीदाखल उदाहरणे देता येतील. तर एखादे परदेशी पात्र घेऊन त्यावरून एक भारतीय पात्र बेतणे , ह्यात काही गैर आहे, असे मला तरी आणि बहुसंख्य लोकांना देखील वाटत नाही. राहता राहिला प्लॉटचा प्रश्न- तो देखील एखाद्या जर्मसारखा वापरणे हे कौशल्याचे काम असते. एखादी परदेशी कथा घेऊन त्यातील प्लॉटचा आपल्या वकुबानुसार वापर करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नसते. (संदर्भासाठी अर्नाळकरांच्या कथा वाचाव्यात. मूळ भाषेप्रमाणे सरळ मराठीतील भीतीदायक अनुवाद , ही त्यांची खूण.) आणि इतके सगळे होऊन पण स्वत: कबुली देणे , की त्याकाळी गरजेनुसार हा प्लॉट मी वापरला होता, हे महत्त्वाचे. चोरीचा आरोप करताना त्याकाळची गरज लक्षात घेणे गरजेचे. याउपरही शिरवळकरांचा अमर अजूनही बहुसंख्य लोकांच्या मनात आणि डोक्यात ताजा-तवाना आहे. हे त्यांच्या दर ३-४ वर्षांनी निघणार्‍या आणि खपणार्‍या आवृत्त्यांवरून सिद्ध होते. तुम्हाला आवडत नाही, तो तुमचा ब्लाईंड स्पॉट झाला. त्यामुळे ३-४ उदाहरणावरून एखाद्या लेखक/लेखिकेचे लिखाण रद्दी ठरवणे, हे योग्य नसते. प्रत्येक वाचकाचा एक ब्लाईंड स्पॉट असतो. आणि तो गृहित धरूनच वाचक आपली आवड-निवड ठरवत असतो. तुमच्यासारख्या वाचकांना शिरवळकर आवडत नाहीत म्हणून शिरवळकर टाकावू असे होत नाही. त्यांचे साहित्य व त्याच्या कमीत-कमी निघालेल्या ५ आवृत्त्या त्यांच्या यशाची हमखास ग्वाही द्यायचा सक्षम आहेत.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 19:52
त्याचा टुकारपणा पण मनोरंजन करतो म्हणून आवर्जुन त्याचे चित्रपट बघतो... पण काही लोक त्याला कलाकार म्हणून दिलीपकुमार अमिताभ वा गायक म्हणून किशोर असल्याचा जो अविर्भाव आणतात त्याची यथेच्छ टिंगल करतो... तीच बाब सुशिं बाबत लागू... अरे कचरा टाकला तर चांगल्याचे मुल्यमापन कशावर करणार होय की नॉय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

कचरा ठरवायला नक्की कोणाची मदत घेतलीत? आणि जर तुमच्या दिलेल्या निकषांवर कचरा ठरवायला वाचक बसले, तर भले भले लेखक/लेखिका टिकणार नाहीत. आणि एखाद्याला मी जर दिलीप कुमार म्हणत नसेल तर तो गेला बाजार आमिर खान तर असू शकतो ना? हिमेश जरा जास्त खाली नाही वाटत का? आमिर खान म्हणायचे कारण , सतत नाविन्याचा शोध घेणे. बाय द वे सु.शि. किती आणि कुठल्या साहित्यप्रकारातले वाचले आहेत ते कळवा. आणि सु.शि. समग्र वाचून टिका करत असाल, तर समग्र वाचण्याइतकं टाकावू तर नक्कीच लिहित नसतील ते.

In reply to by भाऊंचे भाऊ

महासंग्राम 29/03/2016 - 12:07
नाक खुपसायला सुरवात आपण केली होती तेव्हा आधी आपण बंद कराल आणि मुद्देसूद चर्चा कराल हि रास्त अपेक्षा

In reply to by अजिंक्य विश्वास

बोका-ए-आझम 26/03/2016 - 15:33
इथे सुशिंचे die hard fan असताना तुम्ही काळजी करु नका. रच्याकने संवाद - पटकथालेखन वाचून थोडी उत्सुकता वाटली. कोणत्या चित्रपटांच्या पटकथा सुशिंनी स्वतः लिहिल्या होत्या?

In reply to by बोका-ए-आझम

मी सुध्दा अजून पूर्ण माहिती मिळवत आहे. पण १९९४ साली दूरदर्शनवर आलेल्या ’कल्पान्त’ मालिकेचे (मिनी सिरीअल- मिलींद गुणाजी जेव्हा काहीच नव्हता तेव्हा), दुनियादारी सिरीअल, कोवळीक मालिका यांचे पटकथा-संवाद , देवकी सिनेमाची कथा सु.शिं.ची होती आणि त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला होता. :)

जगप्रवासी 26/03/2016 - 11:43
माझे आवडते लेखक. अमर विश्वास, इन्स्पेक्टर मंदार, बुलंद दारा ही आवडती पात्र.लवकर लिहा वाचतोय

In reply to by जगप्रवासी

प्रचेतस 26/03/2016 - 11:48
इन्स्पेक्टर मंदार नसून डिटेक्टीव्ह मंदार. इन्स्पेक्टर्स मध्ये मंदारचा मित्र दिनेश सायगल, फिरोज इराणीचा मित्र इ. ब्रिजेश लाल हे येतेत.

