मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवजयंती विशेष - केंजळगड, रायरेश्वर आणि कारी-आंबवडे परीसर

चक्कर_बंडा ·

केंजळगड

.....पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक डोंगरी किल्ला. केळंजा या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला, वाई तालुक्यात, वाई शहरापासून वायव्येस साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून भोरमार्गे अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादवकाळात वाईभोवती बांधण्यात आलेल्या, पांडवगड, वैराटगड, कमळगड यांच्याच मांदियाळीतील एक गड अशी याची ओळख. समुद्रसपाटीपासूनची उंची अदमासे ४२७५ फुट भरावी. गडाच्या पश्चिम बाजूला रायरेश्वराचे प्रचंड पठार गडापेक्षाही जास्त उंचीवर म्हणजे साधारणपणे ४५०० फुट उंचीवर पसरलेलं आहे.

We Rbots.

भागो ·

कंजूस 10/03/2025 - 12:38
बरोबर. काही वर्षांत हे असे रोबोट डोकेदुखी ठरणार आहेत. ही सुरुवात आहे.

कंजूस 10/03/2025 - 12:38
बरोबर. काही वर्षांत हे असे रोबोट डोकेदुखी ठरणार आहेत. ही सुरुवात आहे.
जडव्यागळ असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का? नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड. तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का? थँक्यू. आवडली का? काय आवडली का, सर? कविता रे. सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही. असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे... कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते असे न्यूटनचे नियम सांगतात. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये.

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

कर्नलतपस्वी ·

Bhakti 28/02/2025 - 12:59
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद. एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.

चित्रगुप्त 04/03/2025 - 09:05
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे. " मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.

Bhakti 28/02/2025 - 12:59
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद. एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.

चित्रगुप्त 04/03/2025 - 09:05
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे. " मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.
"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला.

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

म्हणावे लागेल. आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते. खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत. लेखकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 01/03/2025 - 12:58
छान ओळख ! सुंदर मंदिरे आहेत ! गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली ! धन्यवाद ! धन्यवाद !

म्हणावे लागेल. आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते. खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत. लेखकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 01/03/2025 - 12:58
छान ओळख ! सुंदर मंदिरे आहेत ! गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली ! धन्यवाद ! धन्यवाद !
गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे. सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे.

संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

आकाश खोत ·

छान संकल्प आहे रे आकाशा.आमच्या मते मराठी गुणीजनांनी ईतर भारतिय भाषा(हिंदी सोडुन किमान दोन) शिकण्यावरही जास्त जोर द्यावा. ज्यामुळे बराच फायदा होईल. एखादी दक्षिणेची आणि एखादी पुर्वेची. शब्द भांडार तर वाढेलच शिवाय ईतर भाषांमधील कथा/कादंबर्या,मासिके.. काही वर्षापुर्वी खुद्द पंतप्रधानांनी ह्यावर चांगला सल्ला दिला होता. भारतिय भाषा अनेक येत असतील तर एक मोठे मार्केट उपलब्ध होउ शकते असे ते म्हणाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आकाश खोत 03/03/2025 - 10:05
धन्यवाद. चांगली कल्पना आहे. पुढे जमलं तर नक्की प्रयत्न करेन. "वंगचित्रे" हे पु. ल. देशपांडेंचं पुस्तक वाचल्यापासुन (त्यांनी बंगाली, मुख्यतः टागोरांचे साहित्य मुळ भाषेत समजावे म्हणुन बंगालमध्ये जाऊन बंगाली शिकली, त्यावर आहे) बंगाली, आणि तामिळ भाषेत सुद्धा फार पूर्वीपासूनचे ग्रंथ आहेत हे वाचल्यापासुन तामिळ या दोन भाषांबद्दल मला स्वतःला कुतूहल आहे. 

Bhakti 27/02/2025 - 15:15
छान संकल्प मांडले. मलापण एक सुचले. मी तूनळीवर महिन्यातून एकतरी पुस्तक परिचय/कविता/गोष्ट वाचलेली चित्रफित प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन!

In reply to by आकाश खोत

Bhakti 03/03/2025 - 20:33
चंद्रकोर ही इंदिरा संत यांची कविता वाचली आहे.खुपच दिवसांनी तूनळीवर काहीतरी अपलोड केले आहे.थोड्या चूका आहे.यापुढे सुधारणा होतीलच :) तूनळी दुवा- चंद्रकोर

श्रीगुरुजी 27/02/2025 - 17:48
- गुगल, फेसबुक, ट्विटर, WhatsApp इ. ची भाषा मराठी ठेवा. - सर्व ठिकाणी मराठीतच संभाषण करा. अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. - एटीएम, नेटवरील कोणताही अर्ज भरताना मराठी भाषा निवडा. - कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा.

