मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला कसा हा म्हणतो मेला....

केशवसुमार ·

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 18:09
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस... तात्या.

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:49
वा वा वा वा वा वा, मित्रवर्य केशवसुमार, अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी. माझी गझल सार्थकी लागली. अगस्ती

मयुर Tue, 02/05/2008 - 12:36
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला सुरेख विडंबन. जिकले आम्हाला. आपला मयुर

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 18:09
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस... तात्या.

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:49
वा वा वा वा वा वा, मित्रवर्य केशवसुमार, अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी. माझी गझल सार्थकी लागली. अगस्ती

मयुर Tue, 02/05/2008 - 12:36
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला सुरेख विडंबन. जिकले आम्हाला. आपला मयुर
लेखनविषय:
आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात...... मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?? आनंदाने जगण्यासाठी....

वहाणा

मुक्तसुनीत ·

रम्या गुरुवार, 12/20/2007 - 17:12
अज्याबात काय कळलं न्हाई!

ऋषिकेश गुरुवार, 12/20/2007 - 19:52
वहाणा!!.. रुपकच जबरदस्त आहे!!! शेवटी जी ए. ते जी ए. :) माझ्यापुरतं बोलायचं तर नव्या वहाणा यायचे दिवस मी जास्त लक्षात ठेवतो. जेव्हा शाळेत गेलो तेव्हा वहाण बदलली पण फारसं लक्षात नाही, पण साळा सोडल्यावर मात्र एक मायेची वहाण मागे सारून समाजाच्या प्रवाहात वाहत नेणार्‍या पाणबूड्याच्या वहाणा घातल्या की काय असा भास झाला. पुढे नोकरी नंतर आपल्या पायावर उभं राहील्याची जाणीव करून देणारी वहाण, अमेरिकेत आल्यावर स्वतंत्रततेची, तरीही संयत स्वायत्ततेची वहाण अश्या अनेक वहाणा सांगता येतील. शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण! फार मनस्वी मुस्त प्रकटन. अजून येऊ द्या! -ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 20:28
आपल्या आयुष्याचे रुपक "वहाणा " आवडले. ज्ञानोपासकाला शोभेल अशाच त-हेने जीवन जगलेल्या जी. ए. च्या लेखनातला खालील उल्लेख आम्हाला फार आवडतो. ( तशा त्यांच्या काही भुमिका आवडत नाही तो भाग सोडून द्या ) " माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे..... सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वत:चा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेतील एक गोपुर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिला आहे. मी येत असता माझे हात रिकामे दिसले, तरी ते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेतांना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांच्या एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे " अशा प्रकारच्या महाकाव्यात्मक वाक्ये वाचतांना वहाणांशिवाय आयुष्यातला प्रवास अधिक सुखकर होतो असे आमचे मत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:29
आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो. हम्म! आम्हीदेखील आमच्या आयुष्यात काही वहाणा बदललेल्या आहेत! लिहूच त्यावर केव्हातरी सवडीने! चर्चाविषयाची कल्पना आवडली! येथील लोकांनी आपापल्या बदललेल्या, तुटलेल्या, झिजलेल्या वहाणांबद्दल किंवा कोर्‍या करकरीत वहाणांबद्दलही अवश्य सांगावे! अवांतर - आंतरजालीय क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सध्या आम्ही मनोगताची वहाण बदलून मिसळपावची वहाण घातली आहे! हादेखील एक वहाणबदलच! :) तात्या.

धोंडोपंत Sat, 12/22/2007 - 17:34
अप्रतिम........ आम्हांला वाटतं की जगण्यासाठी प्रत्येकाला वहाणा बदलायलाच लागतात. वहाण बदलली नाही तर जगणेच मुश्किल होईल. पण आपण वहाण बदलतोय हे समजण्याच्या जाणीवेचा अभाव अनेकात असतो, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही. आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. भक्तिमार्गातही वहाणा बदलण्याचे 'भाग्य' आम्हाला लाभले आहे. "संत समजून काल मी गेलो...भेटला शेवटी दलाल मला"..... हा अनुभव आल्यामुळे आम्ही ती वहाण स्वतः होऊन बदलली. आपला, (मोची) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. खर आहे धोंडोपंत, आम्हाला ही इच्छा असताना पण अनपेक्षीत वेळी वहाण बदलावी लागली. शासनाने पाय भाजू नये इतपत पातळ वहाण दिली आहे. पण पुढच्या प्रवासासाठी ती कितपत टिकेल याबद्द्ल साशंक आहे. ईमायनाच्या टायरचा सोल मारुन घ्यावा म्हणतो. (ईमाईनाच्या टायर असलेल्या मोचीच्या शोधात) आमची वहाण http://bintarijagat.blogspot.com येथे आहे. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:44
एखादा सन्माननीय अपवाद वगळतां बहुसंख्य समाजाने नीतीच्या व सदाचरणाच्या वहाणा उतरवल्या आहेत. सध्या मी आय डेअर हे किरण बेदीचे भाषांतरित चरित्र वाचतो आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांचे वर्तन, न्यायमूर्तींचा निर्णय. चौकशी आयोगाच्या न्यायमूर्तीचे डावपेच वगैरे वाचून मन विषण्ण होते. तरीहि सरकरी कचे-यात कधीकधी ध्यानीमनी नसतांना भले अधिकारी भेटतात. उदा. तिनईकर, खैरनार वगैरे. जी. एं. चे भाष्य कसे सार्वकालिक आहे हे नक्कीच अनुभवास येते.