In reply to by प्रचेतस

जगप्रवासी 26/03/2016 - 12:07
माफ करा घाईत प्रतिसाद देण्याच्या नादात चुकीच टाईप केल. सुशि वाचल की सगळी पात्र डोळ्यासमोर आली त्यामुळे थोडा कन्फ्युज झालो.

अभ्या.. 26/03/2016 - 15:17
मस्त रे अजिंक्या. (हायला माई कशी आली अचानक) मस्त लिहिलेय. डिट्टेलात येऊ दे. सुशीच्या लेखनाचे एक कवतिक वाटायचे. ओन्ली पदमिनी अम्बासेडारच्या जमान्यात अल्फा रोमिओ, पोर्शे अन बीमर कुठल्या माहीत असायला मराठी वाचकाला. त्या पण ओळखीच्या करुन दिल्या.

In reply to by सिरुसेरि

महासंग्राम 28/03/2016 - 11:08
सनी पटेलच तो. बाकी तो ज्या पुस्तकात आहे, त्याची अजून पर्यंत फक्त एकच एकत्रित प्रथमावृत्ती आली आहे. पुस्तकाचे नाव ’वॉन्टेड’

ट्रेड मार्क 25/03/2016 - 20:31
ओळख मस्त आहे. अजून काही डिटेल्स असल्यास आवडतील. सु. शि. माझे सर्वात आवडते लेखक आहेत आणि बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत. पण लेखकाची त्यामागची भूमिका, अभ्यास, पात्र कुठून कशी सुचली हे कळणे म्हणजे पर्वणीच. मंदार, फिरोज आणि अमर यांच्या ओळखीची आतुरतेने वाट बघत आहे. दीक्षित कोणावरून सुचले असतील बरं!

प्रचेतस 25/03/2016 - 20:51
नेमके त्याच कथेचं नाव आठवत नाही आता पण पहिला बादल बहुधा गोरखच्या टोळीबरोबर झालेल्या युद्धात मरतो का गोरखच्याच टोळीत दाराला दूसरा बादल मिळतो असे काहीसे आठवते आहे. मधुरचे गावठी बॉम्ब सणाणून आठवतात. 'खजिना' ही सर्वात आवडती बुलंद कथा. अख्तर सुलतान, फ़िदा कुरेशी, धिल्लन हे आवडते खलनायक. राजामौलीचा मगधीरा मधील वाळूची दलदल पाहून थेट सामच्या वाळवंटातील वाळूची पोकळी आठवली होती. शान ए जेसलमेर आमचं पण फेवरिट हाटेल.

In reply to by प्रचेतस

कथेची नावे पुढील भागात देईन मी. बाकी तुम्हाला सु.शिं.बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास कधीतरी फेसबुकवरच्या ऑफिशिअल सुहास शिरवळकर ग्रूप/ पेजचा एखादी भेट देऊन पाहा.

अन्नू 25/03/2016 - 23:34
आज सुशिंचं नाव काढलं आणि आजच त्यांच्यावरचा लेख आला! याला म्हणतात लक! ;) बाकी लेख एकदम उत्तम, सुशिंच्या मानसपुत्रांबद्दल बरीच महत्त्वपुर्ण माहिती मिळत आहे. आमच्यासारख्या सुशि वेड्यांना अजुन काय हवं? :)

भाऊंचे भाऊ 26/03/2016 - 08:22
सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत हे भगवान.... असो सुशीसोडुन अनेक लेखकांनी अशी पात्रे रंगवलेली वाचली असल्याने विशेषत: पश्चिमेकडिल लेखकांनी रंगवलेली ..... त्यामुळे सुशी कधीच मुळात बेसिकमध्येच व्रिज्नल म्हणून कधीच प्रभावित करू शकले नाहित. त्यांच्या चाहत्यांना हिन्वायचे नाही पण तुमने शुध्द दारु पिच नै असेच ख्रे