In reply to by श्रीगुरुजी

अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. +१ कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा. +१

In reply to by श्रीगुरुजी

आकाश खोत 03/03/2025 - 10:13
धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत.  यातल्या काही मी आधीपासून पाळतो.  मराठी मंडळी घराबाहेर पडल्यावर मराठी कोणाला समजणार नाही अशी का वागतात समजत नाही. :-D  दुकानदार, मेकॅनिक, वेटर अशा लोकांशी आपण तरी सुरुवात मराठीत करायला हवी.  मी पाहतो तर बाहेरून आलेले लोक मराठीच्या वेगवेगळ्या टक्क्यावर असतात. काही जणांना खरंच अजिबात समजत नाही (नवे असतील तर). त्यांच्याशी हिंदीशिवाय पर्याय नाही.  काही जणांना मराठी बोलता येत नसलं तरी आपण बोललेलं समजतं, इथे राहून तेवढं तर समजायलाच हवं. ते आपण मराठी बोललो तरी समजुन घेतात आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतात.  काही जणांना व्याकरणशुद्ध नाही पण कामापुरतं बोलता येतं आणि ते आपण मराठी बोललो तरच मराठी बोलतात नाही तर त्यांना तर हिंदी सोयीचं असतंच.  त्यामुळे प्रश्न आपण मराठीला प्राधान्य देण्याचाच आहे. 

In reply to by आकाश खोत

श्रीगुरुजी 04/03/2025 - 08:05
मी महाराष्ट्रात कोणाशीही बोलताना मराठीतच प्रारंभ करतो. समोरचा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलत असेल तरीही अट्टाहासाने मराठीतच बोलत राहतो. कोणत्याही विक्रीप्रतिनिधीने दूरभाष केला तरी मी मराठीतच बोलतो व समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर सांगतो की मला फक्त मराठी समजते.

अरे व्वा. थोडक्यात आता तुम्हीही शब्दांचा पिसारा फुलवणार तर ! जराजरी अलंकारिक भाषा वापरल्यास 18% GST भरावा लागेल आधीच सांगून ठेवतोय. आणि हो , खबरदार प्रमाण भाषेचा, व्याकरण शुद्ध लेखनाचा आग्रह धराल तर. न च्या जागी न अन् ण च्या जागी ण वापराल तर त्यांच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाकी पुस्तके दहन करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलाय हे लक्षात राहू द्या. आता लिहा.

सौन्दर्य 02/03/2025 - 11:01
जर कोणतीही भाषा टिकवायची असेल, तिला पुढे न्यायची असेल तर पुढील पिढीला ती भाषा शिकवणे ह्या शिवाय दुसरा पर्यायच नाही. मी माझ्या परीने माझ्या नातवाला मराठी बोलायला शिकवतो, तो ज्यावेळी लिहिण्या - वाचण्याच्या वयाचा होईल त्यावेळी त्याला मी मराठी लिपी शिकवणार . कित्येक वेळा असे होते की एखादा शब्द चुकीच्या स्वरूपात सतत समोर आला तर त्यालाच आपण बरोबर समजायला लागतो. व्हाट्सअप वर पुढे ढकललेले संदेश व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे असतात, मी त्यांना सुधारून पुढे पाठवतो. माझ्या परीने मराठी भाषेसाठी हे माझे योगदान .

चौथा कोनाडा 02/03/2025 - 12:58
सुरेख सुंदए समयोचित लेख ! माध्यमिक शाळेत माध्यम मराठी असल्याने मराठी वाचनाची आवड साहजिकच लागली. महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश मध्ये सुरु झाल्यावर दडपणच आलं .. पण नंतर सरावाचं झालं. इंग्लिश पेक्षा मराठी वाचन वाढत गेलं .. मराठी लेखनाचा श्रीगणेशा मिपा पासूनच सुरु झाला (मिपा आणि मिपाकर मंडळींचा मी यासाठी ऋणी आहे. नुकताच यु ट्यूब चॅनेल सुरु केलाय Av. Bhagyesh यु ट्युब वर Av. Bhagyesh channel असा सर्च केल्यास सापडून जाईल. या द्वारे आवडीचे मराठी साहित्य, कला संस्कृती इ मराठीजना पर्यंत पोहोचवून आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद !

स्वधर्म 03/03/2025 - 20:25
शुभेच्छा. मी तर whatsapp संदेशही श्क्यतो मराठीतच लिहितो. बरेच लोक इंग्रजी लिपी वापरून मराठीत लिहितात. ते जाम डोक्यात जाते.

