मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिटिश कुमार.... !!

बाजीगर ·

श्रीगुरुजी 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 05/04/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत 14/04/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.

श्रीगुरुजी 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 05/04/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत 14/04/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.
चिटिश कुमार बिहारीमुस्लिम नितीशकुमार वर चिडले, गिरगिट (सरडा),ठग,धोकेबाज म्हणत भिडले ।। RSS सर्टिफाईड मुख्यमंत्री, सेक्युलर आता भगवा मंत्री ।। कैसे कैसे मीम्स चे काम, अविश्वनीय हा पलटुराम ।। हाफ पॅन्ट, काळी टोपी. म्हणें RJD झाली BJP ।। 17% वोटबँक आता कसले, नितीश फक्त गुलजार हसले ।। पसमांदा (दलित) मुस्लिम त्यांच्या बरोबर आहे, नितीशकुमार यांची राजकीय दृष्टी बरोबर आहे ।।

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले ·

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव 05/04/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे 05/04/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी 05/04/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव 05/04/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे 05/04/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी 05/04/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

Bhakti ·

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....

बाजीगर ·
आंधळ्या हिंदूंनो कधी जागे होणार ? खानग्रेस ने काय पाचर मारलीय, कधी पहाणार आणि कधी रागे होणार? हिंदुस्थान मध्ये रेल्वे आणि सशस्त्र सेने पेक्षा जास्त जमीन वक़्फ ची असा दावा आहे... त्यांच्या विरुद्ध काही अपील नाही हा कावा आहे मोदीसरकार,शाह किरेन रिजिजू यांनी बिल पास केले नसते. तर संसदेची जागा सुद्धा वक़्फ ने खाल्ले, ग्रास केले असते संविधानात नसलेले हे बेकायदा बोर्ड नेहरू ने लबाडीने आणले, मूर्ख हिंदु नी स्वत:च्या बरबादीसाठी खांग्रेस ला निवडून आणले. वक़्फ धार्जिणे 233 खासदार कोण आहेत ? त्यांना निवडून देणारे अंध-हिन्दु कोण आहेत?

लोकमान्य (राजद्रोह खटला)

Bhakti ·

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti ·

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.

...याचा अगोदर बंदोबस्त करा!

युयुत्सु ·

श्रीगुरुजी 01/04/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 01/04/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 01/04/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 03/04/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 03/04/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

विवेकपटाईत 01/04/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे 01/04/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक 02/04/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 03/04/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके 03/04/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 08/04/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे 03/04/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 05/04/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 05/04/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर

श्रीगुरुजी 01/04/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 01/04/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 01/04/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 03/04/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 03/04/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

विवेकपटाईत 01/04/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे 01/04/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक 02/04/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 03/04/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके 03/04/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 08/04/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे 03/04/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 05/04/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 05/04/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर
रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला.

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

अनन्त्_यात्री ·
हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

युयुत्सु ·

स्वधर्म 31/03/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु 31/03/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 31/03/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 31/03/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस 31/03/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 31/03/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/03/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 01/04/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा 31/03/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 31/03/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे 03/04/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ 03/04/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत 14/04/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु 14/04/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 14/04/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु 15/04/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त 15/04/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?

स्वधर्म 31/03/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु 31/03/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 31/03/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 31/03/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस 31/03/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 31/03/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/03/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 01/04/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा 31/03/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 31/03/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे 03/04/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ 03/04/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत 14/04/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु 14/04/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 14/04/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु 15/04/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त 15/04/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

बाजीगर ·
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन (1925--2025) हा गुढी पाडवा नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शताब्दी वर्ष मोदी जी करणार साजरा सहर्ष ।। मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना डॉ.हेगडेवार यांनी दिला हिंदुत्ववाद ... चाणक्या सारखा केला खानग्रेस शी वाद ।। खानग्रेस ने केली, अनेक वेळा बंदी, राष्ट्रप्रेमी RSS सदैव देशाला वंदी ।। स्वयंसेवक करतात, निःस्वार्थी काम, कामातच ते, शोधतात राम ।। रा.स्व.सं.जगातील ही सर्वात मोठी संघटना, RSS शताब्दी वर्ष ही आहे मोठी घटना ।।