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:36
आवडले. -(अनवाणी (हे असे कंसात लिहिणे मजेदार आहे)) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 02:13
चालायचच....याला जीवन ऐसे नाव का काय म्हणतात तसं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:24
स्वतःचा आणि फक्त स्वःहीताचा विचार करत फायदा बघुन या पक्षातुन त्या पक्षात जाणार्‍यांना कावळ्यांना कुठल्या 'वहाणा' लागु होतात? किंबहुना त्यांना वहाणांचा प्रसाद का देऊ नये? ~X( ~X( ~X( ~X( आम्हाला बंधनात अडकायची चिड असल्याने, पाय मो़कळेच ठेवतो.. वहाणा सारख्या बदलाव्या लागल्या तरी हरकत नाही.. पण एका वेळी एकच वहाण!! आणी जी. ए. . :O :O फार फार तर त्यांच्या वहाणेपाशी पोचता येईल.. बाकी बघु पुढच्या जन्मी.. 8} 8} दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 04:03
आयुष्यभर शोधून वहाणा सापडत नाहीत, मिळतात त्या तात्पुरत्या, लगेच झिजून जातात... ही खूप रोमॅंटिक कल्पना आहे. नियतीने ज्याला खाण्याआधी उंदरासारखं खेळवलेलं असावं अशा कोणाची ही जीवनदृष्टी मला वाटते. जीएंची सर्वच पात्रं बहुधा तशीच असतात. असाधारण म्हणूनच अविस्मरणीय. सर्व साधारण माणूस फारतर चपलेला नवीन अंगठा लावतो, मजबूत सोल लावून घेतो... अगदी सर्व भाग हळुहळू बदलले तरी काहीतरी एक 'तीच चप्पल'पण राहातं, थोडं उत्क्रांत होत जातं इतकंच. काही नवीन खोल्या, बदललेलं कुंपण, बागेतली बदलणारी झाडं, नवीन आणलेली उपकरणं, अधूनमधून काढलेले रंग यातूनही एक 'घरपण' टिकून राहावं तसं.

सन्जोप राव Fri, 07/23/2010 - 05:27
एक स्वच्छंदी, काहीसे स्वैर आयुष्य जगताना पायातल्या किती वहाणा बदलल्या याचा ताळमेळ लावणे अशक्य आहे. जे जे ज्या ज्या क्षणी वाटले, ते करुन मोकळा झालो. त्यावर विचार नंतर केला (आणि पस्तावलोही!). आयुष्यात अनेक नोकर्‍या केल्या आणि सोडल्या. काही वेळा नोकर्‍यांवरुन काढून टाकले गेले. हजारो उलाढाली केल्या. तत्वे संभाळली, त्यांना मुरड घातली, आणि त्यावर खंतावलोही. हृदये गुंतवली आणि मोडून घेतली.मते बनवली आणि बदलली. स्वतःच्या मस्तीत जगलो. शेवटी काय, 'काय लुटुनि नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले!' सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

शुचि Fri, 07/23/2010 - 06:57
आईनी दिलेल्या वहाणा एकदाच फक्त एकदाच बदलल्या. खूप त्रास झाला. पण नसत्या बदलल्या तर जास्त त्रास झाला असता. बाकी वहाणा कधीच बदलाव्या लागल्या नाहीत. "शेल्टर्ड" आयुष्य गेलं. गिव्हन अ चॉईस - मनस्वी आणि तरीही रेखीव आयुष्य आवडेल. माझ्या नातवंडांना कुशीत घेऊन अभिमानाने सांगता येईल असं पॅशन आणि प्रेमाचा झरा असलेलं, स्वाभिमानी आणि एक स्वतःचं व्यक्तीमत्व असलेलं. पण तशा आयुष्याकरता - यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अडगळ Fri, 07/23/2010 - 08:14
दुसर्‍यांच्याच वहाणा नेहमी सुन्दर वाटल्या. भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही.

नावातकायआहे Fri, 07/23/2010 - 11:29
उशिरा का व्हयना व्हाणा बदलल्या म्हनुन आमि बदलल्लो नाय तर काय खर न्हवत... आता हायेत त्याच व्हाणा डाग्डुजि करत का व्हयना कडे परयन्त वापरायच्या

सहज Fri, 07/23/2010 - 15:04
लेख अतिशय आवडला. बरेचदा संयम, तारतम्य याचा आख्ख्या गावात स्टॉक कमी आहे असे का वाटते? जर उत्तर माहीत असली तरी त्याचा रिझल्ट का दिसत नाही? मग वस्ती पासुन दुर आलो आहे व इथे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम घडवुन आणणारे घटक अतिशय कमी आहेत म्हणून इथेच टाका तंबू.. छोड आये हम वो गलीया....

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 18:17
फारच सुंदर छोटेखानी स्फुट म्हणावं असा लेख. बर्‍याच जणांना अंतर्मुख करुन विचार करायला लावले त्यातच ह्या लेखाचे यश आहे. तुमच्याकडून असेच आणखी लेख वाचायला मिळोत. शुभेच्छा!

उपास Fri, 07/23/2010 - 18:32
मुसु साहेब मुक्तक आवडले.. वहाणा.. मी का बरं घातल्या त्या? केव्हापासून? असा तर अनवाणीच फिरायचो.. पण मग मार्गातले काटे कुटे, घाण, धूळ, चिखल बघून मन विषण्ण व्हायचं.. सगळ्या मार्गातलं हे असं सगळं धुवून साफ करण शक्य तर नाही मग आपल्यापुरता उपाय काय तर ज्या पायांना हे लागतं आणि माझ्यापर्यंत पोहोचत त्या पायांपासून हे सगळं रस्त्यातलं वाईट लांब ठेवायचं. माझ्या पायांचा रस्त्याशी कायम संपर्क म्हणून रस्ता साफ करण्यापेक्षा पायांना वाहाणात सुरक्षित ठेवायचं. कधी कधी हिरवळीवर उतरून पायी चालायचा मोह झाला की मग द्यायच्या (तात्पुरत्या) वाहाणा भिरकावून.. :) पण मग झालं काय हळू हळू की वाहाणांचीच सवय लागली, इतकी की त्याशिवाय रस्त्यावर फिरता येईना.. पायही कमालीचे नाजूक बनले.. एक वेळ उघड्या माळरानावर काट्याकुट्यात अनवाणी धावत होतो ह्यावरचा विश्वास उडाला.. आणि आयुष्य कमालीच भौतिकवादी बनून निसर्गापासून लांब गेल्याची जाणीव झाली.. वाहाणांचे जसे फायदे झाले तसे हे तोटेही.. पण हो, एक नक्की.. वाहाणा बदलल्या, बदलायलाच हव्या होत्या.. पाऊल जस मोठं होऊ लागलं तसं वाहाण त्रास द्यायला लागली.. पायाखालची क्षितिजं विस्तारली आणि वाहाण्या रुंदावल्याच.. आणि आता.. वाहाणा माझी साथ सोडत नाही आणि मी त्यांची सोडणार नाही हे कळून चुकलय. उपास मार आणि उपासमार