छान संकल्प आहे रे आकाशा.आमच्या मते मराठी गुणीजनांनी ईतर भारतिय भाषा(हिंदी सोडुन किमान दोन) शिकण्यावरही जास्त जोर द्यावा. ज्यामुळे बराच फायदा होईल. एखादी दक्षिणेची आणि एखादी पुर्वेची. शब्द भांडार तर वाढेलच शिवाय ईतर भाषांमधील कथा/कादंबर्या,मासिके.. काही वर्षापुर्वी खुद्द पंतप्रधानांनी ह्यावर चांगला सल्ला दिला होता. भारतिय भाषा अनेक येत असतील तर एक मोठे मार्केट उपलब्ध होउ शकते असे ते म्हणाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आकाश खोत 03/03/2025 - 10:05
धन्यवाद. चांगली कल्पना आहे. पुढे जमलं तर नक्की प्रयत्न करेन. "वंगचित्रे" हे पु. ल. देशपांडेंचं पुस्तक वाचल्यापासुन (त्यांनी बंगाली, मुख्यतः टागोरांचे साहित्य मुळ भाषेत समजावे म्हणुन बंगालमध्ये जाऊन बंगाली शिकली, त्यावर आहे) बंगाली, आणि तामिळ भाषेत सुद्धा फार पूर्वीपासूनचे ग्रंथ आहेत हे वाचल्यापासुन तामिळ या दोन भाषांबद्दल मला स्वतःला कुतूहल आहे. 

Bhakti 27/02/2025 - 15:15
छान संकल्प मांडले. मलापण एक सुचले. मी तूनळीवर महिन्यातून एकतरी पुस्तक परिचय/कविता/गोष्ट वाचलेली चित्रफित प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन!

In reply to by आकाश खोत

Bhakti 03/03/2025 - 20:33
चंद्रकोर ही इंदिरा संत यांची कविता वाचली आहे.खुपच दिवसांनी तूनळीवर काहीतरी अपलोड केले आहे.थोड्या चूका आहे.यापुढे सुधारणा होतीलच :) तूनळी दुवा- चंद्रकोर

श्रीगुरुजी 27/02/2025 - 17:48
- गुगल, फेसबुक, ट्विटर, WhatsApp इ. ची भाषा मराठी ठेवा. - सर्व ठिकाणी मराठीतच संभाषण करा. अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. - एटीएम, नेटवरील कोणताही अर्ज भरताना मराठी भाषा निवडा. - कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा.

In reply to by श्रीगुरुजी

अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. +१ कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा. +१

In reply to by श्रीगुरुजी

आकाश खोत 03/03/2025 - 10:13
धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत.  यातल्या काही मी आधीपासून पाळतो.  मराठी मंडळी घराबाहेर पडल्यावर मराठी कोणाला समजणार नाही अशी का वागतात समजत नाही. :-D  दुकानदार, मेकॅनिक, वेटर अशा लोकांशी आपण तरी सुरुवात मराठीत करायला हवी.  मी पाहतो तर बाहेरून आलेले लोक मराठीच्या वेगवेगळ्या टक्क्यावर असतात. काही जणांना खरंच अजिबात समजत नाही (नवे असतील तर). त्यांच्याशी हिंदीशिवाय पर्याय नाही.  काही जणांना मराठी बोलता येत नसलं तरी आपण बोललेलं समजतं, इथे राहून तेवढं तर समजायलाच हवं. ते आपण मराठी बोललो तरी समजुन घेतात आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतात.  काही जणांना व्याकरणशुद्ध नाही पण कामापुरतं बोलता येतं आणि ते आपण मराठी बोललो तरच मराठी बोलतात नाही तर त्यांना तर हिंदी सोयीचं असतंच.  त्यामुळे प्रश्न आपण मराठीला प्राधान्य देण्याचाच आहे. 

In reply to by आकाश खोत

श्रीगुरुजी 04/03/2025 - 08:05
मी महाराष्ट्रात कोणाशीही बोलताना मराठीतच प्रारंभ करतो. समोरचा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलत असेल तरीही अट्टाहासाने मराठीतच बोलत राहतो. कोणत्याही विक्रीप्रतिनिधीने दूरभाष केला तरी मी मराठीतच बोलतो व समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर सांगतो की मला फक्त मराठी समजते.

अरे व्वा. थोडक्यात आता तुम्हीही शब्दांचा पिसारा फुलवणार तर ! जराजरी अलंकारिक भाषा वापरल्यास 18% GST भरावा लागेल आधीच सांगून ठेवतोय. आणि हो , खबरदार प्रमाण भाषेचा, व्याकरण शुद्ध लेखनाचा आग्रह धराल तर. न च्या जागी न अन् ण च्या जागी ण वापराल तर त्यांच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाकी पुस्तके दहन करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलाय हे लक्षात राहू द्या. आता लिहा.

सौन्दर्य 02/03/2025 - 11:01
जर कोणतीही भाषा टिकवायची असेल, तिला पुढे न्यायची असेल तर पुढील पिढीला ती भाषा शिकवणे ह्या शिवाय दुसरा पर्यायच नाही. मी माझ्या परीने माझ्या नातवाला मराठी बोलायला शिकवतो, तो ज्यावेळी लिहिण्या - वाचण्याच्या वयाचा होईल त्यावेळी त्याला मी मराठी लिपी शिकवणार . कित्येक वेळा असे होते की एखादा शब्द चुकीच्या स्वरूपात सतत समोर आला तर त्यालाच आपण बरोबर समजायला लागतो. व्हाट्सअप वर पुढे ढकललेले संदेश व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे असतात, मी त्यांना सुधारून पुढे पाठवतो. माझ्या परीने मराठी भाषेसाठी हे माझे योगदान .

