मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 22:01
सुंदर संकलन ... धन्यवाद ! रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्‍या सुरु केल्यास खुप छान होईल ... गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?

कॉलिंग प्रचेतस दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?

प्रचेतस Mon, 03/24/2025 - 12:17
चांगले संकलन. यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत. गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात आयेश्वराच्या अंगणी अंजनेरीची भग्न मंदिरे दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 22:01
सुंदर संकलन ... धन्यवाद ! रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्‍या सुरु केल्यास खुप छान होईल ... गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?

कॉलिंग प्रचेतस दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?

प्रचेतस Mon, 03/24/2025 - 12:17
चांगले संकलन. यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत. गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात आयेश्वराच्या अंगणी अंजनेरीची भग्न मंदिरे दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.
लेखनविषय:
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

श्रीगुरुजी ·

केनेडींच्या खुनामागे आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी ही की त्यांचा सी.आय.ए नेच खून केला. क्युबन मिसाईल प्रकरणात रशियाने क्युबातून आपली क्षेपणास्त्रे काढून घ्यायच्या बदल्यात अमेरिकेने आपली टर्की आणि इटलीमधील क्षेपणास्त्रे काढून घ्यायला मान्यता दिली. म्हणजे रशियाने अमेरिकेपासून १०० मैलावर असलेल्या क्युबातील क्षेपणास्त्रे काढायच्या बदल्यात रशियापासून कित्येक पटींनी दूर असलेल्या इटली आणि टर्कीमधून अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे काढली. क्युबन मिसाईल प्रकरणी रशियाने आपली क्षेपणास्त्रे क्युबातून काढली म्हणून अमेरिकेचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तो अमेरिकेचा पराभव होता असे बड्यांचे मत पडले. तेव्हापासूनच केनेडींवर त्यांचा राग होता. वॉशिंग्टन डी.सी मधील अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून केनेडींनी १० जून १९६३ रोजी भाषण केले होते. त्यात ते म्हणाले- What kind of peace do I mean? What kind of peace do we seek? Not a Pax Americana enforced on the world by American weapons of war. Not the peace of the grave or the security of the slave. I am talking about genuine peace, the kind of peace that makes life on earth worth living, the kind that enables men and nations to grow and to hope and to build a better life for their children--not merely peace for Americans but peace for all men and women--not merely peace in our time but peace for all time. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे ते म्हणाले- Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home. हे भाषण https://www.jfklibrary.org/archives/other-resources/john-f-kennedy-speeches/american-university-19630610 वर वाचता आणि https://www.youtube.com/watch?v=0fkKnfk4k40 वर बघता येईल. म्हणजेच काय की रशियाची चूक असली तरी आपण आपली चूक काय आहे हे पण तपासून बघू. क्युबन मिसाईल क्रायसिससारख्या मोठ्या घटनेनंतर काही महिन्यातच आपण आपली चूक आहे का हे तपासून बघू असे अध्यक्षांनी म्हणणे कितपत पचनी पडणार होते? समजा कारगीलनंतर काही महिन्यात वाजपेयी म्हणाले असते की भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत त्यात आपली चूक काय हे आपण तपासून बघायला पाहिजे तर ते पचनी पडले असते का? असे म्हणतात की अमेरिकन युनिव्हर्सिटीतील ते भाषण म्हणजे शेवटची काडी ठरली. केनेडी बोटचेपे आहेत आणि रशियाविरोधात पाहिजे तितके आक्रमक नाहीत- असा अध्यक्ष असल्यास आपले नुकसान होईल ही धारणा सी.आय.ए मधील बड्यांची झालीच होती आणि त्यातूनच सी.आय.ए नेच केनेडींचा काटा काढला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 17:25
असे बरेच अंदाज व्यक्त झाले. परंतु कोणताही सबळ पुरावा कधीच मिळाला नाही. अर्थात अश्या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत असते व पुरावे सापडणे अशक्य असते. जगभरात आजही अनेक देशांचे प्रमुख नेते मारले जातात व नुसता संशय व्यक्त केला जातो कारण सबळ पुरावेच नसतात. याबाबतीत मोसाद व केजीबी आदर्श आहेत.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 12:54
धन्यवाद! लिंकनच्या हत्येची फारशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. केनेडींच्या हत्येची तुलनेने जास्त माहिती उपलब्ध आहे. दोन्ही प्रकरणातील मारेकरी तसे चटकन सापडले व त्यामागे खूप नियोजन, कटकारस्थान वगैरे नव्हते. त्यामुळे फार काही लिहिण्यासारखे नव्हते.

