आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....
आंधळ्या हिंदूंनो
कधी
जागे होणार ?
खानग्रेस ने काय पाचर
मारलीय,
कधी पहाणार आणि
कधी रागे होणार?
हिंदुस्थान मध्ये
रेल्वे आणि सशस्त्र सेने
पेक्षा जास्त जमीन
वक़्फ ची
असा दावा आहे...
त्यांच्या विरुद्ध
काही अपील नाही
हा कावा आहे
मोदीसरकार,शाह
किरेन रिजिजू
यांनी बिल पास
केले नसते.
तर संसदेची
जागा सुद्धा
वक़्फ ने खाल्ले,
ग्रास केले असते
संविधानात नसलेले
हे बेकायदा बोर्ड
नेहरू ने लबाडीने
आणले,
मूर्ख हिंदु नी
स्वत:च्या
बरबादीसाठी
खांग्रेस ला
निवडून आणले.
वक़्फ धार्जिणे
233 खासदार
कोण आहेत ?
त्यांना निवडून
देणारे अंध-हिन्दु
कोण आहेत?
मिसळपाव
----
हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा .
------
चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.
हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.