चतुरंग Fri, 07/23/2010 - 22:13
वहाणा बदलतात. बदलाव्या लागतात. कधी स्वेच्छेने कधी मजबूरीने. कधी बदलल्याचे सुख असते कधी दु:ख. आपल्याला आवडलेली वहाण घालता येईलच दरवेळी असेही नाही, काही जोडे घेताना तडजोडी असतातच. आत्तापर्यंतच्या प्रवासात काही राहून गेले जे पुन्हा कधी मिळण्याची आशा नाही त्याचे दु:ख जरुर आहे पण खंत नाही कारण खंतावण्याचा स्वभाव नाही. आता मुलगा मोठा होताना त्याच्या पायाला आपली वहाण आली की मग सगळे संदर्भ बदलणार आहेत हे समजते. जास्त जोमाने आपल्याला त्याच्याबरोबर धावावे लागणार हे ही लक्षात येते. मग मी अधिक चांगल्या आणि मजबूत वहाणा कुठच्या हे शोधायच्या मागे लागतो! (जस्ट डू इट!)चतुरंग

मुक्तसुनीत Sat, 07/24/2010 - 10:29
कुणाच्यातरी व्रात्यपणामुळे हा धागा वरती आला खरा. पण सर्वांचे प्रतिसाद मला आवडले. काही लोकांनी दोन ओळीत आपली कैफियत सूचित केली आहे. सन्जोपरवांचा प्रतिसाद म्हणजे अलिकडच्या काळात त्यांनी लिहिलेले उत्तम लिखाण वाटले (अशा गोष्टी नेहमी इतक्या लहान का असतात. ) "यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही." किंवा "भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही." यासारख्या एखाद दुसर्‍या ओळीत त्यात्या प्रतिसादकर्त्यांनी मनातल्या अगदी तळात दडलेले सत्यकथन केल्यासारखे वाटले. "क्षण एक पुरे" च्या चालीवर म्हणावेसे वाटते : या अशा मोजक्या प्रतिसादांकरता शेकडो वैयक्तिक मानापमान नि सुंदोपसुंदीचे धागे माफ करावे.

सन्जोप राव Sat, 07/24/2010 - 19:42
हा जर व्रात्यपणा असला तर तो स्वागतार्ह आहे. असले लिखाण वरचेवर वर येत राहिले पाहिजे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

रम्या गुरुवार, 12/20/2007 - 17:12
अज्याबात काय कळलं न्हाई!

ऋषिकेश गुरुवार, 12/20/2007 - 19:52
वहाणा!!.. रुपकच जबरदस्त आहे!!! शेवटी जी ए. ते जी ए. :) माझ्यापुरतं बोलायचं तर नव्या वहाणा यायचे दिवस मी जास्त लक्षात ठेवतो. जेव्हा शाळेत गेलो तेव्हा वहाण बदलली पण फारसं लक्षात नाही, पण साळा सोडल्यावर मात्र एक मायेची वहाण मागे सारून समाजाच्या प्रवाहात वाहत नेणार्‍या पाणबूड्याच्या वहाणा घातल्या की काय असा भास झाला. पुढे नोकरी नंतर आपल्या पायावर उभं राहील्याची जाणीव करून देणारी वहाण, अमेरिकेत आल्यावर स्वतंत्रततेची, तरीही संयत स्वायत्ततेची वहाण अश्या अनेक वहाणा सांगता येतील. शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण! फार मनस्वी मुस्त प्रकटन. अजून येऊ द्या! -ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 20:28
आपल्या आयुष्याचे रुपक "वहाणा " आवडले. ज्ञानोपासकाला शोभेल अशाच त-हेने जीवन जगलेल्या जी. ए. च्या लेखनातला खालील उल्लेख आम्हाला फार आवडतो. ( तशा त्यांच्या काही भुमिका आवडत नाही तो भाग सोडून द्या ) " माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे..... सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वत:चा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेतील एक गोपुर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिला आहे. मी येत असता माझे हात रिकामे दिसले, तरी ते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेतांना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांच्या एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे " अशा प्रकारच्या महाकाव्यात्मक वाक्ये वाचतांना वहाणांशिवाय आयुष्यातला प्रवास अधिक सुखकर होतो असे आमचे मत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:29
आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो. हम्म! आम्हीदेखील आमच्या आयुष्यात काही वहाणा बदललेल्या आहेत! लिहूच त्यावर केव्हातरी सवडीने! चर्चाविषयाची कल्पना आवडली! येथील लोकांनी आपापल्या बदललेल्या, तुटलेल्या, झिजलेल्या वहाणांबद्दल किंवा कोर्‍या करकरीत वहाणांबद्दलही अवश्य सांगावे! अवांतर - आंतरजालीय क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सध्या आम्ही मनोगताची वहाण बदलून मिसळपावची वहाण घातली आहे! हादेखील एक वहाणबदलच! :) तात्या.

धोंडोपंत Sat, 12/22/2007 - 17:34
अप्रतिम........ आम्हांला वाटतं की जगण्यासाठी प्रत्येकाला वहाणा बदलायलाच लागतात. वहाण बदलली नाही तर जगणेच मुश्किल होईल. पण आपण वहाण बदलतोय हे समजण्याच्या जाणीवेचा अभाव अनेकात असतो, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही. आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. भक्तिमार्गातही वहाणा बदलण्याचे 'भाग्य' आम्हाला लाभले आहे. "संत समजून काल मी गेलो...भेटला शेवटी दलाल मला"..... हा अनुभव आल्यामुळे आम्ही ती वहाण स्वतः होऊन बदलली. आपला, (मोची) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. खर आहे धोंडोपंत, आम्हाला ही इच्छा असताना पण अनपेक्षीत वेळी वहाण बदलावी लागली. शासनाने पाय भाजू नये इतपत पातळ वहाण दिली आहे. पण पुढच्या प्रवासासाठी ती कितपत टिकेल याबद्द्ल साशंक आहे. ईमायनाच्या टायरचा सोल मारुन घ्यावा म्हणतो. (ईमाईनाच्या टायर असलेल्या मोचीच्या शोधात) आमची वहाण http://bintarijagat.blogspot.com येथे आहे. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:44
एखादा सन्माननीय अपवाद वगळतां बहुसंख्य समाजाने नीतीच्या व सदाचरणाच्या वहाणा उतरवल्या आहेत. सध्या मी आय डेअर हे किरण बेदीचे भाषांतरित चरित्र वाचतो आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांचे वर्तन, न्यायमूर्तींचा निर्णय. चौकशी आयोगाच्या न्यायमूर्तीचे डावपेच वगैरे वाचून मन विषण्ण होते. तरीहि सरकरी कचे-यात कधीकधी ध्यानीमनी नसतांना भले अधिकारी भेटतात. उदा. तिनईकर, खैरनार वगैरे. जी. एं. चे भाष्य कसे सार्वकालिक आहे हे नक्कीच अनुभवास येते.