छान लेखमाला! केनेडी आणी अब्राहम ह्यांच्या हत्यानबद्दाल बरेच साम्य नी कॉन्सपरसी थिअरीज होत्या असेऐकून आहे त्या लेखात किंवा चान्सुकू ह्यांच्या प्रतिसादात येतील असे वाटले होते, पण आल्या नाहीत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 12:52
दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व दोघाचाही गोळ्या मारून खून झाला हे वगळता कोणतेच साम्य नाही. साम्य या नावाखाली whatsapp वर जे जे येते त्या सर्व थापा आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सगळ्याच थापा आहेत असे नाही. काहीकाही साम्ये आहेत. १. दोघांच्याही हत्या करणार्‍यांचा प्रत्यक्ष खटला उभा राहायच्या आधी मृत्यू झाला. २. दोन्ही अध्यक्षांच्या उपाध्यक्षांचे नाव (आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष झालेल्यांचे) जॉन्सन हे होते. लिंकनचे उपाध्यक्ष होते अ‍ॅन्ड्र्यू जॉन्सन आणि केनेडींचे उपाध्यक्ष होते लिंडन जॉन्सन. ३. दोघांनाही डोक्यात मागच्या बाजूला गोळी झाडण्यात आली. ४. दोघांनाही गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या पत्नी शेजारीच हजर होत्या.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 14:07
आंतरजालावर खालील साम्य आढळले. - अब्राहम लिंकन यांची सन १८४६ मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये निवड झाली. जॉन एफ. केनेडी यांची सन १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये निवड झाली. - लिंकन हे सन १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. जॉन एफ. केनेडी हे १९६० मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. - लिंकन आणि केनेडी हे दोघेही विशेषतः नागरी हक्कांबाबत जागरुक होते. - व्हाईट हाऊसमध्ये असताना दोघांच्याही पत्नींनी आपले एक बाळ गमावले. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची शुक्रवारीच गोळी झाडून हत्या करण्यात आली. - दोघांच्याही डोक्यातच गोळी झाडण्यात आली. - लिंकन यांच्या सेक्रेटरीचे नाव केनेडी होते तर केनेडी यांच्या सेक्रेटरीचे नाव लिंकन होते. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची हत्या दक्षिणेकडील मारेकर्‍यांकडून झाली. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्यक्तींचे नाव जॉन्सन होते. - लिंकन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म सन १८०८ मध्ये झाला; तर केनेडी यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लिंडन जॉन्सन यांचा जन्म सन १९०८ मध्ये झाला. - लिंकन यांचा मारेकरी जॉन विल्कीस बूथ याचा जन्म सन १८३९ मध्ये झाला तर केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म सन १९३९ मध्ये झाला. - दोघाही मारेकर्‍यांची ओळख त्यांच्या अशा तीन नावांनी होती. - दोघांच्या नावांमधील इंग्रजी अक्षरे पंधरा आहेत. - लिंकन यांची हत्या 'फोर्ड' नावाच्या थिएटरमध्ये झाली तर केनेडी यांची हत्या 'फोर्ड' कंपनीने बनवलेल्या 'लिंकन' नावाच्या गाडीत झाली. - बूथ आणि ओसवाल्ड यांना त्यांच्यावर खटला सुरू होण्यापूर्वीच मारण्यात आले. - लिंकन यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते मेरीलँडच्या मन्रो येथे होते तर केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते हॉलीवूडची सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्यासमवेत होते. - लिंकन यांच्यावर थिएटरमध्ये गोळी झाडल्यावर मारेकरी वेअरहाऊसकडे पळाला तर केनेडी यांच्यावर वेअरहाऊसमधून गोळी झाडल्यानंतर मारेकरी थिएटरकडे पळाला. परंतु यातील बहुसंख्य मुद्दे खालील पानात खोडून काढले आहेत.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/20/2025 - 14:25
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना धन्यवाद! विशेषतः चंद्रसूर्यकुमार यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादातून चांगली माहिती मिळाली.