चौथा कोनाडा 02/03/2025 - 12:58
सुरेख सुंदए समयोचित लेख ! माध्यमिक शाळेत माध्यम मराठी असल्याने मराठी वाचनाची आवड साहजिकच लागली. महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश मध्ये सुरु झाल्यावर दडपणच आलं .. पण नंतर सरावाचं झालं. इंग्लिश पेक्षा मराठी वाचन वाढत गेलं .. मराठी लेखनाचा श्रीगणेशा मिपा पासूनच सुरु झाला (मिपा आणि मिपाकर मंडळींचा मी यासाठी ऋणी आहे. नुकताच यु ट्यूब चॅनेल सुरु केलाय Av. Bhagyesh यु ट्युब वर Av. Bhagyesh channel असा सर्च केल्यास सापडून जाईल. या द्वारे आवडीचे मराठी साहित्य, कला संस्कृती इ मराठीजना पर्यंत पोहोचवून आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद !

स्वधर्म 03/03/2025 - 20:25
शुभेच्छा. मी तर whatsapp संदेशही श्क्यतो मराठीतच लिहितो. बरेच लोक इंग्रजी लिपी वापरून मराठीत लिहितात. ते जाम डोक्यात जाते.
साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली. मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू. दुसऱ्यांशी संवाद साधायला म्हणुन भाषा हा अगदी प्राथमिक उपयोग झाला. आपल्याला ज्या संस्कृतीचा अभिमान असतो ती आपल्यापर्यंत पोहोचते ती भाषेमुळेच. भाषा आपल्याला माध्यम तर देतेच पण ओळख सुद्धा देते.

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

प्रसाद गोडबोले ·
साधो यह तन ठाठ तँबूरे का काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" . ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !

लाडकी झाली दोडकी...

बाजीगर ·
लागली कडकी, घटली लाडकी ।। 9 लाख अपात्री, 135 कोटी/महिना खर्चाला कात्री ।। लाडकी बहिणीमुळे जिंकले, आता माशी शिंकली ।। चारचाकी नाहीना, कितीउत्पन्न महिना ?। आला 'त्यांचा ' आदेश, आता तपासा निकष ।। गरजू बहिणी राहूद्या अपात्र बहिणी जाऊद्या ।। म्हणे वेळ कमी होता, ना केलाआधार लिंक कोटा ।। 9 लाख मोठा आकडा, विरोधकांचा लावला निकाल वेडा वाकडा ।। नाना,दादा,भाऊ ची चलाखी, विरोधकांची केली हलाखी ।। आता गरज सरो, लाडकी मरो ।।

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

प्रसाद गोडबोले ·

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४. श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन - https://www.misalpav.com/node/48807 ५.श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण - https://www.misalpav.com/node/48797 _________________________________________
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन
अज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय !

फ्लॅट खरेदी ,शाप कि वरदान ( खास करुन नोकरी वाल्या लोकांसाठी)

स्वरुपसुमित ·

लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा फ्लॅट विकत घेतला.त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं. ६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजारच्या आसपास तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा. त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच. वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार. म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा) यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7 हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे. आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे, आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे. सौरभ कोरटकर

कंजूस 25/02/2025 - 07:30
समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे. म्हणजे प्रवासात वेळ जाणार नाही. अगोदरच विकसित झालेल्या शहरांत वाहतूक आणि पाण्याचे प्रश्न बिकट होत आहेत. पूर्वी जी शहरे नावाजली होती त्यांची परिस्थिती आता वाईट होत आहे .( https://youtu.be/PG66ALzXPTs?si=O36jDZ5ZHEDD_TLZ ) . बजेटमध्ये मिळणारं सोयीचं पण लहान घर घेणे बरे. एवढंच सांगतो.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 25/02/2025 - 14:00
कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे.
हे प्रत्येकाला शक्य नाहिय्ये. अगदी सरकारी नोकरीतदेखील बदली होत असते. आमच्यासारख्या आयटी हमालाना तर दर सहा सात महिन्यानी क्लायंट बदलत असतो.कामाचे ठिकाण बदलत असते, गाव बदलत असते. बहुतेकांच्या बाबतीत तीन चार वर्षांनी कंपनीही बदलत असते.