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:36
आवडले. -(अनवाणी (हे असे कंसात लिहिणे मजेदार आहे)) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 02:13
चालायचच....याला जीवन ऐसे नाव का काय म्हणतात तसं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:24
स्वतःचा आणि फक्त स्वःहीताचा विचार करत फायदा बघुन या पक्षातुन त्या पक्षात जाणार्‍यांना कावळ्यांना कुठल्या 'वहाणा' लागु होतात? किंबहुना त्यांना वहाणांचा प्रसाद का देऊ नये? ~X( ~X( ~X( ~X( आम्हाला बंधनात अडकायची चिड असल्याने, पाय मो़कळेच ठेवतो.. वहाणा सारख्या बदलाव्या लागल्या तरी हरकत नाही.. पण एका वेळी एकच वहाण!! आणी जी. ए. . :O :O फार फार तर त्यांच्या वहाणेपाशी पोचता येईल.. बाकी बघु पुढच्या जन्मी.. 8} 8} दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 04:03
आयुष्यभर शोधून वहाणा सापडत नाहीत, मिळतात त्या तात्पुरत्या, लगेच झिजून जातात... ही खूप रोमॅंटिक कल्पना आहे. नियतीने ज्याला खाण्याआधी उंदरासारखं खेळवलेलं असावं अशा कोणाची ही जीवनदृष्टी मला वाटते. जीएंची सर्वच पात्रं बहुधा तशीच असतात. असाधारण म्हणूनच अविस्मरणीय. सर्व साधारण माणूस फारतर चपलेला नवीन अंगठा लावतो, मजबूत सोल लावून घेतो... अगदी सर्व भाग हळुहळू बदलले तरी काहीतरी एक 'तीच चप्पल'पण राहातं, थोडं उत्क्रांत होत जातं इतकंच. काही नवीन खोल्या, बदललेलं कुंपण, बागेतली बदलणारी झाडं, नवीन आणलेली उपकरणं, अधूनमधून काढलेले रंग यातूनही एक 'घरपण' टिकून राहावं तसं.

सन्जोप राव Fri, 07/23/2010 - 05:27
एक स्वच्छंदी, काहीसे स्वैर आयुष्य जगताना पायातल्या किती वहाणा बदलल्या याचा ताळमेळ लावणे अशक्य आहे. जे जे ज्या ज्या क्षणी वाटले, ते करुन मोकळा झालो. त्यावर विचार नंतर केला (आणि पस्तावलोही!). आयुष्यात अनेक नोकर्‍या केल्या आणि सोडल्या. काही वेळा नोकर्‍यांवरुन काढून टाकले गेले. हजारो उलाढाली केल्या. तत्वे संभाळली, त्यांना मुरड घातली, आणि त्यावर खंतावलोही. हृदये गुंतवली आणि मोडून घेतली.मते बनवली आणि बदलली. स्वतःच्या मस्तीत जगलो. शेवटी काय, 'काय लुटुनि नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले!' सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

शुचि Fri, 07/23/2010 - 06:57
आईनी दिलेल्या वहाणा एकदाच फक्त एकदाच बदलल्या. खूप त्रास झाला. पण नसत्या बदलल्या तर जास्त त्रास झाला असता. बाकी वहाणा कधीच बदलाव्या लागल्या नाहीत. "शेल्टर्ड" आयुष्य गेलं. गिव्हन अ चॉईस - मनस्वी आणि तरीही रेखीव आयुष्य आवडेल. माझ्या नातवंडांना कुशीत घेऊन अभिमानाने सांगता येईल असं पॅशन आणि प्रेमाचा झरा असलेलं, स्वाभिमानी आणि एक स्वतःचं व्यक्तीमत्व असलेलं. पण तशा आयुष्याकरता - यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अडगळ Fri, 07/23/2010 - 08:14
दुसर्‍यांच्याच वहाणा नेहमी सुन्दर वाटल्या. भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही.

नावातकायआहे Fri, 07/23/2010 - 11:29
उशिरा का व्हयना व्हाणा बदलल्या म्हनुन आमि बदलल्लो नाय तर काय खर न्हवत... आता हायेत त्याच व्हाणा डाग्डुजि करत का व्हयना कडे परयन्त वापरायच्या

सहज Fri, 07/23/2010 - 15:04
लेख अतिशय आवडला. बरेचदा संयम, तारतम्य याचा आख्ख्या गावात स्टॉक कमी आहे असे का वाटते? जर उत्तर माहीत असली तरी त्याचा रिझल्ट का दिसत नाही? मग वस्ती पासुन दुर आलो आहे व इथे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम घडवुन आणणारे घटक अतिशय कमी आहेत म्हणून इथेच टाका तंबू.. छोड आये हम वो गलीया....

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 18:17
फारच सुंदर छोटेखानी स्फुट म्हणावं असा लेख. बर्‍याच जणांना अंतर्मुख करुन विचार करायला लावले त्यातच ह्या लेखाचे यश आहे. तुमच्याकडून असेच आणखी लेख वाचायला मिळोत. शुभेच्छा!