In reply to by भाऊंचे भाऊ

हे मी सगळ्या वाचकांचे मत म्हणून मांडले नाहीये. सु.शिं.च्या बुलंद कथांमधील व्यक्तींचे हे मत आहे. वाचकांच्या मताबद्दल मी सुहास शिरवळकरांच्या फेसबुकवरच्या ग्रूपमध्ये कालच लिहिले आहे. ते थोड्या दिवसात फिनिशिंग टच्‌ देऊन इथे पोस्ट करेनच. बाकी एखादा लेखक\लेखिका आवडणे- न आवडणे हे प्रत्येकाच्याच ब्लाईंड स्पॉटवर आधारीत असते. त्यामुळे एखादा लेखक\ लेखिका कशी आहे, हे त्याबद्दल वाचायचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच समजू शकते. आपल्यातले बरेच जण सु.शिं.ना रहस्यकथा लेखक म्हणूनच ओळखतात किंवा मानतात. त्यांच्या कविता, कादंबरी, कथा , कविता, सदरलेखन, ललित लेखन, संवाद-पटकथालेखक, कथाकथन ह्या मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष आजपर्यंत म्हणावे तितके गेले नाहीये. लोकांची आवड पाहून बाकीच्या बाजूदेखील लोकांच्या लक्षात आणून द्यायचा हा एक केविलवाणा प्रयत्न माझ्याकडून २००६ पासून ऑरकूट ह्या माध्यमापासून सुरू झाला आहे. तो अजूनपर्यंत चालूच आहे. बाकी माझ्या नावतले ’विश्वास’ सुध्दा शिरवळकरांचेच देणे आहे.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 26/03/2016 - 10:59
अन अन्नू मालिक सहस्त्रकातला महान संगीतकार आहे असे ठरवायचा त्याच्या चाहत्यांना पूर्ण हक्क आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही. ज्यांना सु.शि. आवडतात, त्यांच्यासाठी हा लेख आहे. त्यांना सु.शिं.च्या लिखाणातील काही अपरिचित किंवा कमी माहिती असणार्‍या गोष्टी मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला अन्नू मलिक चोरटा आहे हे मान्य असले तरी इतर संगीतकार मगे ते महान असले तरी काही चाली त्यांनीपण चोरल्या आहेत हे अमान्य / दुर्लक्ष करतो. आणि अन्नू मलिकच्या चांगल्या चालींकडे लक्ष देत नाही. उदा. विरासत, बॉर्डर. जाऊ दे. हा लेख भरकटवण्यापलिकडे काही करता आले तर नक्की करा. बाकी आरोप-प्रत्यारोपांना उत्तर द्यायला मी समर्थ आहेच. वाचून बोललात तर अधिक मजा येईल. आणि भारत हा मुक्त देश आहेच. कारण कन्टेन्ट समजून न घेता काहीही बोलण्याचा मुक्त अधिकार सर्वांनाच आहे. धन्यवाद.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 09:37
आपल्या श्रध्दास्थानाबाबत वास्तव ऐकायची तयारी नसणे. अन ते समोर आणनार्या वर वैयक्तिक टीपा सुरु करणे. तेंव्हा आपल्या संवादाचा विषय फक्त सुशी इतकाच मर्यादित ठेउया. बाकी आरोप आहेत कुठे वास्तव अन आरोप यात टॉम अन जेरी इतके अंतर आहे ही मीच आपणास समजवावे की काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

महासंग्राम 28/03/2016 - 11:04
ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव. तुम्ही वाचत नाही का? एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर काय? अजून येऊ द्या की. मलाच अशी बरीच उदाहरणे माहित आहेत. बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे?

In reply to by महासंग्राम

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 16:42
एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर त्याला फैनफिक्शन रायटिंग म्हणतात... ते मुळ कथानकासकट उचलले तर त्याला चौर्य कर्म म्हणतात पण ते टाळुन स्वत:ची कथा त्यावर घुसडुन मुळ स्त्रोता इतका दर्जाही न राखता येने त्याला कधी कधी सुशिंचे लिखान म्हणतात. बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे? सांगतो सांगतो. त्यांचेवर धागा काढा मग माझे मत तेथे अवश्य सांगतो.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 16:50
निव्वळ सुशी वाचुन तुमच्यात आर्ग्युमेंट चा इतका आत्मविश्वास बघून एक मिपाकर म्हणून तीव्र मौज वाटली :( कमोन किती दिवस दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेउन गोली मारणार ? ते सरही तसेच त्यांचे मुलभुत लिखाणाची भयानक टर उड़ते म्हणून ग्रेस, ग़ालिब वगैरेंचे शब्द उधार घेउन पुन्हा यांचेच तत्वज्ञान त्यात खुपसून लेख पाडणार... मिपाच खालावले की काय शंका यते

In reply to by प्रचेतस

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 17:15
दोन प्रतिसाद लिहावे लागले अन तुम्ही गैरसमजाचे ब्ळि ठरला, शक्य असल्यास ते एकत्रित करावे अशी विनंती आहे.