केनेडींच्या खुनामागे आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी ही की त्यांचा सी.आय.ए नेच खून केला. क्युबन मिसाईल प्रकरणात रशियाने क्युबातून आपली क्षेपणास्त्रे काढून घ्यायच्या बदल्यात अमेरिकेने आपली टर्की आणि इटलीमधील क्षेपणास्त्रे काढून घ्यायला मान्यता दिली. म्हणजे रशियाने अमेरिकेपासून १०० मैलावर असलेल्या क्युबातील क्षेपणास्त्रे काढायच्या बदल्यात रशियापासून कित्येक पटींनी दूर असलेल्या इटली आणि टर्कीमधून अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे काढली. क्युबन मिसाईल प्रकरणी रशियाने आपली क्षेपणास्त्रे क्युबातून काढली म्हणून अमेरिकेचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तो अमेरिकेचा पराभव होता असे बड्यांचे मत पडले. तेव्हापासूनच केनेडींवर त्यांचा राग होता. वॉशिंग्टन डी.सी मधील अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून केनेडींनी १० जून १९६३ रोजी भाषण केले होते. त्यात ते म्हणाले- What kind of peace do I mean? What kind of peace do we seek? Not a Pax Americana enforced on the world by American weapons of war. Not the peace of the grave or the security of the slave. I am talking about genuine peace, the kind of peace that makes life on earth worth living, the kind that enables men and nations to grow and to hope and to build a better life for their children--not merely peace for Americans but peace for all men and women--not merely peace in our time but peace for all time. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे ते म्हणाले- Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home. हे भाषण https://www.jfklibrary.org/archives/other-resources/john-f-kennedy-speeches/american-university-19630610 वर वाचता आणि https://www.youtube.com/watch?v=0fkKnfk4k40 वर बघता येईल. म्हणजेच काय की रशियाची चूक असली तरी आपण आपली चूक काय आहे हे पण तपासून बघू. क्युबन मिसाईल क्रायसिससारख्या मोठ्या घटनेनंतर काही महिन्यातच आपण आपली चूक आहे का हे तपासून बघू असे अध्यक्षांनी म्हणणे कितपत पचनी पडणार होते? समजा कारगीलनंतर काही महिन्यात वाजपेयी म्हणाले असते की भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत त्यात आपली चूक काय हे आपण तपासून बघायला पाहिजे तर ते पचनी पडले असते का? असे म्हणतात की अमेरिकन युनिव्हर्सिटीतील ते भाषण म्हणजे शेवटची काडी ठरली. केनेडी बोटचेपे आहेत आणि रशियाविरोधात पाहिजे तितके आक्रमक नाहीत- असा अध्यक्ष असल्यास आपले नुकसान होईल ही धारणा सी.आय.ए मधील बड्यांची झालीच होती आणि त्यातूनच सी.आय.ए नेच केनेडींचा काटा काढला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 17:25
असे बरेच अंदाज व्यक्त झाले. परंतु कोणताही सबळ पुरावा कधीच मिळाला नाही. अर्थात अश्या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत असते व पुरावे सापडणे अशक्य असते. जगभरात आजही अनेक देशांचे प्रमुख नेते मारले जातात व नुसता संशय व्यक्त केला जातो कारण सबळ पुरावेच नसतात. याबाबतीत मोसाद व केजीबी आदर्श आहेत.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 12:54
धन्यवाद! लिंकनच्या हत्येची फारशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. केनेडींच्या हत्येची तुलनेने जास्त माहिती उपलब्ध आहे. दोन्ही प्रकरणातील मारेकरी तसे चटकन सापडले व त्यामागे खूप नियोजन, कटकारस्थान वगैरे नव्हते. त्यामुळे फार काही लिहिण्यासारखे नव्हते.