सुबोध खरे 25/02/2025 - 09:55
भाड्याचं घर आणि स्वतःचं घर यात ठेवलेली बाई आणि लग्नाची बायको या इतकाच फरक असतो. यात पाहिल्याला दुसऱ्यापेक्षा खर्च बराच कमी असतो. पण .... .... .... लोकांनी आपापल्या सोयी आणि स्वभावाप्रमाणे गाळलेल्या जागा भराव्या

आयकर सुटीसाठी ग्रुह कर्ज घेणे म्हणजे घी देखा मगर बडगा नही देखा अशी परिस्थिती आहे. आधी १०० रुपये व्याज भरायचे मग त्यातले ३० रुपये आयकरात वाचवायचे. (-१०० + ३० = -७०) मग कर्ज काढले नाही तर ७० रुपये वाचतील ना? (-० -३० = -३०) -३० > -७० घर घ्यायचच आहे, कर्ज काढावच लागणार आहे, मग भरलेल्या व्याजावर जरूर कर सवलत घ्या. पण त्यासाठी म्हणून कर्ज घेण्यात काय अर्थ आहे?

गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? या प्रश्नाचे उत्तर द्यायला लगेचच उतावीळपणा मी करणार नाही ... मी विचारेन , आर यु शुअर ?? तुम्हाला "गुंतवणुक " म्हणून फ्लॅट घायचाय ? "गुंतवणुक " म्हणजे काय ? मी काही माझ्याकढील रक्कम कुठेतरी गुंतवली ... त्यावर मला काही परतावा मिळावा ... असा असेल ... तर मग, आपण अभ्यास वाढवला पाहिजे ... तुम्हाला गुंतवलेली रक्कम , एका विशिष्ट वर्षी विशिष्ट वेळेला हवीये ? उदा तुमच्या अपत्याचे परदेशी किंवा मेडिकल ला ऍडमिशन त्यावर्षी ?? मग तुम्ही ती फिक्स्ड डिपॉसिट किंवा टी बिल्स मध्ये गुंतवत राहणे .. फ्लॅट घेण्याच्या नादाला लागू नका .. तुमच्याकडच्या उत्पन्ना च्या मानाने तुमचा खर्च किती आहे याचा रेशो बघा .. तुम्हाला खात्री आहे तुमचा जॉब गारंटीड आहे पुढची २० वर्षे (जस कि सरकारी नोकरी पर्मनंट पोस्टवर ), मग तुम्ही विचार करू शकता .. पण तुम्हाला वाटत असेल मी आज १ करोडचा फ्लॅट घेईल आणि ५ वर्ष्यानी २ करोड ला विकेल, तर असं शक्यतो होत नाही .. बरेच छुपे खर्च , मनस्ताप असतात ..

घरामध्ये गुंतवणूक ( आर्थिक /मानसिक नव्हे ) हो १. काळे धन असेल तर २. रोख रक्कम हाती असेल तर ३. DP प्लॅन वा तत्सम आतल्या गोटातील पक्की खबर आपल्याजवळ असेल तर ( एअरपोर्ट/Highway /टाउनशिप etc ). कर्ज न घेता गुंतवणूक करणे नाही १. नोकरदार असाल व घर कर्ज घेणार असाल तर २. घर भाडेवर जीवन जगायचे असेल तर घर हे राहण्यासाठी घ्यावे गुंतवणुकीसाठी नव्हे अपवाद ( आपले आर्थिक उत्त्पन्न १ करोडच्या वर असेल तर ) बाकी सर्व मुद्दे आधी विस्तारात चर्चा झालेली आहे. जुने धागे पहा

सुबोध खरे 25/02/2025 - 13:15
मुळात स्वतःला राहायला घर हवे आहे कि अतिरिक्त उत्पन्न गुंतवणुकीसाठी एक पर्याय म्हणून घर घ्यायचे आहे ? स्वतःला राहायला घर हवे आहे तर त्याला पर्याय नाहीच. गुंतवणुकीसाठी घर घ्यायचे असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भाड्याने दिल्यास येणारा परतावा हा २-३ % च्या वर येत नाही आणि त्यात भाडेकरू ठेवणे घराच्या देखभालीचा खर्च सोसायटीची देणी त्यासाठी माराव्या लागणाऱ्या चकरा इ अनेक गोष्टी येतात. हे जर घर वाढत्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त मिळाले तर भांडवली परतावा सज्जड मिळू शकतो. उदा मी कासार वडवली ( ठाणे ) येथे १७ लाखात २००८ मध्ये घेतलेले घर ८ वर्षांनी २०१६ मध्ये ७० लाखाला विकले. याउलट एखाद्या वेळेस आपण घेतलेले उत्तम घर सुद्धा चुकीच्या काळात घेतले तर चांगला परतावा देत नाही. कारण नंतर निश्चलनीकरण झाले मग कोव्हीडची महामारी आली. यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण झाली उदा मी बदलापूर येथे २५ लाखाला २०१५ मध्ये घेतलेले घर ९ वर्षांनी ३१ लाखाला मागच्या वर्षी विकले म्हणजेच अडीच टक्के दर साल परतावा मिळाला यात तेथे मिळणारे भाडे गृहीत धरले तरी हे तीन टक्के होतील. म्हणजे मी हेच पैसे साध्या मुदत ठेव खात्यात ठेवले असते तरी ३० % आयकर जाऊन ६. ३ % परतावा कोणतीही कटकट न करता मिळाला असता. गम्मत माहणजे हेच पैसे मी मागच्या वर्षी शेअर बाजारात गुंतवले तर एक वर्षात १० % नक्त परतावा मिळाला. कालाय तस्मै नमः