In reply to by भाऊंचे भाऊ

कसं आहे? आधी तुम्ही फॅन फिक्शनची कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा. बाळ गाडगीळांनी चिं.वि. जोशींचे मानसपुत्र चिमणराव-गुंड्याभाऊ पुन:प्रत्ययासाठी लिहिले, त्याला फॅन-फिक्शन म्हणतात. हे झाले मराठीतील उदाहरण. परदेशी साहित्यांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असतात आणि घडत होते. परीकथा , अद्‍भुतरम्यकथा (फॅन्टसीज्‌) कॉमिक्स सिरीज, शेरलॉक होम्स्‌, जेम्स बॉन्ड ही त्याची ठळक उदाहरणे. ह्या पात्रांना मध्यवर्ती घेऊन बर्‍याच फॅन्स किंवा लेखकांची स्वत:ची कल्पनाशक्ती वापरत लेखणी चालवली आहे. आता आपले मराठी रहस्यकथेचे आधुनिक जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते ’श्री. बाबूराव अर्नाळकर’ ह्यांनी परदेशी पात्रांवर भारतीयत्त्वाची किंबहुना महाराष्ट्रातील व्यक्तीचित्रणाची झालर चढवून ती बाजारात नव्याने आणली. त्याआधीही आपल्या साहित्याला हा प्रकार कधीच निषिध्द नव्हता. गो.ना. दातार, हे ठळक उदाहरण. आपल्या पुराणातील शनीची कथाही थोडीफार तशीच. विक्रमादित्यही सॉलोमनपासून वाचला नव्हता. बाकी फडके, अत्रे, पु.ल., धारप, मतकरी यांची देखील वानगीदाखल उदाहरणे देता येतील. तर एखादे परदेशी पात्र घेऊन त्यावरून एक भारतीय पात्र बेतणे , ह्यात काही गैर आहे, असे मला तरी आणि बहुसंख्य लोकांना देखील वाटत नाही. राहता राहिला प्लॉटचा प्रश्न- तो देखील एखाद्या जर्मसारखा वापरणे हे कौशल्याचे काम असते. एखादी परदेशी कथा घेऊन त्यातील प्लॉटचा आपल्या वकुबानुसार वापर करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नसते. (संदर्भासाठी अर्नाळकरांच्या कथा वाचाव्यात. मूळ भाषेप्रमाणे सरळ मराठीतील भीतीदायक अनुवाद , ही त्यांची खूण.) आणि इतके सगळे होऊन पण स्वत: कबुली देणे , की त्याकाळी गरजेनुसार हा प्लॉट मी वापरला होता, हे महत्त्वाचे. चोरीचा आरोप करताना त्याकाळची गरज लक्षात घेणे गरजेचे. याउपरही शिरवळकरांचा अमर अजूनही बहुसंख्य लोकांच्या मनात आणि डोक्यात ताजा-तवाना आहे. हे त्यांच्या दर ३-४ वर्षांनी निघणार्‍या आणि खपणार्‍या आवृत्त्यांवरून सिद्ध होते. तुम्हाला आवडत नाही, तो तुमचा ब्लाईंड स्पॉट झाला. त्यामुळे ३-४ उदाहरणावरून एखाद्या लेखक/लेखिकेचे लिखाण रद्दी ठरवणे, हे योग्य नसते. प्रत्येक वाचकाचा एक ब्लाईंड स्पॉट असतो. आणि तो गृहित धरूनच वाचक आपली आवड-निवड ठरवत असतो. तुमच्यासारख्या वाचकांना शिरवळकर आवडत नाहीत म्हणून शिरवळकर टाकावू असे होत नाही. त्यांचे साहित्य व त्याच्या कमीत-कमी निघालेल्या ५ आवृत्त्या त्यांच्या यशाची हमखास ग्वाही द्यायचा सक्षम आहेत.

In reply to by अजिंक्य विश्वास

भाऊंचे भाऊ 28/03/2016 - 19:52
त्याचा टुकारपणा पण मनोरंजन करतो म्हणून आवर्जुन त्याचे चित्रपट बघतो... पण काही लोक त्याला कलाकार म्हणून दिलीपकुमार अमिताभ वा गायक म्हणून किशोर असल्याचा जो अविर्भाव आणतात त्याची यथेच्छ टिंगल करतो... तीच बाब सुशिं बाबत लागू... अरे कचरा टाकला तर चांगल्याचे मुल्यमापन कशावर करणार होय की नॉय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

कचरा ठरवायला नक्की कोणाची मदत घेतलीत? आणि जर तुमच्या दिलेल्या निकषांवर कचरा ठरवायला वाचक बसले, तर भले भले लेखक/लेखिका टिकणार नाहीत. आणि एखाद्याला मी जर दिलीप कुमार म्हणत नसेल तर तो गेला बाजार आमिर खान तर असू शकतो ना? हिमेश जरा जास्त खाली नाही वाटत का? आमिर खान म्हणायचे कारण , सतत नाविन्याचा शोध घेणे. बाय द वे सु.शि. किती आणि कुठल्या साहित्यप्रकारातले वाचले आहेत ते कळवा. आणि सु.शि. समग्र वाचून टिका करत असाल, तर समग्र वाचण्याइतकं टाकावू तर नक्कीच लिहित नसतील ते.

In reply to by भाऊंचे भाऊ

महासंग्राम 29/03/2016 - 12:07
नाक खुपसायला सुरवात आपण केली होती तेव्हा आधी आपण बंद कराल आणि मुद्देसूद चर्चा कराल हि रास्त अपेक्षा

In reply to by अजिंक्य विश्वास

बोका-ए-आझम 26/03/2016 - 15:33
इथे सुशिंचे die hard fan असताना तुम्ही काळजी करु नका. रच्याकने संवाद - पटकथालेखन वाचून थोडी उत्सुकता वाटली. कोणत्या चित्रपटांच्या पटकथा सुशिंनी स्वतः लिहिल्या होत्या?

In reply to by बोका-ए-आझम

मी सुध्दा अजून पूर्ण माहिती मिळवत आहे. पण १९९४ साली दूरदर्शनवर आलेल्या ’कल्पान्त’ मालिकेचे (मिनी सिरीअल- मिलींद गुणाजी जेव्हा काहीच नव्हता तेव्हा), दुनियादारी सिरीअल, कोवळीक मालिका यांचे पटकथा-संवाद , देवकी सिनेमाची कथा सु.शिं.ची होती आणि त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला होता. :)

जगप्रवासी 26/03/2016 - 11:43
माझे आवडते लेखक. अमर विश्वास, इन्स्पेक्टर मंदार, बुलंद दारा ही आवडती पात्र.लवकर लिहा वाचतोय

In reply to by जगप्रवासी

प्रचेतस 26/03/2016 - 11:48
इन्स्पेक्टर मंदार नसून डिटेक्टीव्ह मंदार. इन्स्पेक्टर्स मध्ये मंदारचा मित्र दिनेश सायगल, फिरोज इराणीचा मित्र इ. ब्रिजेश लाल हे येतेत.