उपास Fri, 07/23/2010 - 18:32
मुसु साहेब मुक्तक आवडले.. वहाणा.. मी का बरं घातल्या त्या? केव्हापासून? असा तर अनवाणीच फिरायचो.. पण मग मार्गातले काटे कुटे, घाण, धूळ, चिखल बघून मन विषण्ण व्हायचं.. सगळ्या मार्गातलं हे असं सगळं धुवून साफ करण शक्य तर नाही मग आपल्यापुरता उपाय काय तर ज्या पायांना हे लागतं आणि माझ्यापर्यंत पोहोचत त्या पायांपासून हे सगळं रस्त्यातलं वाईट लांब ठेवायचं. माझ्या पायांचा रस्त्याशी कायम संपर्क म्हणून रस्ता साफ करण्यापेक्षा पायांना वाहाणात सुरक्षित ठेवायचं. कधी कधी हिरवळीवर उतरून पायी चालायचा मोह झाला की मग द्यायच्या (तात्पुरत्या) वाहाणा भिरकावून.. :) पण मग झालं काय हळू हळू की वाहाणांचीच सवय लागली, इतकी की त्याशिवाय रस्त्यावर फिरता येईना.. पायही कमालीचे नाजूक बनले.. एक वेळ उघड्या माळरानावर काट्याकुट्यात अनवाणी धावत होतो ह्यावरचा विश्वास उडाला.. आणि आयुष्य कमालीच भौतिकवादी बनून निसर्गापासून लांब गेल्याची जाणीव झाली.. वाहाणांचे जसे फायदे झाले तसे हे तोटेही.. पण हो, एक नक्की.. वाहाणा बदलल्या, बदलायलाच हव्या होत्या.. पाऊल जस मोठं होऊ लागलं तसं वाहाण त्रास द्यायला लागली.. पायाखालची क्षितिजं विस्तारली आणि वाहाण्या रुंदावल्याच.. आणि आता.. वाहाणा माझी साथ सोडत नाही आणि मी त्यांची सोडणार नाही हे कळून चुकलय. उपास मार आणि उपासमार

चतुरंग Fri, 07/23/2010 - 22:13
वहाणा बदलतात. बदलाव्या लागतात. कधी स्वेच्छेने कधी मजबूरीने. कधी बदलल्याचे सुख असते कधी दु:ख. आपल्याला आवडलेली वहाण घालता येईलच दरवेळी असेही नाही, काही जोडे घेताना तडजोडी असतातच. आत्तापर्यंतच्या प्रवासात काही राहून गेले जे पुन्हा कधी मिळण्याची आशा नाही त्याचे दु:ख जरुर आहे पण खंत नाही कारण खंतावण्याचा स्वभाव नाही. आता मुलगा मोठा होताना त्याच्या पायाला आपली वहाण आली की मग सगळे संदर्भ बदलणार आहेत हे समजते. जास्त जोमाने आपल्याला त्याच्याबरोबर धावावे लागणार हे ही लक्षात येते. मग मी अधिक चांगल्या आणि मजबूत वहाणा कुठच्या हे शोधायच्या मागे लागतो! (जस्ट डू इट!)चतुरंग

मुक्तसुनीत Sat, 07/24/2010 - 10:29
कुणाच्यातरी व्रात्यपणामुळे हा धागा वरती आला खरा. पण सर्वांचे प्रतिसाद मला आवडले. काही लोकांनी दोन ओळीत आपली कैफियत सूचित केली आहे. सन्जोपरवांचा प्रतिसाद म्हणजे अलिकडच्या काळात त्यांनी लिहिलेले उत्तम लिखाण वाटले (अशा गोष्टी नेहमी इतक्या लहान का असतात. ) "यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही." किंवा "भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही." यासारख्या एखाद दुसर्‍या ओळीत त्यात्या प्रतिसादकर्त्यांनी मनातल्या अगदी तळात दडलेले सत्यकथन केल्यासारखे वाटले. "क्षण एक पुरे" च्या चालीवर म्हणावेसे वाटते : या अशा मोजक्या प्रतिसादांकरता शेकडो वैयक्तिक मानापमान नि सुंदोपसुंदीचे धागे माफ करावे.

सन्जोप राव Sat, 07/24/2010 - 19:42
हा जर व्रात्यपणा असला तर तो स्वागतार्ह आहे. असले लिखाण वरचेवर वर येत राहिले पाहिजे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष. ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार ·

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय गुरुवार, 12/20/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय गुरुवार, 12/20/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.
3