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्लॉट संदर्भात गुंतवणुकीत मला रस आहे का नाही या द्वंद्वात आहे. आतपर्यंत जितका अभ्यास केला मला खालील प्रश्न पडलेले आहेत ज्याचे समाधानकारक उत्तर अजून कोणी देऊ शकला नाही १. NA प्लॉट हे कायम १ ते १.५ लाखात / गुंठा च का असतात ? सादर जमिनीचे सर्कल रेट हे ५०० ते १००० असतांना सुद्धा ? २. कब्जा व्हायची भीती त्यामुळे डेव्हलपर चे प्लॉट ज्यात वीज,पाणी व राखण भिंत याची सुरक्षितता असते त्यावर डेव्हलपर ने कमाल वा किमान किती प्रीमियम आकारावा ३. शेतजमीन गुंठेवारीत घेता येत नाही अधिक आपण शेतकरी असण्याचा पुरावा लागतो तशी काही आत NA प्लॉट ला असते का ? ४. NA प्लॉट ची resale विक्री होते का ? का जमीन पदरी पडली यातच सुख मानावे ?

सुबोध खरे 25/02/2025 - 18:46
प्लॉट वर अतिक्रमण होण्याची शक्यता खूप असते आणि मग ते काढायचं असेल तर फार कटकट होते. विशेषतः गावात जेथे आपली भावकी किंवा ओळख नसेल तेथे. आणि जमिनीची कज्जे दलाली, खटला वगैरे झाला तर २०-२५ वर्षे हरी हरी करत बसावे लागते. विकासक तुम्हाला विकून पैसे घेऊन मोकळा होतो आणि तुम्ही बसा बैलाच्या खाली दूध काढायला. माझ्या माहितीत अशा अनेक केसेस आहेत. तेंव्हा शहरी माणसाने भावकी किंवा ओळख नसलेल्या गावात/ छोट्या शहरात प्लॉट घेण्यापूर्वी चार वेळेस विचार जरूर करावा.

कपिलमुनी 26/02/2025 - 08:45
स्वतःला राहायला १ घर नक्की असावे. त्यामुळे १ फ्लॅट किंवा घर विकत घ्यावे . भले कितीही छोटे असू दे. गुंतवणूक म्हणून फ्लॅट परवडत नाही, कमर्शियल जागा, किंवा बॅलन्स पोर्ट फोलिओ उत्तम!

भीमराव 26/02/2025 - 21:22
मी २०२२ ला २७ लाख ला flat घेतला आज तिथं त्या flat ची किंमत ३७ लाख रुपये झाली आहे. ज्या वेळी flat घेतला होता त्यावेळी २०२२ ला त्या area मध्ये बिगरशेती जागा २५ लाख रुपये गुंठा होती ती आज ४३ लाख रुपये गुंठा चालू आहे. २०२० ला मला भाडे ८ हजार रुपये भारावे लागत होते ते २०२२ ला साडे दहा हजार झाले होते. तेच भाडे २०१५ ला साडेपाच हजार होते. आज २०२५ ला तेच भाडे १४ ते १५ हजार रुपये चालू आहे. गुंतवणूक म्हणून घर घेताना विकसनशील भागाला प्राधान्य द्यावे. भाडे वाढत जाणार आणि कर्ज कमी होत जाणार त्यामुळे १५ ते २० वर्षे नंतर चं गणित मांडावं

लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा फ्लॅट विकत घेतला.त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं. ६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजारच्या आसपास तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा. त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच. वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार. म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा) यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7 हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे. आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे, आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे. सौरभ कोरटकर

कंजूस 25/02/2025 - 07:30
समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे. म्हणजे प्रवासात वेळ जाणार नाही. अगोदरच विकसित झालेल्या शहरांत वाहतूक आणि पाण्याचे प्रश्न बिकट होत आहेत. पूर्वी जी शहरे नावाजली होती त्यांची परिस्थिती आता वाईट होत आहे .( https://youtu.be/PG66ALzXPTs?si=O36jDZ5ZHEDD_TLZ ) . बजेटमध्ये मिळणारं सोयीचं पण लहान घर घेणे बरे. एवढंच सांगतो.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 25/02/2025 - 14:00
कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे.
हे प्रत्येकाला शक्य नाहिय्ये. अगदी सरकारी नोकरीतदेखील बदली होत असते. आमच्यासारख्या आयटी हमालाना तर दर सहा सात महिन्यानी क्लायंट बदलत असतो.कामाचे ठिकाण बदलत असते, गाव बदलत असते. बहुतेकांच्या बाबतीत तीन चार वर्षांनी कंपनीही बदलत असते.