In reply to by प्रचेतस

जगप्रवासी 26/03/2016 - 12:07
माफ करा घाईत प्रतिसाद देण्याच्या नादात चुकीच टाईप केल. सुशि वाचल की सगळी पात्र डोळ्यासमोर आली त्यामुळे थोडा कन्फ्युज झालो.

अभ्या.. 26/03/2016 - 15:17
मस्त रे अजिंक्या. (हायला माई कशी आली अचानक) मस्त लिहिलेय. डिट्टेलात येऊ दे. सुशीच्या लेखनाचे एक कवतिक वाटायचे. ओन्ली पदमिनी अम्बासेडारच्या जमान्यात अल्फा रोमिओ, पोर्शे अन बीमर कुठल्या माहीत असायला मराठी वाचकाला. त्या पण ओळखीच्या करुन दिल्या.

In reply to by सिरुसेरि

महासंग्राम 28/03/2016 - 11:08
सनी पटेलच तो. बाकी तो ज्या पुस्तकात आहे, त्याची अजून पर्यंत फक्त एकच एकत्रित प्रथमावृत्ती आली आहे. पुस्तकाचे नाव ’वॉन्टेड’
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन. २ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली) आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा) हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे. चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून- कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-!

ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?

पुणे मुंग्रापं ·

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र ·

भाऊंचे भाऊ 15/03/2016 - 10:01
व्यासपीठ जिंकु शकतो कारण इथे कोण काय काउंट करेल अन रोखठोक अभिप्राय देइल याचा नेम नाही पण मला लेख अन संकल्पना आवडली... आयस ब्रेकर. कुल. रच्याकने तिथे कंपूबाजी शिकवत नसतील तर नेत्रुत्वगुन विकसित होणार नाहित याची नोंद घ्यावी

नीलमोहर 15/03/2016 - 10:32
असे उपक्रम शाळा, कॉलेजेस पासूनच सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत. छान उपक्रम आणि माहिती. अभिनंदन आणि धन्यवाद.

क्रेझी 15/03/2016 - 10:52
वाह छान माहिती दिलीत ह्या नविन गोष्टीबद्दल. त्यांच्या साईटवर पुण्यामधले क्लब्स चेक केले तर ३३ आहेत असं समजलं. ब-याच आय.टी. कंपन्यांमधे पण आहेत असं दिसतं.

बाळ सप्रे 15/03/2016 - 11:05
मस्त राघवेंद्र !! तुला पुढच्या पायर्‍यांसाठी शुभेच्छा.. टोस्टमास्टर राघवचा व्हिडीओ पहाण्यास / ऐकण्यास उत्सुक.. :-)

भाऊंचे भाऊ 15/03/2016 - 10:01
व्यासपीठ जिंकु शकतो कारण इथे कोण काय काउंट करेल अन रोखठोक अभिप्राय देइल याचा नेम नाही पण मला लेख अन संकल्पना आवडली... आयस ब्रेकर. कुल. रच्याकने तिथे कंपूबाजी शिकवत नसतील तर नेत्रुत्वगुन विकसित होणार नाहित याची नोंद घ्यावी

नीलमोहर 15/03/2016 - 10:32
असे उपक्रम शाळा, कॉलेजेस पासूनच सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत. छान उपक्रम आणि माहिती. अभिनंदन आणि धन्यवाद.

क्रेझी 15/03/2016 - 10:52
वाह छान माहिती दिलीत ह्या नविन गोष्टीबद्दल. त्यांच्या साईटवर पुण्यामधले क्लब्स चेक केले तर ३३ आहेत असं समजलं. ब-याच आय.टी. कंपन्यांमधे पण आहेत असं दिसतं.

बाळ सप्रे 15/03/2016 - 11:05
मस्त राघवेंद्र !! तुला पुढच्या पायर्‍यांसाठी शुभेच्छा.. टोस्टमास्टर राघवचा व्हिडीओ पहाण्यास / ऐकण्यास उत्सुक.. :-)
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं ·

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

पुणे मुंग्रापं ·

मोदक 22/02/2016 - 17:33
तक्रारदार महाजन यांना तीन महिन्याच्या मुदतीत पाच किलो सोने किंवा टी. व्ही. खरेदीचा व्यवहार झाला त्या दिवशीच्या दराने सोन्याच्या किंमतीची रक्कम द्यावी. अन्यथा त्यावर ९% दराने व्याज द्यावे लागेल अस आदेश देऊन राष्ट्रीय आयोगाने तक्रारदार महाजन यांना न्याय दिला. विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?

In reply to by मोदक

विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?
हा प्रश्न १००% योग्य आहे.

In reply to by मोदक

काळा पहाड 23/02/2016 - 15:05
तसं केलं नसेल तर राष्ट्रीय आयोगाला 'बांबू' या वस्तूचा योग्य वापर संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे करण्याचे अधिकार असावेत असे वाटते. हे गृहीतक चुकीचं असेल तर कुणी सांगेल काय?