बोलीभाषेची गोडी

धोंडोपंत ·

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:59
फारच उत्तम विषय. मला चटकन सुचलेला एक विचार म्हणजे भाषा -विशेषतः बोलीभाषा ही एक सतत बदलणारी गोष्ट आहे. दशकामागून दशके उलटतात तसे रोजचे वापरातील शब्द बदलतात. काही शब्द "एक्सिंक्ट" होतात. माजघराचे दर्शन आज जिथे दुर्मिळ , तिथे त्या शब्दामधून प्रतीत होणार्‍या ओलाव्याचा अनुभव घेऊ शकणार्‍या व्यक्ति दिवसागणिक कमी होणार हे खरेच. नवे यायचे आणि त्याने जुन्याची जागा घ्यायची हे इतर गोष्टींप्रमाणे बोलीभाषेच्या बाबतीतही होणार.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 11:40
धोंड्या, उत्तम विषय मांडलास. आम्ही पहिल्यापासूनच बोलीभाषेचे समर्थक आहोत. काही ठिकाणी छापील, पुसतकी भाषा वापरणे भाग असते याची आम्हाला कल्पना आहे, परंतु बोलीभाषेचा गोडवा काही औरच! पडवी, ओटी, अंगण, माजघर, माडी (घरातली!), वाडी इत्यादी शब्द आपल्या कोकणात नेहमीच्या वापरातले. कोकणी बोलीभाषेत इतरही काही अस्सल शब्द आहेत तेही हळूहळू इथे येऊ द्यात. मीही देण्याचा प्रयत्न करीन. कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! जनावर - म्हणजे साधारणपणे कोणताही प्राणी. (माणूस सोडून! अर्थात, काही माणसं जनावरासारखंही वागताना आपण पाहतो तो भाग निराळा!) परंतु कोकणी बोलीभाषेत सापाकरता, नागाकरता 'जनावर' हाच शब्द सर्रास वापरला जातो. आंगण्यातून (कोकणात बोलीभाषेत 'अंगणातून' असं सहसा म्हणत नाहीत,), आंब्यापोफळीतून साप किंवा नाग सरपटत जाताना कुणी पाहिला की पटकन 'तिथे साप आहे हो!' असं न म्हणता, 'तिथे जनावर आहे हो, सांभाळा!' असं म्हणतात! :) मुंबईपुण्यात ज्याला शहाळं म्हणतात त्याला आमच्या देवगडात 'असोला' म्हणतात. 'रांडेचा भिक्कंभट ना, शिंचे २१ रुप्ये (रुपये नव्हे!) आणि एक असोला दिला की झक्कत पूजा सांगायला येईल!' असं म्हणतात! :) असो, कोकणी बोलीभाषेतल्या शिव्यांबद्दल आम्ही काही बोलत नाही कारण आधीच आम्ही शिवराळ म्हणून प्रसिद्ध आहोत. नाहीतर गंमतीत म्हणून आमच्या वेलणकरलाशेठला प्रेमाने रांडेची एखादी शिवी द्यायला जायचो आणि आमच्या मनोगती मैतरांचा पुन्हा एकदा राग ओढवून घ्यायचो! :) मिपावर इतरही काही प्रांतातली मंडळी आहेत (देश, विदर्भ, मराठवाडा) त्यांनीही या चर्चेत सहभागी होऊन आपापल्या प्रांतातले बोलीभाषेतले खास खास शब्द इथे आम्हा सर्वांना माहीत करून द्यावेत ही विनंती! धोंड्या, तुझ्या त्या चरवीच्या दुधाची आणि म्हातारीची कथा इथे सांग रे! :) आपला, (बोलघेवडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:23
शहाळ्याच्या आतील खोबरे कोवळे असते. असोल्यातील जून. देठ किती वाळला आहे इ. बाबीवरून गावातील मंडळी तो नारळ आहे की शहाळे हे ओळखतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 19:14
पंत, हा विषय कधीही न संपणारा आहे, आपला चर्चा प्रस्ताव आम्हाला आवडला. खरे तर आमच्या मराठवाड्याला एक बोली नाही, असे आमचे वयक्तिक मत आहे. त्याचे कारण असे असावे, की इथे मात्र वेगवेगळ्या बोली एकत्र झालेल्या दिसतात तरीही बोलतांना एक वेगळा ताल, लय मराठवाड्याच्या भाषेत दिसते. भाषेच्या प्रमुख बोली पुढील प्रमाणे मानतात. त्या अंगाने चर्चा पुढे जावी, असे वाटते. १) कोकणी २)व-हाडी ३) डांगी ४) अहिराणी ५) हळबी ( पण त्याचे बोली भाषेतील शब्द कोणते सांगता येणार नाही बॉ आम्हाला ) कोकणी ही मराठीची प्रमुख बोली आहे, ( असे मानत असलो तरी, ती मराठीची बोली नाही. असेही एक मत आमच्या वाचनात आहे. ) असेच आम्ही माननारे आहोत. उत्तर कोकणी आणि दक्षिण कोकणी असे प्रकार आहेत म्हणतात.आता त्या शब्दात होणारे बदल तर कोकणी बोलणा-यांनीच इथे टंकले पाहिजेत. कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात, कोणत्या शब्दांचा लोप होतो........वगैरे इत्यादी :) राहण्याची खोली = कुड थट्टा = फकाणा असे किती तरी शब्द आहेत. जे प्रमाणभाषेत दिसत नाही. तिकडेच कुठेतरे कुडाळी भाषाही बोलली जाते म्हणतात. व-हाडीत बोलतांना बापाला = बापाले, मले = मला, मानसाले = मानसाला , माणसांना= माणसाईले, काय= काव्हून, काम्हून ( काम्हून मराठवाड्यात बोलतात) रांग = कतार आणि इत्यादी. अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. डांगी बोली तंबाकू = ताम्बोका, महिना=मिहिना, लसून= लोसुन्ड इत्यादी. असे बरेच बोली भाषेतील गोडवा असणारे अनेक शब्द अनेकांना माहित असतील. त्या त्या विभागातील माणसांनी आपापल्या बोलीतील इथे शब्द दिले तर या चर्चेत अधिक मजा येईल असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:53
बहिणाबाईंच्या कविता वाचताना अहिराणी (अहिराणीच ना ?) भाषेतले पहिल्यांदा भेटले असे आठवते. फार छान अनुभव होता तो. मराठवाड्याकडचे अजून शब्द येऊ द्यात !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:21
बिरुटेसाहेब, सुंदर प्रतिसाद. आपल्या व्यासंगाला दाद देतो! अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. अहिराणी भाषेबद्दल अधिक लिहा. मला ही भाषा फार आवडते. खूप छान नादमाधुर्य आहे या भाषेत! डांगीसुद्धा कानाला गोड लागली! :) आपला, (अहिराणीप्रेमी) तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:49
>>>>>कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा >>>>>>म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:42
तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ? असेच वाटते! अर्थात, अद्याप ती कादंबरी मी वाचलेली नाही. वाचल्यास पटकन संदर्भ लागेल... तात्या.

