शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही निर्णायक माहितीची आणि त्यातून मिळणार्या आघाडीची ("एज") गरज असते. डेटाची कल्पकतेने मांडणी करून वेगवेगळी कल्पनाचित्रणे (व्हिज्युअलायझेशन) तयार करून अशी निर्णायक आघाडी मिळू शकते.
पुढे ओएन्जीसीच्या एका मॉडेलचे ३डी कल्पनाचित्र तुफान खरेदीचा सपाटा दाखवत आहे. अशी सपाटून खरेदी झाली की किंमत पण किंचित भरकटते आणि मग नंतरच्या सत्रात शेअर घसरतो
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वेगवेगळे फॅन्सी मॉडेलचे नखरे कशासाठी? तर त्याचे उत्तर असे - वेगवेगळी मॉडेल्स जेव्हा एकच गोष्ट सुचवतात, ते घडायची शक्यता खुप असते.
मंडळी,
कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की युयुत्सू-नेट आता "पूर्णत्वास" पोचले आहे! प्रायोगिक चाचण्यांमध्ये ते पैसे कमवण्यात यशस्वी झाले असून त्याची भूतकालीन कामगिरी पुढील आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे. यात फक्त ब्रोकरेज आणि वेगवेगळे कर यांचा विचार केलेला नाही.
पुढील आकृतीत तांबडा आलेख भाकीतांनी मिळवलेले पैसे दाखवतो, काळा आलेख प्रत्यक्ष निफ्टीची कामगिरी दाखवतो.
आता काळी रेघ वर हवी की खाली यावर काही जण आक्षेप घेऊ शकतात पण भविष्यात युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही निर्णायक माहितीची आणि त्यातून मिळणार्या आघाडीची ("एज") गरज असते. डेटाची कल्पकतेने मांडणी करून वेगवेगळी कल्पनाचित्रणे (व्हिज्युअलायझेशन) तयार करून अशी निर्णायक आघाडी मिळू शकते.
पुढे ओएन्जीसीच्या एका मॉडेलचे ३डी कल्पनाचित्र तुफान खरेदीचा सपाटा दाखवत आहे. अशी सपाटून खरेदी झाली की किंमत पण किंचित भरकटते आणि मग नंतरच्या सत्रात शेअर घसरतो
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वेगवेगळे फॅन्सी मॉडेलचे नखरे कशासाठी? तर त्याचे उत्तर असे - वेगवेगळी मॉडेल्स जेव्हा एकच गोष्ट सुचवतात, ते घडायची शक्यता खुप असते.
मंडळी,
कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की युयुत्सू-नेट आता "पूर्णत्वास" पोचले आहे! प्रायोगिक चाचण्यांमध्ये ते पैसे कमवण्यात यशस्वी झाले असून त्याची भूतकालीन कामगिरी पुढील आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे. यात फक्त ब्रोकरेज आणि वेगवेगळे कर यांचा विचार केलेला नाही.
पुढील आकृतीत तांबडा आलेख भाकीतांनी मिळवलेले पैसे दाखवतो, काळा आलेख प्रत्यक्ष निफ्टीची कामगिरी दाखवतो.
आता काळी रेघ वर हवी की खाली यावर काही जण आक्षेप घेऊ शकतात पण भविष्यात युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.
बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा
====================
मागच्या भाकीतात क्लेमास्पेस डायग्रॅममध्ये मार्केट वर जाण्याची शक्यता १००% दाखवली होती, तसेच मार्केट डुबकी मारून स्थिर होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मार्केटने अगोदर तळ गाठला आणि मग उसळी मारली. माझ्या अल्पमती प्रमाणे मार्केटने सध्या तरी तळ गाठला आहे, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. काही तज्ज्ञ अजूनही घसरगुंडीची शक्यता असल्याचे सांगत आहेत. पुढच्या तिमाहीने निराशाजनक आकडे दाखवले तर कदाचित हे शक्य आहे.
गंमत म्हणजे जे काही आकलन ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.
सहमत आहे.
आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे.
कथानक आवडले .
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे.
धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
गंमत म्हणजे जे काही आकलन ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.
सहमत आहे.
आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे.
कथानक आवडले .
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे.
धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.
काय नाहीये माझ्या पाच शशकांत?
माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल.
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)
सुंदर. आहे.
चित्रे सुस्पष्ट आली आहेत.
पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.
माथेरानमधले शिवसंग्रहालय
माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील.
https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ
(१४:००)
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.
पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:
इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.
तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.
माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.
शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.
तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत.
पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.
हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.
छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.
मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.
तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.
त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.
आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.
आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.
त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे.
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे.
पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच.
आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे.
वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे.
इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही.
मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.
अपला मुद्दा लक्षात आला...
माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो.
सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत....
...... प्रचि तर सुंदर आहेतच....
.............पण लेखनही अतिशय सुंदर !
कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल.
धन्यवाद आकाश खोत !
असेच लेखन येत राहू देत
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे.
ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.
ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी.
या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे.
जय शिवराय।
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते.
ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.
+१
गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले.
खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली.
शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला.
वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प.
(तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.)
आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी
पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)
सुंदर. आहे.
चित्रे सुस्पष्ट आली आहेत.
पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.
माथेरानमधले शिवसंग्रहालय
माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील.
https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ
(१४:००)
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.
पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:
इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.
तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.
माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.
शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.
तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत.
पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.
हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.
छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.
मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.
तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.
त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.
आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.
आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.
त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे.
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे.
पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच.
आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे.
वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे.
इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही.
मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.
अपला मुद्दा लक्षात आला...
माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो.
सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत....
...... प्रचि तर सुंदर आहेतच....
.............पण लेखनही अतिशय सुंदर !
कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल.
धन्यवाद आकाश खोत !
असेच लेखन येत राहू देत
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे.
ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.
ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी.
या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे.
जय शिवराय।
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते.
ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.
+१
गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले.
खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली.
शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला.
वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प.
(तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.)
आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी
पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.
महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.
युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच.
२० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय?
तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.
युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.
तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ...
Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi)
#https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.'
भविष्यात कळेलच.
उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची?
जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो?
एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही.
बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही.
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.
"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?"
ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s )
चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 )
भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)
डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8
अहो माई,
तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?
माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?
"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?
मी उलट म्हणतो,
पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते.
परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे
त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती.
https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/
व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ...
तुम्हाला एक सुचवणी करू का ?
तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ?
तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली
कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country.
#https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr
@आंद्रे वडापाव
There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही.
युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर
त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून
आणि
ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते.
त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं.
बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही.
अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत.
त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात.
एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते.
बाकी तुमचं चालू द्या
कदाचित आपल्याला कल्पना नसेल,
अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.
अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते.
असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो...
पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा..
बाकी चालू द्यात...
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही.
अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही.
तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता.
किंवा
इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते.
""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.""
नक्की का?
मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला.
पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले.
तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही.
परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे
बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्या सत्ताधार्यांना वार्यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.
सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ...
भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर...
पटाईत काकाच एकमेव फक्त ...
जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ...
कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे!
माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही....
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.
युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण.
या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच.
२० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय?
तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.
युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.
तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ...
Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi)
#https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.'
भविष्यात कळेलच.
उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची?
जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो?
एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही.
बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही.
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.
"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?"
ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s )
चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 )
भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)
डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8
अहो माई,
तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?
माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?
"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?
मी उलट म्हणतो,
पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते.
परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे
त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती.
https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/
व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ...
तुम्हाला एक सुचवणी करू का ?
तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ?
तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली
कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country.
#https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr
@आंद्रे वडापाव
There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही.
युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर
त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून
आणि
ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते.
त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं.
बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही.
अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत.
त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात.
एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते.
बाकी तुमचं चालू द्या
कदाचित आपल्याला कल्पना नसेल,
अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.
अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते.
असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो...
पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा..
बाकी चालू द्यात...
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही.
अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही.
तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता.
किंवा
इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते.
""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.""
नक्की का?
मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला.
पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले.
तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही.
परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे
बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्या सत्ताधार्यांना वार्यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.
सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ...
भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर...
पटाईत काकाच एकमेव फक्त ...
जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ...
कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे!
माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही....
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.
युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण.
या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.
आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.
अखेर ते घडले
दागी मंत्री पडले ।।
मंत्रिपदाचे ते कवच,
भ्रष्टांना असते हवंच ।।
कवच असता
न्याय ओलीस,
कवच नसता
ओढतील पोलीस ।।
म्हणे फोटो पाहून
हेलावले,
राजीनाम्याला
पेन लावले ।।
पोलीस,राजकारणी,
मीडिया, डॉक्टर, न्याय,
सर्वांची आहे मिलीभगत,
वोटर जनता पाहतेय
भांबावल्यागत ।।
एकेक निर्णयाला
लागतेय सदी,
एक पडला,
दुसरा कधी ?!
उपक्रम आवडला.
तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते.
https://theskylive.com/planetarium
@ चेतनजी,
धन्यवाद! :)
हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो.
पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.
उपक्रम आवडला.
तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते.
https://theskylive.com/planetarium
@ चेतनजी,
धन्यवाद! :)
हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो.
पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.
विज्ञान प्रसाराची "सुदिशा"
नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!
सगळे एकमेकांना सामील आहेत.फक्त तमाशाचा खेळ चाललाय जनतेला फसवायला.