मोदक 22/02/2016 - 17:33
तक्रारदार महाजन यांना तीन महिन्याच्या मुदतीत पाच किलो सोने किंवा टी. व्ही. खरेदीचा व्यवहार झाला त्या दिवशीच्या दराने सोन्याच्या किंमतीची रक्कम द्यावी. अन्यथा त्यावर ९% दराने व्याज द्यावे लागेल अस आदेश देऊन राष्ट्रीय आयोगाने तक्रारदार महाजन यांना न्याय दिला. विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?

In reply to by मोदक

विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?
हा प्रश्न १००% योग्य आहे.

In reply to by मोदक

काळा पहाड 23/02/2016 - 15:05
तसं केलं नसेल तर राष्ट्रीय आयोगाला 'बांबू' या वस्तूचा योग्य वापर संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे करण्याचे अधिकार असावेत असे वाटते. हे गृहीतक चुकीचं असेल तर कुणी सांगेल काय?
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत

पुणे मुंग्रापं ·

संदीप डांगे 06/02/2016 - 21:19
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. लाखो रुपयांचे कर्ज काढून शेअर्स सारख्या बेभरवश्याच्या व्यवहारामध्ये पैसे गुंतवणे हे जबाबदार ग्राहकत्वाचे लक्षण नाही हे जरा ठळकपणे जनतेला समजले पाहिजे.

संदीप डांगे 06/02/2016 - 21:19
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. लाखो रुपयांचे कर्ज काढून शेअर्स सारख्या बेभरवश्याच्या व्यवहारामध्ये पैसे गुंतवणे हे जबाबदार ग्राहकत्वाचे लक्षण नाही हे जरा ठळकपणे जनतेला समजले पाहिजे.
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले.

एस्टी विश्व प्रदर्शन (२६ जानेवारी २०१६)

प्रणवजोशी ·

मॉडेल बस आवडली. या प्रदर्शनाच्या माहितीबद्दल धन्यवाद. प्रदर्शनाचे काही फोटो टाकल्यास आनंद वाटेल.

नाखु 02/02/2016 - 11:47
फक्त ठाण्यातच संपर्क आहे का? पुणे आगारात अशी काही व्यवस्था आहे काय? प्रश्नार्थी नाखु

अभ्या.. 02/02/2016 - 13:52
सुंदर माहीती प्रणवराव. तुम्ही ती शीतल बस कशापासून केली? फोम की माऊंटबोर्ड? त्यावर डीसी कलरप्रिंट काढून चिकटवले का? त्याची चाके चासीस वगैरे कसे अ‍ॅडजस्ट केले? परफेक्ट प्रपोर्शनेट मॉडेल आहे का? वर्कींग (ब्याटरीवर वगैरे) मॉडेल असल्यास ते कसे करता. प्लीज डिटेलमध्ये द्या ना माहीती. मला खूप इंटरेस्ट आहे.

In reply to by अभ्या..

प्रणवजोशी 03/02/2016 - 01:18
शितल बस पुर्णतः कार्डबोर्ड पासुन बनवली आहे. एस्टीचे डु ईट युअरसेल्फ किटस त्या दिवशी मिळत होते. शितल बसही प्रदर्शनात ठेवली होती ( मी बनवलेली नाही) पण ते १ः१०० स्केल मॉडेल आहे.

In reply to by प्रणवजोशी

दुवा शीर्षकात देऊ नये कारण कमाल अक्षरांची मर्यादा असल्याने संपूर्ण दुवा प्रकाशित होत नाही. त्यावर त्या प्रतिसादाची लिंक सेट होते. दुवा प्रतिसादाच्या मजकूरात द्यावा.

In reply to by प्रणवजोशी

अभ्या.. 03/02/2016 - 08:28
सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल म्हणजे फक्त रेडी कागदाचा बॉक्स बनवणे आहे. मला वाटले अ‍ॅक्चुअली चाके, चेसिस बाकी डिटेल्स करायचे असतील. हे तर रेडिमेड प्रिंट पेपरचे बॉक्स फोल्डिंग निघाले. नथिंग क्रियेटिव्ह. सॉरी.

In reply to by अभ्या..

आदिजोशी 03/02/2016 - 18:19
वरच्या फोटोत दाखवलेल्या शीतलची चाके वळलेली असल्याने माझाही तसाच समज झाला होता. असो. नुकत्याच कापा-चिकटवायला शिकलेल्या पोरांसाठी मस्त आहे.

In reply to by अभ्या..

प्रणवजोशी 04/02/2016 - 06:55
सॉरी म्हणू नका मलाही ते अजिबात क्रियेटिव्ह वाटले नाही. पण एस्टीचा पंखा असल्यानेच मी घेतले ते.

मॉडेल बस आवडली. या प्रदर्शनाच्या माहितीबद्दल धन्यवाद. प्रदर्शनाचे काही फोटो टाकल्यास आनंद वाटेल.