छान लेखमाला! केनेडी आणी अब्राहम ह्यांच्या हत्यानबद्दाल बरेच साम्य नी कॉन्सपरसी थिअरीज होत्या असेऐकून आहे त्या लेखात किंवा चान्सुकू ह्यांच्या प्रतिसादात येतील असे वाटले होते, पण आल्या नाहीत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 12:52
दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व दोघाचाही गोळ्या मारून खून झाला हे वगळता कोणतेच साम्य नाही. साम्य या नावाखाली whatsapp वर जे जे येते त्या सर्व थापा आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सगळ्याच थापा आहेत असे नाही. काहीकाही साम्ये आहेत. १. दोघांच्याही हत्या करणार्‍यांचा प्रत्यक्ष खटला उभा राहायच्या आधी मृत्यू झाला. २. दोन्ही अध्यक्षांच्या उपाध्यक्षांचे नाव (आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष झालेल्यांचे) जॉन्सन हे होते. लिंकनचे उपाध्यक्ष होते अ‍ॅन्ड्र्यू जॉन्सन आणि केनेडींचे उपाध्यक्ष होते लिंडन जॉन्सन. ३. दोघांनाही डोक्यात मागच्या बाजूला गोळी झाडण्यात आली. ४. दोघांनाही गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या पत्नी शेजारीच हजर होत्या.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 14:07
आंतरजालावर खालील साम्य आढळले. - अब्राहम लिंकन यांची सन १८४६ मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये निवड झाली. जॉन एफ. केनेडी यांची सन १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये निवड झाली. - लिंकन हे सन १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. जॉन एफ. केनेडी हे १९६० मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. - लिंकन आणि केनेडी हे दोघेही विशेषतः नागरी हक्कांबाबत जागरुक होते. - व्हाईट हाऊसमध्ये असताना दोघांच्याही पत्नींनी आपले एक बाळ गमावले. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची शुक्रवारीच गोळी झाडून हत्या करण्यात आली. - दोघांच्याही डोक्यातच गोळी झाडण्यात आली. - लिंकन यांच्या सेक्रेटरीचे नाव केनेडी होते तर केनेडी यांच्या सेक्रेटरीचे नाव लिंकन होते. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची हत्या दक्षिणेकडील मारेकर्‍यांकडून झाली. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्यक्तींचे नाव जॉन्सन होते. - लिंकन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म सन १८०८ मध्ये झाला; तर केनेडी यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लिंडन जॉन्सन यांचा जन्म सन १९०८ मध्ये झाला. - लिंकन यांचा मारेकरी जॉन विल्कीस बूथ याचा जन्म सन १८३९ मध्ये झाला तर केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म सन १९३९ मध्ये झाला. - दोघाही मारेकर्‍यांची ओळख त्यांच्या अशा तीन नावांनी होती. - दोघांच्या नावांमधील इंग्रजी अक्षरे पंधरा आहेत. - लिंकन यांची हत्या 'फोर्ड' नावाच्या थिएटरमध्ये झाली तर केनेडी यांची हत्या 'फोर्ड' कंपनीने बनवलेल्या 'लिंकन' नावाच्या गाडीत झाली. - बूथ आणि ओसवाल्ड यांना त्यांच्यावर खटला सुरू होण्यापूर्वीच मारण्यात आले. - लिंकन यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते मेरीलँडच्या मन्रो येथे होते तर केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते हॉलीवूडची सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्यासमवेत होते. - लिंकन यांच्यावर थिएटरमध्ये गोळी झाडल्यावर मारेकरी वेअरहाऊसकडे पळाला तर केनेडी यांच्यावर वेअरहाऊसमधून गोळी झाडल्यानंतर मारेकरी थिएटरकडे पळाला. परंतु यातील बहुसंख्य मुद्दे खालील पानात खोडून काढले आहेत.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/20/2025 - 14:25
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना धन्यवाद! विशेषतः चंद्रसूर्यकुमार यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादातून चांगली माहिती मिळाली.
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५) शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले. ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याच

तुकाराम बीज सोहळा...

बाजीगर ·
लेखनविषय:
तुकाराम बीज सोहळा... (375 वर्ष पूर्ण सोहळा ) तीर्थ देहू, झाले सज्ज बीज आज, तुकाराम ।। त्रिशतकोत्तर, अमृतमहोत्सव, हा सण उत्सव, देहू क्षेत्री ।। बीजसोहळा, टाळ मृदंग, भाविक दंग, विठूनाम ।। लाखो भाविक, फुलांची सजावट, दु:खाची वजावट, नाचू रंगे ।। सोळा कॅमेरे, करती देखरेख, रांगोळी रेख, सुबकशी।। चोख व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी, व्यस्त ते आचारी, वैकुंठस्थान ।। तरले अभंग, जुन्या आठवणी, उचंबळे इंद्रायणी, भेट घेण्या ।। वरून तुका, विमान गरुड अभंग गारुड, पाहतसे ।। अभंग गाथा, एकेक अक्षर, आहे ते अक्षय, अमृताचे ।। अभंग फॉर्म, शब्दप्रतिमा ध्यास, जाणकार अभ्यास, रात्र

गुलकंद शिरा

Bhakti ·

कर्नलतपस्वी Sun, 03/16/2025 - 11:27
अगदी लहानपणापासून शिरा हा आवडता पदार्थ. मग तो गुळाचा ,साखरेचा,उसाच्या रसाचा, अंबरसाचा,पायन्यापल कुठलाही असो. सर्वात जास्त आवडणारा सत्यनारायणाला केलेला प्रसाद. एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो. हावरट सारखा खरेदी केला. मग थोड्याच दिवसात हौस फिटली. उरलेल्या गुलकंद शिरा बनवताना वापरला. मस्त फोटो आहे. चक्षू तृप्त झाले. आता मन तृप्त करण्यासाठी शिरा बनवणे आले. नुकतेच विहीणबाई पुष्कर ला गेल्या होत्या एक पॅकेट घरात पडले आहे. साजूक तूप सुद्धा आहे रेसिपी ट्राय करतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Sun, 03/16/2025 - 12:24
एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो.
हे नवीन समजलं.बघते मिळतो का.