सुबोध खरे 25/02/2025 - 09:55
भाड्याचं घर आणि स्वतःचं घर यात ठेवलेली बाई आणि लग्नाची बायको या इतकाच फरक असतो. यात पाहिल्याला दुसऱ्यापेक्षा खर्च बराच कमी असतो. पण .... .... .... लोकांनी आपापल्या सोयी आणि स्वभावाप्रमाणे गाळलेल्या जागा भराव्या

आयकर सुटीसाठी ग्रुह कर्ज घेणे म्हणजे घी देखा मगर बडगा नही देखा अशी परिस्थिती आहे. आधी १०० रुपये व्याज भरायचे मग त्यातले ३० रुपये आयकरात वाचवायचे. (-१०० + ३० = -७०) मग कर्ज काढले नाही तर ७० रुपये वाचतील ना? (-० -३० = -३०) -३० > -७० घर घ्यायचच आहे, कर्ज काढावच लागणार आहे, मग भरलेल्या व्याजावर जरूर कर सवलत घ्या. पण त्यासाठी म्हणून कर्ज घेण्यात काय अर्थ आहे?

गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? या प्रश्नाचे उत्तर द्यायला लगेचच उतावीळपणा मी करणार नाही ... मी विचारेन , आर यु शुअर ?? तुम्हाला "गुंतवणुक " म्हणून फ्लॅट घायचाय ? "गुंतवणुक " म्हणजे काय ? मी काही माझ्याकढील रक्कम कुठेतरी गुंतवली ... त्यावर मला काही परतावा मिळावा ... असा असेल ... तर मग, आपण अभ्यास वाढवला पाहिजे ... तुम्हाला गुंतवलेली रक्कम , एका विशिष्ट वर्षी विशिष्ट वेळेला हवीये ? उदा तुमच्या अपत्याचे परदेशी किंवा मेडिकल ला ऍडमिशन त्यावर्षी ?? मग तुम्ही ती फिक्स्ड डिपॉसिट किंवा टी बिल्स मध्ये गुंतवत राहणे .. फ्लॅट घेण्याच्या नादाला लागू नका .. तुमच्याकडच्या उत्पन्ना च्या मानाने तुमचा खर्च किती आहे याचा रेशो बघा .. तुम्हाला खात्री आहे तुमचा जॉब गारंटीड आहे पुढची २० वर्षे (जस कि सरकारी नोकरी पर्मनंट पोस्टवर ), मग तुम्ही विचार करू शकता .. पण तुम्हाला वाटत असेल मी आज १ करोडचा फ्लॅट घेईल आणि ५ वर्ष्यानी २ करोड ला विकेल, तर असं शक्यतो होत नाही .. बरेच छुपे खर्च , मनस्ताप असतात ..

घरामध्ये गुंतवणूक ( आर्थिक /मानसिक नव्हे ) हो १. काळे धन असेल तर २. रोख रक्कम हाती असेल तर ३. DP प्लॅन वा तत्सम आतल्या गोटातील पक्की खबर आपल्याजवळ असेल तर ( एअरपोर्ट/Highway /टाउनशिप etc ). कर्ज न घेता गुंतवणूक करणे नाही १. नोकरदार असाल व घर कर्ज घेणार असाल तर २. घर भाडेवर जीवन जगायचे असेल तर घर हे राहण्यासाठी घ्यावे गुंतवणुकीसाठी नव्हे अपवाद ( आपले आर्थिक उत्त्पन्न १ करोडच्या वर असेल तर ) बाकी सर्व मुद्दे आधी विस्तारात चर्चा झालेली आहे. जुने धागे पहा

सुबोध खरे 25/02/2025 - 13:15
मुळात स्वतःला राहायला घर हवे आहे कि अतिरिक्त उत्पन्न गुंतवणुकीसाठी एक पर्याय म्हणून घर घ्यायचे आहे ? स्वतःला राहायला घर हवे आहे तर त्याला पर्याय नाहीच. गुंतवणुकीसाठी घर घ्यायचे असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भाड्याने दिल्यास येणारा परतावा हा २-३ % च्या वर येत नाही आणि त्यात भाडेकरू ठेवणे घराच्या देखभालीचा खर्च सोसायटीची देणी त्यासाठी माराव्या लागणाऱ्या चकरा इ अनेक गोष्टी येतात. हे जर घर वाढत्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त मिळाले तर भांडवली परतावा सज्जड मिळू शकतो. उदा मी कासार वडवली ( ठाणे ) येथे १७ लाखात २००८ मध्ये घेतलेले घर ८ वर्षांनी २०१६ मध्ये ७० लाखाला विकले. याउलट एखाद्या वेळेस आपण घेतलेले उत्तम घर सुद्धा चुकीच्या काळात घेतले तर चांगला परतावा देत नाही. कारण नंतर निश्चलनीकरण झाले मग कोव्हीडची महामारी आली. यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण झाली उदा मी बदलापूर येथे २५ लाखाला २०१५ मध्ये घेतलेले घर ९ वर्षांनी ३१ लाखाला मागच्या वर्षी विकले म्हणजेच अडीच टक्के दर साल परतावा मिळाला यात तेथे मिळणारे भाडे गृहीत धरले तरी हे तीन टक्के होतील. म्हणजे मी हेच पैसे साध्या मुदत ठेव खात्यात ठेवले असते तरी ३० % आयकर जाऊन ६. ३ % परतावा कोणतीही कटकट न करता मिळाला असता. गम्मत माहणजे हेच पैसे मी मागच्या वर्षी शेअर बाजारात गुंतवले तर एक वर्षात १० % नक्त परतावा मिळाला. कालाय तस्मै नमः