नाखु 02/02/2016 - 11:47
फक्त ठाण्यातच संपर्क आहे का? पुणे आगारात अशी काही व्यवस्था आहे काय? प्रश्नार्थी नाखु

अभ्या.. 02/02/2016 - 13:52
सुंदर माहीती प्रणवराव. तुम्ही ती शीतल बस कशापासून केली? फोम की माऊंटबोर्ड? त्यावर डीसी कलरप्रिंट काढून चिकटवले का? त्याची चाके चासीस वगैरे कसे अ‍ॅडजस्ट केले? परफेक्ट प्रपोर्शनेट मॉडेल आहे का? वर्कींग (ब्याटरीवर वगैरे) मॉडेल असल्यास ते कसे करता. प्लीज डिटेलमध्ये द्या ना माहीती. मला खूप इंटरेस्ट आहे.

In reply to by अभ्या..

प्रणवजोशी 03/02/2016 - 01:18
शितल बस पुर्णतः कार्डबोर्ड पासुन बनवली आहे. एस्टीचे डु ईट युअरसेल्फ किटस त्या दिवशी मिळत होते. शितल बसही प्रदर्शनात ठेवली होती ( मी बनवलेली नाही) पण ते १ः१०० स्केल मॉडेल आहे.

In reply to by प्रणवजोशी

दुवा शीर्षकात देऊ नये कारण कमाल अक्षरांची मर्यादा असल्याने संपूर्ण दुवा प्रकाशित होत नाही. त्यावर त्या प्रतिसादाची लिंक सेट होते. दुवा प्रतिसादाच्या मजकूरात द्यावा.

In reply to by प्रणवजोशी

अभ्या.. 03/02/2016 - 08:28
सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल म्हणजे फक्त रेडी कागदाचा बॉक्स बनवणे आहे. मला वाटले अ‍ॅक्चुअली चाके, चेसिस बाकी डिटेल्स करायचे असतील. हे तर रेडिमेड प्रिंट पेपरचे बॉक्स फोल्डिंग निघाले. नथिंग क्रियेटिव्ह. सॉरी.

In reply to by अभ्या..

आदिजोशी 03/02/2016 - 18:19
वरच्या फोटोत दाखवलेल्या शीतलची चाके वळलेली असल्याने माझाही तसाच समज झाला होता. असो. नुकत्याच कापा-चिकटवायला शिकलेल्या पोरांसाठी मस्त आहे.

In reply to by अभ्या..

प्रणवजोशी 04/02/2016 - 06:55
सॉरी म्हणू नका मलाही ते अजिबात क्रियेटिव्ह वाटले नाही. पण एस्टीचा पंखा असल्यानेच मी घेतले ते.
नमस्कार मिपाकर मंडळी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात विविध कार्यक्रम झाले असती नाही. तसाच एक अनोखा कार्यक्रम ठाण्याच्या खोपट बस डेपो मध्ये पार पडला. होय ह्या २६ जानेवारीच्या निमित्ताने एसटी विश्व प्रदर्शन भरवले गेले होते एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती.

संदर्भ मूल्याचा प्रश्न

माहितगार ·

थोडी उदाहरणे दिल्यास नेमकेपणाने चर्चा होऊ शकेल असे वाटते. मिपावरील जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 29/01/2016 - 22:45
वेळे अभावी लगेच उदाहरणे आणि संदर्भ देणे जमले नाही, पण तुमच्या आशयाशी सहमत आहे - भविष्यात विकिपीडिया संदर्भाने प्रसंगोप्पात विस्तार करण्याचा मानस आहेच- पण असे प्रसंगाचे मिपाकरांनाही अनुभव येत असणार तेव्हा मिपाकर मंडळी उदाहरणे देण्यात सहभागी होतील अशी विनंती आणि आशा.

एस 30/01/2016 - 09:42
समसमीक्षण हा शब्द आवडला. लेखात व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल सहमत आहे. मिपा किंवा इतरत्रही बर्‍याच चर्चांमधून हे भान पाळले जात नाही असे दिसते. येथे तर्कशुद्ध विचार मांडू पाहणार्‍यांना आपण म्हणालात तसे स्तंभित व्हायची वेळयेते.

थोडी उदाहरणे दिल्यास नेमकेपणाने चर्चा होऊ शकेल असे वाटते. मिपावरील जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 29/01/2016 - 22:45
वेळे अभावी लगेच उदाहरणे आणि संदर्भ देणे जमले नाही, पण तुमच्या आशयाशी सहमत आहे - भविष्यात विकिपीडिया संदर्भाने प्रसंगोप्पात विस्तार करण्याचा मानस आहेच- पण असे प्रसंगाचे मिपाकरांनाही अनुभव येत असणार तेव्हा मिपाकर मंडळी उदाहरणे देण्यात सहभागी होतील अशी विनंती आणि आशा.

एस 30/01/2016 - 09:42
समसमीक्षण हा शब्द आवडला. लेखात व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल सहमत आहे. मिपा किंवा इतरत्रही बर्‍याच चर्चांमधून हे भान पाळले जात नाही असे दिसते. येथे तर्कशुद्ध विचार मांडू पाहणार्‍यांना आपण म्हणालात तसे स्तंभित व्हायची वेळयेते.
काही वेळा काही लोक अशी माहिती, मुद्दे आणि तर्क आणि अजब निष्कर्ष घेऊन येतात की त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळीसुद्धा दोन क्षण स्तंभीत होऊन जावीत, मग संदर्भ मागीतले जातात संदर्भ दिले गेलेच तर कुठलेसे संदर्भ अचानक समोर ठेवले जाताना दिसतात पण त्यांची विश्वासार्हता आणि तर्कसुसंगतता प्रथम दर्शनी साशंकीत असण्याची शक्यता असू शकते. विज्ञान, समाजशास्त्रे आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील माहिती आणि सांख्यिकी बाबत हे बरेच होताना दिसते.