धोंडोपंत Fri, 12/21/2007 - 11:46
चर्चा फार चांगली चालली आहे. प्राध्यापक साहेब, आपण म्हणता त्या प्रमाणे कोकणीचे उत्तर आणि दक्षिण प्रकार आहेत. उत्तरेकडे मराठी शब्द जास्त आहेत तर दक्षिण कोकणीत कानडी शब्दांचा भरणा अधिक आहे. तीच पुढे उत्तरेकडे आल्यावर मालवणी होते. रत्नागिरी जिल्ह्यात केलंनीत, सांगितलंनीत ह्याप्रकारे क्रियापदे वापरली जातात. तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:59
फारच उत्तम विषय. मला चटकन सुचलेला एक विचार म्हणजे भाषा -विशेषतः बोलीभाषा ही एक सतत बदलणारी गोष्ट आहे. दशकामागून दशके उलटतात तसे रोजचे वापरातील शब्द बदलतात. काही शब्द "एक्सिंक्ट" होतात. माजघराचे दर्शन आज जिथे दुर्मिळ , तिथे त्या शब्दामधून प्रतीत होणार्‍या ओलाव्याचा अनुभव घेऊ शकणार्‍या व्यक्ति दिवसागणिक कमी होणार हे खरेच. नवे यायचे आणि त्याने जुन्याची जागा घ्यायची हे इतर गोष्टींप्रमाणे बोलीभाषेच्या बाबतीतही होणार.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 11:40
धोंड्या, उत्तम विषय मांडलास. आम्ही पहिल्यापासूनच बोलीभाषेचे समर्थक आहोत. काही ठिकाणी छापील, पुसतकी भाषा वापरणे भाग असते याची आम्हाला कल्पना आहे, परंतु बोलीभाषेचा गोडवा काही औरच! पडवी, ओटी, अंगण, माजघर, माडी (घरातली!), वाडी इत्यादी शब्द आपल्या कोकणात नेहमीच्या वापरातले. कोकणी बोलीभाषेत इतरही काही अस्सल शब्द आहेत तेही हळूहळू इथे येऊ द्यात. मीही देण्याचा प्रयत्न करीन. कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! जनावर - म्हणजे साधारणपणे कोणताही प्राणी. (माणूस सोडून! अर्थात, काही माणसं जनावरासारखंही वागताना आपण पाहतो तो भाग निराळा!) परंतु कोकणी बोलीभाषेत सापाकरता, नागाकरता 'जनावर' हाच शब्द सर्रास वापरला जातो. आंगण्यातून (कोकणात बोलीभाषेत 'अंगणातून' असं सहसा म्हणत नाहीत,), आंब्यापोफळीतून साप किंवा नाग सरपटत जाताना कुणी पाहिला की पटकन 'तिथे साप आहे हो!' असं न म्हणता, 'तिथे जनावर आहे हो, सांभाळा!' असं म्हणतात! :) मुंबईपुण्यात ज्याला शहाळं म्हणतात त्याला आमच्या देवगडात 'असोला' म्हणतात. 'रांडेचा भिक्कंभट ना, शिंचे २१ रुप्ये (रुपये नव्हे!) आणि एक असोला दिला की झक्कत पूजा सांगायला येईल!' असं म्हणतात! :) असो, कोकणी बोलीभाषेतल्या शिव्यांबद्दल आम्ही काही बोलत नाही कारण आधीच आम्ही शिवराळ म्हणून प्रसिद्ध आहोत. नाहीतर गंमतीत म्हणून आमच्या वेलणकरलाशेठला प्रेमाने रांडेची एखादी शिवी द्यायला जायचो आणि आमच्या मनोगती मैतरांचा पुन्हा एकदा राग ओढवून घ्यायचो! :) मिपावर इतरही काही प्रांतातली मंडळी आहेत (देश, विदर्भ, मराठवाडा) त्यांनीही या चर्चेत सहभागी होऊन आपापल्या प्रांतातले बोलीभाषेतले खास खास शब्द इथे आम्हा सर्वांना माहीत करून द्यावेत ही विनंती! धोंड्या, तुझ्या त्या चरवीच्या दुधाची आणि म्हातारीची कथा इथे सांग रे! :) आपला, (बोलघेवडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:23
शहाळ्याच्या आतील खोबरे कोवळे असते. असोल्यातील जून. देठ किती वाळला आहे इ. बाबीवरून गावातील मंडळी तो नारळ आहे की शहाळे हे ओळखतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 19:14
पंत, हा विषय कधीही न संपणारा आहे, आपला चर्चा प्रस्ताव आम्हाला आवडला. खरे तर आमच्या मराठवाड्याला एक बोली नाही, असे आमचे वयक्तिक मत आहे. त्याचे कारण असे असावे, की इथे मात्र वेगवेगळ्या बोली एकत्र झालेल्या दिसतात तरीही बोलतांना एक वेगळा ताल, लय मराठवाड्याच्या भाषेत दिसते. भाषेच्या प्रमुख बोली पुढील प्रमाणे मानतात. त्या अंगाने चर्चा पुढे जावी, असे वाटते. १) कोकणी २)व-हाडी ३) डांगी ४) अहिराणी ५) हळबी ( पण त्याचे बोली भाषेतील शब्द कोणते सांगता येणार नाही बॉ आम्हाला ) कोकणी ही मराठीची प्रमुख बोली आहे, ( असे मानत असलो तरी, ती मराठीची बोली नाही. असेही एक मत आमच्या वाचनात आहे. ) असेच आम्ही माननारे आहोत. उत्तर कोकणी आणि दक्षिण कोकणी असे प्रकार आहेत म्हणतात.आता त्या शब्दात होणारे बदल तर कोकणी बोलणा-यांनीच इथे टंकले पाहिजेत. कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात, कोणत्या शब्दांचा लोप होतो........वगैरे इत्यादी :) राहण्याची खोली = कुड थट्टा = फकाणा असे किती तरी शब्द आहेत. जे प्रमाणभाषेत दिसत नाही. तिकडेच कुठेतरे कुडाळी भाषाही बोलली जाते म्हणतात. व-हाडीत बोलतांना बापाला = बापाले, मले = मला, मानसाले = मानसाला , माणसांना= माणसाईले, काय= काव्हून, काम्हून ( काम्हून मराठवाड्यात बोलतात) रांग = कतार आणि इत्यादी. अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. डांगी बोली तंबाकू = ताम्बोका, महिना=मिहिना, लसून= लोसुन्ड इत्यादी. असे बरेच बोली भाषेतील गोडवा असणारे अनेक शब्द अनेकांना माहित असतील. त्या त्या विभागातील माणसांनी आपापल्या बोलीतील इथे शब्द दिले तर या चर्चेत अधिक मजा येईल असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:53
बहिणाबाईंच्या कविता वाचताना अहिराणी (अहिराणीच ना ?) भाषेतले पहिल्यांदा भेटले असे आठवते. फार छान अनुभव होता तो. मराठवाड्याकडचे अजून शब्द येऊ द्यात !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:21
बिरुटेसाहेब, सुंदर प्रतिसाद. आपल्या व्यासंगाला दाद देतो! अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. अहिराणी भाषेबद्दल अधिक लिहा. मला ही भाषा फार आवडते. खूप छान नादमाधुर्य आहे या भाषेत! डांगीसुद्धा कानाला गोड लागली! :) आपला, (अहिराणीप्रेमी) तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:49
>>>>>कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा >>>>>>म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:42
तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ? असेच वाटते! अर्थात, अद्याप ती कादंबरी मी वाचलेली नाही. वाचल्यास पटकन संदर्भ लागेल... तात्या.

धोंडोपंत Fri, 12/21/2007 - 11:46
चर्चा फार चांगली चालली आहे. प्राध्यापक साहेब, आपण म्हणता त्या प्रमाणे कोकणीचे उत्तर आणि दक्षिण प्रकार आहेत. उत्तरेकडे मराठी शब्द जास्त आहेत तर दक्षिण कोकणीत कानडी शब्दांचा भरणा अधिक आहे. तीच पुढे उत्तरेकडे आल्यावर मालवणी होते. रत्नागिरी जिल्ह्यात केलंनीत, सांगितलंनीत ह्याप्रकारे क्रियापदे वापरली जातात. तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
लोकहो !!! मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली. आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला. लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो. त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात.