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्लॉट संदर्भात गुंतवणुकीत मला रस आहे का नाही या द्वंद्वात आहे. आतपर्यंत जितका अभ्यास केला मला खालील प्रश्न पडलेले आहेत ज्याचे समाधानकारक उत्तर अजून कोणी देऊ शकला नाही १. NA प्लॉट हे कायम १ ते १.५ लाखात / गुंठा च का असतात ? सादर जमिनीचे सर्कल रेट हे ५०० ते १००० असतांना सुद्धा ? २. कब्जा व्हायची भीती त्यामुळे डेव्हलपर चे प्लॉट ज्यात वीज,पाणी व राखण भिंत याची सुरक्षितता असते त्यावर डेव्हलपर ने कमाल वा किमान किती प्रीमियम आकारावा ३. शेतजमीन गुंठेवारीत घेता येत नाही अधिक आपण शेतकरी असण्याचा पुरावा लागतो तशी काही आत NA प्लॉट ला असते का ? ४. NA प्लॉट ची resale विक्री होते का ? का जमीन पदरी पडली यातच सुख मानावे ?

सुबोध खरे 25/02/2025 - 18:46
प्लॉट वर अतिक्रमण होण्याची शक्यता खूप असते आणि मग ते काढायचं असेल तर फार कटकट होते. विशेषतः गावात जेथे आपली भावकी किंवा ओळख नसेल तेथे. आणि जमिनीची कज्जे दलाली, खटला वगैरे झाला तर २०-२५ वर्षे हरी हरी करत बसावे लागते. विकासक तुम्हाला विकून पैसे घेऊन मोकळा होतो आणि तुम्ही बसा बैलाच्या खाली दूध काढायला. माझ्या माहितीत अशा अनेक केसेस आहेत. तेंव्हा शहरी माणसाने भावकी किंवा ओळख नसलेल्या गावात/ छोट्या शहरात प्लॉट घेण्यापूर्वी चार वेळेस विचार जरूर करावा.

कपिलमुनी 26/02/2025 - 08:45
स्वतःला राहायला १ घर नक्की असावे. त्यामुळे १ फ्लॅट किंवा घर विकत घ्यावे . भले कितीही छोटे असू दे. गुंतवणूक म्हणून फ्लॅट परवडत नाही, कमर्शियल जागा, किंवा बॅलन्स पोर्ट फोलिओ उत्तम!

भीमराव 26/02/2025 - 21:22
मी २०२२ ला २७ लाख ला flat घेतला आज तिथं त्या flat ची किंमत ३७ लाख रुपये झाली आहे. ज्या वेळी flat घेतला होता त्यावेळी २०२२ ला त्या area मध्ये बिगरशेती जागा २५ लाख रुपये गुंठा होती ती आज ४३ लाख रुपये गुंठा चालू आहे. २०२० ला मला भाडे ८ हजार रुपये भारावे लागत होते ते २०२२ ला साडे दहा हजार झाले होते. तेच भाडे २०१५ ला साडेपाच हजार होते. आज २०२५ ला तेच भाडे १४ ते १५ हजार रुपये चालू आहे. गुंतवणूक म्हणून घर घेताना विकसनशील भागाला प्राधान्य द्यावे. भाडे वाढत जाणार आणि कर्ज कमी होत जाणार त्यामुळे १५ ते २० वर्षे नंतर चं गणित मांडावं
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? फायदे ,खास करुन नोकर दार लोकान साठी आयकर सुट हक्काचे घर मोड तोड स्वातंत्र्य कीमत वाढु शकते कायम ची गुंतवणुक सारखी घर बदलायचि कट कट नाही नुक्सान नोकरी ची जागा बदलली कि फ्लॅट बदलणे किवा लांब चा प्रवास गुंतवणुक आहे पण लगेच पैसे पाहिजे असल्यास फ्लॅट विकणे वेळ खाउ आहे भाडे हे. होम लोन हप्त्यां पेक्शा स्वस्त आहे शेजारि पाजारि आले कि फ्लॅट बदलता येत नाही, आहे त्यांना सहन करावे लागते

सतारीचे बोल

कर्नलतपस्वी ·

In reply to by कंजूस

हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर 25/02/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )

In reply to by कंजूस

हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर 25/02/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्