राष्ट्रीय आयोगाचा दिलासादायक निर्णय...

पुणे मुंग्रापं ·

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.

In reply to by यशोधरा

मिळाली असणार. कारण आयोगाचा आदेश पाळला नाही असा अर्ज तक्रारदाराने आयोगाकडे केला तर बँकेला दंड तसेच संबंधिताना कारावास अशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. शिवाय कायद्यातील कलम 25 खाली कारवाई करुन बँकेकडून नुकसान भरपाइची रक्कम वसूल करणे आणि तक्रारदाराला ती देण्यास आयोग समर्थ आहे.

आजकाल ९०%+ व्यवहार ऑनलाईन करत असलो तरी, जर कधी बँकेत जाऊन रोख रक्कम भरण्याचा प्रसंग आला तर, ती पावती किती वर्षे जपून ठेवावी लागेल!?!?!

इनू 31/01/2016 - 12:31
पै. नी विचारले आहे तेच विचारतो, बँकेकडून मिळालेल्या पावत्या किती काळ जपाव्या लागतात. यासाठी काही नियम आहेत का?

In reply to by इनू

संदीप डांगे 31/01/2016 - 12:58
मला नाही वाटत बँकेच्या पावत्या जपून ठेवायची तशीच फार गरज असते. कुणाला कॅशपेमेंट केलं तर हिशोबासाठी व आयटीरीटर्न्स साठी पावत्या सांभाळून ठेवायला लागतात. बँकेच्याच खात्यात रोख पैसे भरले असतील तर स्टेटमेंट मधे ते दिसेपर्यंत पावती सांभाळणे इष्ट. तसेच एटीममधून पावती घेणेही आवश्यक. अनेकदा पैसे निघत नाहीत, काही तांत्रीक अडचणी होतात. अशा वेळेस व्यवहार केला याची नोंद जवळ हवी. आजकाल मोबाईलमधे एसएमएस, मेल येतात. सर्व सुविधा बघता पावती फार काळ सांभाळणे गरजेचे नाही. प्रस्तुत केस मधे बँकेने एक लाखाची एफडी केली व नंतर पन्नास हजारच भरलेत असा बनाव रचला तो प्रॅक्टीकली शक्यच नाही. बँक एक रुपया कमी घेत नसते. पैसे घेतल्यावरच व्यवहार होतात. बँकेत उधारी चालत नसते. बँकेच्या पावत्या बँकेच्याच व्यवहारासाठी उपयोगी नाहीत. निदान आजच्या डीजिटल ऑनलाईन जगात.

गामा पैलवान 31/01/2016 - 13:42
या प्रकरणात ग्राहिकेस फुकटचा मनस्ताप झाला. तो वगळता सर्वात आवडलेली बाब म्हणजे २५,००० रुपये अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. स्वत:च्या कामचुकारपणाचा भुर्दंड निरपराध्याच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस लगाम घातलेला पाहून बरे वाटले. -गा.पै.

@ पैलवान, इनू ग्राहकाने किती काळ पर्यन्त पावत्या जपून ठेवाव्या याबाबत बँकेचे काही नियम नाहीत असे समजले .पासबुक वरील ग्राहकांसाठी छापलेल्या सुचनांमध्येही त्याबाबत सूचना नाही. किंबहुना सारस्वत बँकेची अशी सूचना आहे की ग्राहकानी पासबुकातील नोंदी त्वरित तपासून काही चूक असल्यास लगेच दुरुस्ती करुन् घ्यावी. अन्यथा त्या नोंदी बरोबर आहेत असे समजले जाईल. नंतर तक्रार स्वीकारली जाणार नाही पण माझ्या मते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार व्यवहार झाल्यावर तीन वर्षांच्या मुदतीत बँक किंवा ग्राहक यांना तक्रार करता येते .त्यामुळे तीन वर्षेपर्यंत पे इन स्लिप्स , चेकची counterfoil ,ई कागदपत्रे जपून ठेवावीत

नाखु 05/02/2016 - 10:26
दुर्मीळ ( किमान माझ्या पाहण्या/वाचानातला) तरी कोर्ट कज्जाबद्दल जाहीर माफी मागण्याचा पुर्ण बातमी(माफी)अगदी चौकटीतील इथे आहे. लोकसत्ताच्या ऑन लाईनमध्ये नसल्याने हा दुवा द्यावा लागत आहे. वाचक नाखु

अभिजित - १ 05/02/2016 - 12:28
ठाण्यात टपाल खाते लोकांना पैसे करत नाहीये. चेन्नई पुराचे खोटे कारण सांगून. २ महिने झाले पेमेंट बंद. लोक हैराण. म टा मध्ये आत्ता २/३ दिवसातील बातमी.
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.