हात तुझा हातात......

अगस्ती ·

विसोबा खेचर Wed, 12/19/2007 - 22:12
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या... -- तात्या.

सर्किट Wed, 12/19/2007 - 23:10
अगस्ती, कविता आवडली. नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या येथे कारा म्हणजे काय ? किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला ही द्विपदी खूप आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Wed, 12/19/2007 - 23:38
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला कविवर्य, गझल फार आवडली. सर्कीटकाका, कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी? (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु गुरुवार, 12/20/2007 - 00:09
अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली.. खास करून खालील ओळी, किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला... -प्राजु.

नंदन गुरुवार, 12/20/2007 - 06:00
गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

ध्रुव गुरुवार, 12/20/2007 - 11:38
फार सुरेख कविता... अजुनही येऊद्यत!!! -- ध्रुव

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 17:34
अगस्तीशेठ, बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती. आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा केशवसुमार

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:52
गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अगस्ती शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे. अगस्ती

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:46
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:15
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला... ये मरणा,येरे ये मरणा तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.

विसोबा खेचर Wed, 12/19/2007 - 22:12
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या... -- तात्या.

सर्किट Wed, 12/19/2007 - 23:10
अगस्ती, कविता आवडली. नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या येथे कारा म्हणजे काय ? किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला ही द्विपदी खूप आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Wed, 12/19/2007 - 23:38
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला कविवर्य, गझल फार आवडली. सर्कीटकाका, कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी? (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु गुरुवार, 12/20/2007 - 00:09
अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली.. खास करून खालील ओळी, किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला... -प्राजु.

नंदन गुरुवार, 12/20/2007 - 06:00
गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

ध्रुव गुरुवार, 12/20/2007 - 11:38
फार सुरेख कविता... अजुनही येऊद्यत!!! -- ध्रुव

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 17:34
अगस्तीशेठ, बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती. आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा केशवसुमार

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:52
गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अगस्ती शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे. अगस्ती

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:46
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:15
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला... ये मरणा,येरे ये मरणा तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.
लेखनविषय:
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला ----अगस्ती

आर. एन. पराडकर एम्.पी. ३

संजय अभ्यंकर ·

संजय अभ्यंकर Sat, 12/22/2007 - 06:35
मित्रहो, आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही. एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी. त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात. एम्.पी. ३ नाही, परंतु कोठे कॅसेट तरी मिळतात काय? कि, कालौघात त्यांचे कार्य नष्ट झाले? संजय अभ्यंकर

पुणेरी Sat, 12/22/2007 - 07:58
खालील पत्त्यावरुन उतरवून घेता येतील. नवीन खाते उघडल्यास ५० गाणी फुकट आहेत. http://www.emusic.com/artist/R-N-Paradkar-MP3-Download/11574578.html

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:42
सुशील साहेब, पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो. संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल. तोवर वाट पाहा. ता.क. : सुधा मल्होत्राहि सापड्ली (दिशांत वर). संजय अभ्यंकर.

संजय अभ्यंकर Sat, 12/22/2007 - 06:35
मित्रहो, आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही. एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी. त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात. एम्.पी. ३ नाही, परंतु कोठे कॅसेट तरी मिळतात काय? कि, कालौघात त्यांचे कार्य नष्ट झाले? संजय अभ्यंकर

पुणेरी Sat, 12/22/2007 - 07:58
खालील पत्त्यावरुन उतरवून घेता येतील. नवीन खाते उघडल्यास ५० गाणी फुकट आहेत. http://www.emusic.com/artist/R-N-Paradkar-MP3-Download/11574578.html

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:42
सुशील साहेब, पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो. संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल. तोवर वाट पाहा. ता.क. : सुधा मल्होत्राहि सापड्ली (दिशांत वर). संजय अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, आर. एन. पराडकरांची एम्.पी. ३ हवीत. कोणाकडे असल्यास कळवा. "गगनीते नंदादीप जळती" ऐकून बराच काळ लोटला. संजय अभ्यंकर

विष्णुगुप्त - १

पुष्कर ·

अवलिया Tue, 12/18/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:53
हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:40
परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर Tue, 12/18/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:33
उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

सुनील Tue, 12/18/2007 - 20:57
सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सहज

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित गुरुवार, 12/20/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय Wed, 12/19/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु Wed, 12/19/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर Fri, 07/02/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २

अवलिया Tue, 12/18/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:53
हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:40
परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर Tue, 12/18/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:33
उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

सुनील Tue, 12/18/2007 - 20:57
सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सहज

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित गुरुवार, 12/20/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय Wed, 12/19/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु Wed, 12/19/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर Fri, 07/02/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २
लेखनविषय:
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं.

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

ॐकार ·

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त Tue, 12/18/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त Tue, 12/18/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

नेमेची येतो मग संकल्प

देवदत्त ·

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:27
केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प.. (मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..) कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते.. एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम ! - सर्किट

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:07
देददत्तराव, गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही! हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :) तात्या.

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:31
एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प. असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा. -विजय

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:27
केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प.. (मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..) कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते.. एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम ! - सर्किट

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:07
देददत्तराव, गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही! हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :) तात्या.

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:31
एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प. असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा. -विजय
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प. १५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?" आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच. हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो.

आपण यांना पाहिलंय का?

ऋषिकेश ·

सर्किट Tue, 12/18/2007 - 02:07
ऋषिकेश, (शिळी असली तरी) कविता आवडली. - सर्किट

मुक्तसुनीत Tue, 12/18/2007 - 02:09
मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-) मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे ! खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ? आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 08:44
केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का?? डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का? क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:37
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण... खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं... एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं.... ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का? मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का?? मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

सर्किट Tue, 12/18/2007 - 02:07
ऋषिकेश, (शिळी असली तरी) कविता आवडली. - सर्किट

मुक्तसुनीत Tue, 12/18/2007 - 02:09
मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-) मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे ! खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ? आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 08:44
केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का?? डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का? क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:37
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण... खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं... एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं.... ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का? मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का?? मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय.. आपण यांना पाहिलंय का? ********* अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं.. तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं... जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण... माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का? रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का?? चिंब पावसात भिजुन..