बाकी..त्या सापडेचीना ऐवजी गावेचीना केले तर आधीच्या कडव्यांच्या शेवटच्या चाराक्षरी शब्दांशी सुसंगत होईल वगैरे वगैरे.
कृष्ण बिहारी 'नूर' यांची गझल वारंवार आठवते.
धन के हाथों बिक गये है सभी
अब किसी जुर्म की सजा ही नहीं
ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं,
और क्या जुर्म है पता ही नहीं.....
कालाय तस्मै नम:
सगळे एकमेकांना सामील आहेत.फक्त तमाशाचा खेळ चाललाय जनतेला फसवायला.
बाकी..त्या सापडेचीना ऐवजी गावेचीना केले तर आधीच्या कडव्यांच्या शेवटच्या चाराक्षरी शब्दांशी सुसंगत होईल वगैरे वगैरे.
कृष्ण बिहारी 'नूर' यांची गझल वारंवार आठवते.
धन के हाथों बिक गये है सभी
अब किसी जुर्म की सजा ही नहीं
ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं,
और क्या जुर्म है पता ही नहीं.....
कालाय तस्मै नम:
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war!
✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे
✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक
✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा
✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज
✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा
✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज
✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा
✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट
नमस्कार.
आमचाही एक अंदाज
सध्या मार्केट २२१२४ वर आहे . ६ मार्च पर्यंत मार्केट २१८०० ते २२४०० ह्या रेंज मध्ये राहील .
२१५०० च्या खाली आणी २२५०० च्या वर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे !
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -
आज २१८०० ला टच करण्याची शक्यता आहे - आता पाहु !
६ मर्च एक्स्पायरीच्या ओप्शन चेन मध्ये चेंज इन ओपन इन्टरेस्ट पाहिले तर २१५०० आणि २२२०० ही रेंज असेल असे वाटते .
बघुया आता
१०० % अचूकता म्हणजे मॉडेल मध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, जे कदापि शक्य नसते. मॉडेल म्हणजे प्रतिकृती! ही उपलब्ध माहितीवर तयार केलेली असते. त्यामुळे असे सर्व समावेशक आदर्श मॉडेल तयार करता येणे अशक्य आहे. साहजिक १०० % अचूकता पण अशक्य आहे.
थोडी आणखी गंमत
बाजाराची सद्यस्थितीबद्दल पुढे दिलेल्या क्लेमास्पेस डायग्रॅमच्या त्रिमिती आवृत्तीमध्ये चांगली कल्पना येईल. मार्केटची आत्ताची लाल बाणाने दाखवली आहे. जिथे जायचे तो भाग एखाद्या प्रकाशमान शिखराप्रमाणे चमकत आहे :) इतके डाँगर चढून जायचे म्हणजे कष्ट्दायक काम नाही का? त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या कुबड्या हव्याच...
आमचाही एक अंदाज
सध्या मार्केट २२१२४ वर आहे . ६ मार्च पर्यंत मार्केट २१८०० ते २२४०० ह्या रेंज मध्ये राहील .
२१५०० च्या खाली आणी २२५०० च्या वर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे !
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -
आज २१८०० ला टच करण्याची शक्यता आहे - आता पाहु !
६ मर्च एक्स्पायरीच्या ओप्शन चेन मध्ये चेंज इन ओपन इन्टरेस्ट पाहिले तर २१५०० आणि २२२०० ही रेंज असेल असे वाटते .
बघुया आता
१०० % अचूकता म्हणजे मॉडेल मध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, जे कदापि शक्य नसते. मॉडेल म्हणजे प्रतिकृती! ही उपलब्ध माहितीवर तयार केलेली असते. त्यामुळे असे सर्व समावेशक आदर्श मॉडेल तयार करता येणे अशक्य आहे. साहजिक १०० % अचूकता पण अशक्य आहे.
थोडी आणखी गंमत
बाजाराची सद्यस्थितीबद्दल पुढे दिलेल्या क्लेमास्पेस डायग्रॅमच्या त्रिमिती आवृत्तीमध्ये चांगली कल्पना येईल. मार्केटची आत्ताची लाल बाणाने दाखवली आहे. जिथे जायचे तो भाग एखाद्या प्रकाशमान शिखराप्रमाणे चमकत आहे :) इतके डाँगर चढून जायचे म्हणजे कष्ट्दायक काम नाही का? त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या कुबड्या हव्याच...
मंडळी,
ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).
बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया...
पुढे काय?
क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे.
21500 - 19800 या रेंज मधे
In reply to 21500 - 19800 या रेंज मधे by आंद्रे वडापाव
दुरुस्ती: 21500 - 19800 ही
In reply to दुरुस्ती: 21500 - 19800 ही by आंद्रे वडापाव
२१५०० जवळ जबरदस्त आधार
धाग्यांवर आणि निफ्टीवर लक्ष
शेअर बाजारात यशस्वी
मंडळी,