कंजूस Mon, 03/17/2025 - 05:12
चांगला दिसतो आहे. ........... गुलकंद टाकून रवा केक केला होता पण गुलकंदाची तीव्र चव आणि वास डोक्यात फार जातो.

कर्नलतपस्वी Sun, 03/16/2025 - 11:27
अगदी लहानपणापासून शिरा हा आवडता पदार्थ. मग तो गुळाचा ,साखरेचा,उसाच्या रसाचा, अंबरसाचा,पायन्यापल कुठलाही असो. सर्वात जास्त आवडणारा सत्यनारायणाला केलेला प्रसाद. एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो. हावरट सारखा खरेदी केला. मग थोड्याच दिवसात हौस फिटली. उरलेल्या गुलकंद शिरा बनवताना वापरला. मस्त फोटो आहे. चक्षू तृप्त झाले. आता मन तृप्त करण्यासाठी शिरा बनवणे आले. नुकतेच विहीणबाई पुष्कर ला गेल्या होत्या एक पॅकेट घरात पडले आहे. साजूक तूप सुद्धा आहे रेसिपी ट्राय करतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Sun, 03/16/2025 - 12:24
एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो.
हे नवीन समजलं.बघते मिळतो का.

कंजूस Mon, 03/17/2025 - 05:12
चांगला दिसतो आहे. ........... गुलकंद टाकून रवा केक केला होता पण गुलकंदाची तीव्र चव आणि वास डोक्यात फार जातो.
*गुलकंद शिरा* उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती.

प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स ·

किसन शिंदे Wed, 03/19/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 19:41
प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह गुरुवार, 03/20/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 22:33
प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

कानडाऊ योगेशु गुरुवार, 03/20/2025 - 22:31
खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 22:26
प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?

किसन शिंदे Wed, 03/19/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 19:41
प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह गुरुवार, 03/20/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 22:33
प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

कानडाऊ योगेशु गुरुवार, 03/20/2025 - 22:31
खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

विअर्ड विक्स Sat, 03/22/2025 - 22:26
प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 16:15
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे, हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही... तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल.... हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

वामन देशमुख Sun, 03/16/2025 - 22:17
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे... पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 11:26
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ... (आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा ) According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 16:15
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे, हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही... तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल.... हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

वामन देशमुख Sun, 03/16/2025 - 22:17
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे... पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 11:26
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ... (आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा ) According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

अभ्यासोनी मग ...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे कुण्या रामदासे | सांगितले "दिसामाजी काही | तरी ते लिहावे प्रसंगी वाचावे | अखंडित" असेही वदले | तेव्हा रामदास मना उपदेश | करताना आता मला सांगा | लिहिणे, वाचणे अभ्यास करणे | कोणा झेपे? अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी? इंटरनेट हाती | असताना ! हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच पुढच्यास ठेच | लागेना का वायफळ मळे | पिकवू अमाप काळाची झडप | येवो सुखे

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

कपिलमुनी ·

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती
लेखनप्रकार
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

मार्गी ·

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:53
उत्तम लेखन ! आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे . लिहित रहा . पुलेशू

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:53
उत्तम लेखन ! आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे . लिहित रहा . पुलेशू
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

दोसतार चे निमित्त

विजुभाऊ ·

सौंदाळा Wed, 03/12/2025 - 07:46
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.

दीपक११७७ Wed, 03/12/2025 - 13:55
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा

चौथा कोनाडा Fri, 03/14/2025 - 14:15
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! DSTRFLO हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !

सौंदाळा Wed, 03/12/2025 - 07:46
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.

दीपक११७७ Wed, 03/12/2025 - 13:55
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा

चौथा कोनाडा Fri, 03/14/2025 - 14:15
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! DSTRFLO हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता. तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता. मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती. पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते. त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते.