मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही "दारोळ्या"

छोटा डॉन ·

धनंजय Wed, 12/26/2007 - 21:41
पहिल्या काही चारोळ्या नीट वाचल्या त्या गमतीदर आहेत. गुत्त्यावर परत येऊन बाकी माल चाखून बघीन म्हणतो. कडक देशीसारखे या प्रकाराचे एका वेळी काहीच घुटके रिचतात. (देशीसाठी नेहमी नाक बंद करावा लागणारा [मग "येड्या तुला त्या वाटेला कोणी जायला सांगितले" असे निमूट ऐकणारा]) धनंजय

सुनील Wed, 12/26/2007 - 22:08
व्वा!! ३१ डिसेंबर हाकेच्या अंतरावर आलेला असताना तुमच्या "दारोळ्या" देखील आल्या. काय टायमिंग आहे!!!! (नववर्षसंध्येची आतुरतेने वाट पाहणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शरुबाबा गुरुवार, 12/27/2007 - 11:49
दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत काय बात आहे

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Fri, 12/28/2007 - 12:29
म्हणतो! दारोळ्या सुंदर आहेत! सर्वांनी ३१ डिसेंबरला आपापल्या वकुबाप्रमाणे आपापल्या आवडीचं मद्य पिऊन २००७ ला निरोप देऊया! आपला, (सिंगल माल्ट प्रेमी) तात्या.

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:55
सगळीच वादळ मी खिडकीत बसुन सॊसली अन् ही बाटलीसुद्धा खिडकीत बसुनच ढॊसली > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धनंजय Wed, 12/26/2007 - 21:41
पहिल्या काही चारोळ्या नीट वाचल्या त्या गमतीदर आहेत. गुत्त्यावर परत येऊन बाकी माल चाखून बघीन म्हणतो. कडक देशीसारखे या प्रकाराचे एका वेळी काहीच घुटके रिचतात. (देशीसाठी नेहमी नाक बंद करावा लागणारा [मग "येड्या तुला त्या वाटेला कोणी जायला सांगितले" असे निमूट ऐकणारा]) धनंजय

सुनील Wed, 12/26/2007 - 22:08
व्वा!! ३१ डिसेंबर हाकेच्या अंतरावर आलेला असताना तुमच्या "दारोळ्या" देखील आल्या. काय टायमिंग आहे!!!! (नववर्षसंध्येची आतुरतेने वाट पाहणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शरुबाबा गुरुवार, 12/27/2007 - 11:49
दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत काय बात आहे

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Fri, 12/28/2007 - 12:29
म्हणतो! दारोळ्या सुंदर आहेत! सर्वांनी ३१ डिसेंबरला आपापल्या वकुबाप्रमाणे आपापल्या आवडीचं मद्य पिऊन २००७ ला निरोप देऊया! आपला, (सिंगल माल्ट प्रेमी) तात्या.

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:55
सगळीच वादळ मी खिडकीत बसुन सॊसली अन् ही बाटलीसुद्धा खिडकीत बसुनच ढॊसली > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
लेखनप्रकार
मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............." प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ मी दारू सॊडणार आहे दारू म्हणते़ तुझा संकल्प मीच ऊद्या मॊडणार आहे *************************************** दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत *************************************** माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रूसण्यावर जाऊ नका एकदा प्यायला बसलॊ की माझ्या असण्यावर जाऊ नका *************************************** मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा कुणीही पिताना दिसला॰॰॰ की आशेने पहाणारा *************************************** घराभॊवती कु

विरूपिका (२) : भविष्य

ॐकार ·

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 10:32
तुमचे पुन्हा एकदा आभार ! करंदीकरांची यापेक्षाही एक अगदी छोटी , २ ओळींची विरुपिका अंधुकशी आठवते . कुठल्या एका कवितेमुळे क्षुद्रपणा, कोतेपणा, संकुचितपणा यांच्यापासून दूर रहायला शिकवले असेल तर ती ही विरूपिका : "त्याने मागे एकदा कधीतरी समुद्रात लघवी केली. आणि मग राहिलेले आयुष्य त्यामुळे समुद्राची खोली किती वाढली याचे गणित करण्यात घालविले." (शब्द अचूक नाहीत.)

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 10:32
तुमचे पुन्हा एकदा आभार ! करंदीकरांची यापेक्षाही एक अगदी छोटी , २ ओळींची विरुपिका अंधुकशी आठवते . कुठल्या एका कवितेमुळे क्षुद्रपणा, कोतेपणा, संकुचितपणा यांच्यापासून दूर रहायला शिकवले असेल तर ती ही विरूपिका : "त्याने मागे एकदा कधीतरी समुद्रात लघवी केली. आणि मग राहिलेले आयुष्य त्यामुळे समुद्राची खोली किती वाढली याचे गणित करण्यात घालविले." (शब्द अचूक नाहीत.)
3

'तारे जमींन पर'!

वर्षा ·

सर्किट गुरुवार, 12/27/2007 - 00:15
मी कालच पाहिला. आजवर आमिरखानचा सर्वात सुंदर चित्रपट मला वाटला. या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन ! मास्टर कार्ड च्या जाहिरातींसारखे लिहायचे तरः तिकिटांची किंमतः ४० डॉ. पॉपकॉर्न आणि कोकः १५ डॉ जाणे-येणे: ६ डॉ. चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आनंदयात्री Fri, 12/28/2007 - 10:17
या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन ! चित्रपट पाहिल्या पाहिल्या असेच वाटले, लगानच्या वेळेस फार काही आशा नव्हत्या, या वेळेस मात्र वाटतेय.

छोटा डॉन Wed, 12/26/2007 - 23:45
(एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) आम्ही मात्र चित्रपटसॄष्टीचे देणे लागत असल्यासारखे चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या थेटरावर हजर, मग तो "तारे जमिन पे" असो अथवा "सावरियाँ". जे भोग असतात ते ईथेच भोगून संपवावे लागतात, हा त्यातलाच एक प्रकार..... पण दररोज प्रयत्न करून सुध्धा अजूनही "तारे जमिन पे" ची काही तिकिटे मिळाली नाहीत. पण ठरवले आहे, चित्रपट बघायचा तो थेटरातच..... आपल्या लेखामुळे मनाला थोडे धैर्य मिळाले कारण आमच्याकडे एक चित्रपटाचा खर्च एकट्या माणसासाठी ३०० रूपये येतो..... काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती...... चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????

In reply to by छोटा डॉन

वर्षा Fri, 12/28/2007 - 00:04
काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती...... माझीपण! चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ????? अगदी खरंय. -वर्षा

वर्षा गुरुवार, 12/27/2007 - 23:59
आभारी आहे. सर्कीट, चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य ! खरोखर!!! -वर्षा

ऋषिकेश Sun, 12/30/2007 - 10:03
कालच पाहिला. सगळ्याच आघाड्यांवर नितांतसुंदर चित्रपट. प्रत्येकाने पहावाच, शाळाशाळांत दाखवावा असा चित्रपट (प्रचंड प्रभवित आणि खात्रीचा रिपिट ऑडियन्स) ऋषिकेश एक कुसळ: गाणी तितकीशी आवडली नाहित. या आशयगर्भ चित्रपटाला सुंदर गाण्यांनी वेगळचं परिमाण लाभलं असतं असं मात्र वाटून गेलं

संजय अभ्यंकर Sun, 12/30/2007 - 13:43
ऋषिकेशजी, ह्या चित्रपटात गाणी केवळ पार्श्वसंगीत म्हणुन आहेत. परंतु ती सुश्राव्य आहेत. मुलाची व मातेची तटातुट होते तेव्हाचे गाणे भावनावश करणारे आहे. शं.ए.लॉ., हे आजच्या काळातले शास्त्रीय संगीतावर आधारित सुन्दर गाणी देणारे संगीतकार आहेत. त्यांचे जॉनी गद्दार मधील "डुब जा मेरे प्यार मे" ऐका. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

ऋषिकेश Sun, 12/30/2007 - 20:28
मान्य की हे एक ताटातूटवालं गाणं चित्रपटाच्या फ्लो मधे इतर गाण्यांप्रमाणे बसलं तर आहेच, पण परिणामकारकही ठरलं आहे. पण इतरही गाणी केवळ सुश्राव्य यापेक्षा अतिशय सुंदर संगित व आशयगर्भ असती तर चित्रपटाची मजा आहे त्यापेक्षाही कैक पटीने वाढली असती (हे सुद्धा कारण ही गाणी चित्रपटात आहेत, ती नसती तरी चित्रपटाला फार धक्का लागला असता असे नाही) अर्थात हा चित्रपट ज्या ताकदीने उतरला आहे त्यात हे एक अंग "किंचित" कमी पडलं असेल तर बाऊ करण्यात अर्थ नाहि असे समजतो. अवांतरः हे मत शं.ए.लॉय यांच्या एकुण संगीतावर नसुन, केवळ या चित्रपटातील गाण्यांवर आहे, इतर पार्श्वसंगीत भन्नाटच आहे चित्रपट संपल्या नंतरचे टायटल साँगही अतिशय सुरेख आहे. (चिकित्सक) ऋषिकेश

स्वाती दिनेश Sun, 12/30/2007 - 14:40
आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे,पण आमच्याकडे कुठे थिएटर मध्ये लागणार? तेव्हा डीवीडी उपलब्ध झाल्या की दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणते.(नाहीतर जर्मनमध्ये डब होईपर्यंत वाट पहावी लागेल) स्वाती

देवदत्त Mon, 12/31/2007 - 01:12
कथानक उघडले असेल म्हणून मी लेख वाचला नाही. पण येथील प्रतिक्रिया व इतर ठिकाणीही (वृतपत्रे, संकेतस्थळे, मित्रांचे म्हणणे) चांगले सांगितल्याने हा सिनेमा पाहण्याचा मोह वाढत चालला आहे.

इनोबा म्हणे Wed, 01/02/2008 - 19:34
अलिकडे बॉलीवूडमधील तारे 'जामिन'पर च्या नाट्यप्रसंगांमुळे बॉलीवूडचा उबग आला होता.पण आमिर सारख्या गुणी कलावंतांमुळे बॉलीवूडमधील कलात्मकता अजून जिवंत असल्यासारखे वाटते. त्याच्या इतर 'पंख्या'प्रमाणे मीही त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतो,मंगल पांडे मधील 'कलात्मक दंगल' पाहिल्यामुळे जरा निराशा झाली,पण यावेळी मात्र 'आमिर'ने बाजी मारली. जय आमिर बाबा की... (तुमच्यात 'मिसळ'लेला) विनोबा

भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 02:06
पाहिला...फार आवडला.... गम्मत म्हणजे कुठेही प्रेक्शकान्ना रडवण्याचा अट्टाहास दिसत नाही, तरी प्रेक्शागारात लोकान्चे डोळे डबडबलेले, असतातच....

सर्किट गुरुवार, 12/27/2007 - 00:15
मी कालच पाहिला. आजवर आमिरखानचा सर्वात सुंदर चित्रपट मला वाटला. या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन ! मास्टर कार्ड च्या जाहिरातींसारखे लिहायचे तरः तिकिटांची किंमतः ४० डॉ. पॉपकॉर्न आणि कोकः १५ डॉ जाणे-येणे: ६ डॉ. चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आनंदयात्री Fri, 12/28/2007 - 10:17
या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन ! चित्रपट पाहिल्या पाहिल्या असेच वाटले, लगानच्या वेळेस फार काही आशा नव्हत्या, या वेळेस मात्र वाटतेय.

छोटा डॉन Wed, 12/26/2007 - 23:45
(एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) आम्ही मात्र चित्रपटसॄष्टीचे देणे लागत असल्यासारखे चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या थेटरावर हजर, मग तो "तारे जमिन पे" असो अथवा "सावरियाँ". जे भोग असतात ते ईथेच भोगून संपवावे लागतात, हा त्यातलाच एक प्रकार..... पण दररोज प्रयत्न करून सुध्धा अजूनही "तारे जमिन पे" ची काही तिकिटे मिळाली नाहीत. पण ठरवले आहे, चित्रपट बघायचा तो थेटरातच..... आपल्या लेखामुळे मनाला थोडे धैर्य मिळाले कारण आमच्याकडे एक चित्रपटाचा खर्च एकट्या माणसासाठी ३०० रूपये येतो..... काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती...... चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????

In reply to by छोटा डॉन

वर्षा Fri, 12/28/2007 - 00:04
काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती...... माझीपण! चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ????? अगदी खरंय. -वर्षा

वर्षा गुरुवार, 12/27/2007 - 23:59
आभारी आहे. सर्कीट, चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य ! खरोखर!!! -वर्षा

ऋषिकेश Sun, 12/30/2007 - 10:03
कालच पाहिला. सगळ्याच आघाड्यांवर नितांतसुंदर चित्रपट. प्रत्येकाने पहावाच, शाळाशाळांत दाखवावा असा चित्रपट (प्रचंड प्रभवित आणि खात्रीचा रिपिट ऑडियन्स) ऋषिकेश एक कुसळ: गाणी तितकीशी आवडली नाहित. या आशयगर्भ चित्रपटाला सुंदर गाण्यांनी वेगळचं परिमाण लाभलं असतं असं मात्र वाटून गेलं

संजय अभ्यंकर Sun, 12/30/2007 - 13:43
ऋषिकेशजी, ह्या चित्रपटात गाणी केवळ पार्श्वसंगीत म्हणुन आहेत. परंतु ती सुश्राव्य आहेत. मुलाची व मातेची तटातुट होते तेव्हाचे गाणे भावनावश करणारे आहे. शं.ए.लॉ., हे आजच्या काळातले शास्त्रीय संगीतावर आधारित सुन्दर गाणी देणारे संगीतकार आहेत. त्यांचे जॉनी गद्दार मधील "डुब जा मेरे प्यार मे" ऐका. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

ऋषिकेश Sun, 12/30/2007 - 20:28
मान्य की हे एक ताटातूटवालं गाणं चित्रपटाच्या फ्लो मधे इतर गाण्यांप्रमाणे बसलं तर आहेच, पण परिणामकारकही ठरलं आहे. पण इतरही गाणी केवळ सुश्राव्य यापेक्षा अतिशय सुंदर संगित व आशयगर्भ असती तर चित्रपटाची मजा आहे त्यापेक्षाही कैक पटीने वाढली असती (हे सुद्धा कारण ही गाणी चित्रपटात आहेत, ती नसती तरी चित्रपटाला फार धक्का लागला असता असे नाही) अर्थात हा चित्रपट ज्या ताकदीने उतरला आहे त्यात हे एक अंग "किंचित" कमी पडलं असेल तर बाऊ करण्यात अर्थ नाहि असे समजतो. अवांतरः हे मत शं.ए.लॉय यांच्या एकुण संगीतावर नसुन, केवळ या चित्रपटातील गाण्यांवर आहे, इतर पार्श्वसंगीत भन्नाटच आहे चित्रपट संपल्या नंतरचे टायटल साँगही अतिशय सुरेख आहे. (चिकित्सक) ऋषिकेश

स्वाती दिनेश Sun, 12/30/2007 - 14:40
आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे,पण आमच्याकडे कुठे थिएटर मध्ये लागणार? तेव्हा डीवीडी उपलब्ध झाल्या की दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणते.(नाहीतर जर्मनमध्ये डब होईपर्यंत वाट पहावी लागेल) स्वाती

देवदत्त Mon, 12/31/2007 - 01:12
कथानक उघडले असेल म्हणून मी लेख वाचला नाही. पण येथील प्रतिक्रिया व इतर ठिकाणीही (वृतपत्रे, संकेतस्थळे, मित्रांचे म्हणणे) चांगले सांगितल्याने हा सिनेमा पाहण्याचा मोह वाढत चालला आहे.

इनोबा म्हणे Wed, 01/02/2008 - 19:34
अलिकडे बॉलीवूडमधील तारे 'जामिन'पर च्या नाट्यप्रसंगांमुळे बॉलीवूडचा उबग आला होता.पण आमिर सारख्या गुणी कलावंतांमुळे बॉलीवूडमधील कलात्मकता अजून जिवंत असल्यासारखे वाटते. त्याच्या इतर 'पंख्या'प्रमाणे मीही त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतो,मंगल पांडे मधील 'कलात्मक दंगल' पाहिल्यामुळे जरा निराशा झाली,पण यावेळी मात्र 'आमिर'ने बाजी मारली. जय आमिर बाबा की... (तुमच्यात 'मिसळ'लेला) विनोबा

भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 02:06
पाहिला...फार आवडला.... गम्मत म्हणजे कुठेही प्रेक्शकान्ना रडवण्याचा अट्टाहास दिसत नाही, तरी प्रेक्शागारात लोकान्चे डोळे डबडबलेले, असतातच....
लेखनविषय:
सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्‍या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या!

मराठीद्वेष?

बिपिन कार्यकर्ते ·

इनोबा म्हणे गुरुवार, 01/03/2008 - 02:41
या परप्रांतीयांमुळे मुंबई व पुण्यासारख्या शहरांमधे हिंदीचा वापर वाढू लागलाय्.मी हिंदीचा द्वेष करत नाही पण स्वतंत्र भारतात राज्यांची निर्मीती भाषेच्या निकषांवर केली गेली होती मग त्या-त्या राज्यात स्थानीक भाषा वापरली गेली तर बिघडले कुठे?पण यांना(विशेषकरून दक्षिण भारतीयांना)आपल्या राज्यात जरी मातृभाषा हवी असली तरी महाराष्ट्रात मात्र हिंदी किंवा इंग्रजी हवी असते,हा निव्वळ मराठीद्वेष आहे,दुसरे काय. दक्षिण भारतीयांना त्यांच्या स्थानीक भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचा आदर करण्याची इच्छा नाही.अगदी राष्ट्र्भाषेचाही.

मराठीद्वेष हे नक्कीच पण ती बातमी देणारेही मराठीच दिसत आहेत... मी आज पर्यंत दाक्षिणात्यांबरोबर खूप राहिलो आहे, इतके की मला ऐकून ऐकून बर्‍यापैकी कळायले लागली आहे त्यांची भाषा. पण भाषेच्या बाबतीत आपण जेवढे उदासिन आहोत तेवढे क्वचितच कोणी असेल. आमच्या ऑफिसच्या इंटर्नल मिटींग्ज सुद्धा कधी कधी तामिळ मधे घसरतात... बिपिन.

खरोखरच उत्तम चर्चा आहे ही.... एखादे वेळीस जर २ तामिळी माणसे तमिळ मधे बोलली तर ते भाषा प्रेम आणि मराठी माणसाने मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो अट्टाहास हा कोणता न्याय? पण याबाबतीत मला एक सुचवावेसे वाटते ते असे की....'मराठीच्या हीताच्या आड येणारी भाषा मग ती आपली राष्ट्रभाषा का असेना त्यावर लगाम कसलाच पाहिजे'.... बिपिननी व्यक्त केलेल्या गोष्टीची एक फार खेदकारी बाजू सांगू का? मी माझ्या ऑफीस मधे अनेक मराठी लोकाना हिंदी मधे बोलताना ऐकले आहे(एकमेकांच्यात देखील)... ही निव्वळ लाचारी नव्हे तर काय?? ध.अ.मिराशी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 10:48
धन्याशी सहमत.ही भाषीक गुलामगिरी आपण सोडवायलाच हवी.मी स्वतः नेहमी याकरीता प्रयत्न करतो,माझ्या आसपास असणार्‍या प्रत्येकालाच मी मराठीत बोलण्याचा सल्ला देतो...अगदी परप्रांतीयांनासुद्धा.ऑर्कुटवर माझी या विचारांना वाहिलेली 'अस्सल मराठी-कट्टरवादी मराठी' नावाची कम्युनिटी आहे. (कट्टर मराठीप्रेमी) -इनोबा

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 21:10
मला वाटतं ऑर्कुटपेक्षा आपण मिपावरच याचा प्रचार करू,तरीदेखील तुला ही कम्युनिटी बघायची असेल तर या लिंकवर टिचकी मार.

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 21:25
मुंबई मधील परप्रांतीयांच्या आक्रमणावर आधारीत 'मुंबई आमचीच' या चित्रपटाचे प्रदर्शन येत्या ११ ता.ला होणार आहे अशी बातमी झी चोवीस तासला पाहिली. या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या वर्षी रखडले होते,(संकेतस्थळावरही बंदी लादली होती)आता तो प्रदर्शीत होतोय्.या चित्रपटामुळे मराठी समाजाचे डोळे उघडतील अशी आशा आहे. या चित्रपटावर बंदी लादल्यानंतर दै.लोकसत्ता मधे एक लेख छापून आला होता. हा लेख येथे वाचता येईल.

सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 21:43
शासनात मराठीच चालते. पोलिस खात्यात तर मराठी बोलल्यावर फार चांगली वगणूक देतात. रडत बसण्यापेक्षा सगळीकडे बिनधास्त मराठी बोला. गि-हाईक मराठी म्हटल्यावर दुकानदार मराठीतच बोलतात. बाहेरगांवी फिरतांना अचानक मराठी बोलणारे अमराठी देखील लोक आढळतात. व प्रेमाने मराठी बोलतात. एकदा कोडाईकनालला आम्ही बेसावधपणे मराठीतून वाह्यात बोलत असतांना तमीळ मुस्लिम मॅनेजरने सांगितले 'ओ साहेब. आम्हाला पण मराठी येते'. त्याला खरोखर चांगले मराठी येत होते. तसेच कोईमतूरला एका साड्यांच्या दुकानांत दुकानाचा मारवाडी मालक छान मराठीतून बोलला. तमिळपेक्षा वेगळी भाषा ऐकून त्याला पण बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:25
सुध्या, हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रसंग सांगून थांबलास?आता महाराष्ट्रातील किती मराठी लोक या परप्रांतीयांसाठी हिंदी बोलतात ते सांग पाहू....मोजता येनार नाही इतके लोक आहेत या वर्गामधे...आपल्या लोकांची हीच तर खरी अडचण आहे.महाराष्ट्रात असुनसुद्धा एखाद दुसरा बिगर मराठी मराठीत बोलू लागला तर आपले लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात,त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे...महाराष्ट्रात राहत आहेत म्हटल्यावर मराठी यायलाच हवे... (???) -इनोबा

In reply to by सुधीर कांदळकर

सुधीर, तुमच्याशी सहमत आहे. मी सुध्दा आता बेधडक मराठीत बोलतो. आपण बोलल्याशिवाय इतरांना जाणवणार नाही. भारताबाहेर मला पण तुमच्या सारखेच खूप अनुभव आले आहेत. बरेच अमराठी भाषिक जे मुंबईत / महाराष्ट्रात राहतात ते आवर्जून मराठीत बोलले / बोलतात. काही लोकांना तर खूप आनंद झाला बर्‍याच वर्षांनी मराठीत बोलून. पण त्यातल्याच काही लोकांना मी विचारले की ते मुंबईत होते / जातात तेंव्हा मराठीत बोलतात का? बहुतेक जण नाही म्हणाले, एक जण तर एवढेच म्हणाला, 'गरजच पडत नाही.' आता बोला. बिपिन.

चतुरंग Fri, 01/11/2008 - 03:25
भाषेसारख्या विषयात कोणीच जबरदस्ती करुन चालत नाही. कायद्याने प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल. महाराष्ट्राची भाषा मराठी असे एकदा पक्कं झालं की सर्व व्यवहार मराठीतून व्हायला हवेत. आपण सर्वांनी मराठीतून संवाद साधणे जितकं गरजेचे आहे, त्याच बरोबर बाहेरचे जे लोक मराठी बोलतील त्यांचं स्वागत करायला हवं. त्यांना मराठी बोलायला प्रोत्साहन द्यायला हवं, तरच त्यांना ही भाषा शिकायची इच्छा होईल. कारण व्यवहारात गोष्टी गरजेतूनच घडतात. ते हिंदीतून बोलून जर त्यांचं चालत असेल तर ते मराठी का बोलतील? आपण तरी चेन्नईला जाऊन तमिळ शिकू का जर आपली कामे इंग्लिशमधून होत असतील तर? आडमुठेपणाने ह्यावर मार्ग निघणे फार कठिण आहे. आपापल्या वैयक्तिक वर्तुळात मराठी ठेवणे आणी बाहेरचा जो कोणी आपल्या संपर्कात येईल त्याला मराठी बोलायला उद्युक्त करणे ही आपली जबाबदारी आहे, नाहीतर आपली गळचेपी होत राहणार. चतुर

कधीही बघा. एखाद्या समूहात एकच बिगर मराठी माणूस असेल तर संपूर्ण मराठी समूह हींदीत बोलू लागतो. आणि याला कारण मराठी माणूसच आहे. हा विषय जेव्हा माझ्या कार्यालयात चर्चेला आला तेव्हा अमराठी लोकाना मराठीत बोलायला आपण प्रवृत्त केले पाहिजे या माझ्या सूचनेला विरोध करणारे सर्व लोक दुर्दैवाने मराठीच होते. ध.अ.मिराशी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 19:44
खरे आहे. आमच्या गृहसंस्थेच्या वार्षिक सभेत एकमेव उपस्थित अमराठी सदस्याने हिंदीतून बोलण्याचा जोरदार आग्रह केला. इतकी वर्षे राज्याच्या राजधानीत राहून मराठी कळत नसेल तर तुझ्या गावी चालता हो असे परखड उत्तर त्याला तेव्हा चिटणिसाने दिले होते. आणि त्या ...... ला सगळे बोललेले कळत होते.

विकि Fri, 01/11/2008 - 18:21
मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली. आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे. तेव्हा खोटी भाषीक अस्मिता जपु नका? मराठी माणुस का एकत्र रहत नाही, वेळ पडल्यास मराठी माणुस- दलीत मराठी माणुस आणी मराठी माणूस असा भेदभाव का करतो. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

विसोबा खेचर Sat, 01/12/2008 - 17:09
मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली. आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे. विकिरावांशी सहमत आहे... तात्या.

विकि, इथे विषय मराठी - अमराठी असा चालला आहे. तुम्ही सवर्ण - दलित (तुमच्या भाषेत मराठी - दलित) असा नविन अँगल टाकलात. माझ्या मते हे बरोबर नाही. तसे बघितले तर ही दरी अमराठी भाषिकांमधे पण आहे, उत्तरे कडे तर जास्तच. दलित - इतर हा एक वेगळा आणि अधिक ज्वलंत प्रश्न आहे. बिपिन.

इनोबा म्हणे गुरुवार, 01/03/2008 - 02:41
या परप्रांतीयांमुळे मुंबई व पुण्यासारख्या शहरांमधे हिंदीचा वापर वाढू लागलाय्.मी हिंदीचा द्वेष करत नाही पण स्वतंत्र भारतात राज्यांची निर्मीती भाषेच्या निकषांवर केली गेली होती मग त्या-त्या राज्यात स्थानीक भाषा वापरली गेली तर बिघडले कुठे?पण यांना(विशेषकरून दक्षिण भारतीयांना)आपल्या राज्यात जरी मातृभाषा हवी असली तरी महाराष्ट्रात मात्र हिंदी किंवा इंग्रजी हवी असते,हा निव्वळ मराठीद्वेष आहे,दुसरे काय. दक्षिण भारतीयांना त्यांच्या स्थानीक भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचा आदर करण्याची इच्छा नाही.अगदी राष्ट्र्भाषेचाही.

मराठीद्वेष हे नक्कीच पण ती बातमी देणारेही मराठीच दिसत आहेत... मी आज पर्यंत दाक्षिणात्यांबरोबर खूप राहिलो आहे, इतके की मला ऐकून ऐकून बर्‍यापैकी कळायले लागली आहे त्यांची भाषा. पण भाषेच्या बाबतीत आपण जेवढे उदासिन आहोत तेवढे क्वचितच कोणी असेल. आमच्या ऑफिसच्या इंटर्नल मिटींग्ज सुद्धा कधी कधी तामिळ मधे घसरतात... बिपिन.

खरोखरच उत्तम चर्चा आहे ही.... एखादे वेळीस जर २ तामिळी माणसे तमिळ मधे बोलली तर ते भाषा प्रेम आणि मराठी माणसाने मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो अट्टाहास हा कोणता न्याय? पण याबाबतीत मला एक सुचवावेसे वाटते ते असे की....'मराठीच्या हीताच्या आड येणारी भाषा मग ती आपली राष्ट्रभाषा का असेना त्यावर लगाम कसलाच पाहिजे'.... बिपिननी व्यक्त केलेल्या गोष्टीची एक फार खेदकारी बाजू सांगू का? मी माझ्या ऑफीस मधे अनेक मराठी लोकाना हिंदी मधे बोलताना ऐकले आहे(एकमेकांच्यात देखील)... ही निव्वळ लाचारी नव्हे तर काय?? ध.अ.मिराशी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 10:48
धन्याशी सहमत.ही भाषीक गुलामगिरी आपण सोडवायलाच हवी.मी स्वतः नेहमी याकरीता प्रयत्न करतो,माझ्या आसपास असणार्‍या प्रत्येकालाच मी मराठीत बोलण्याचा सल्ला देतो...अगदी परप्रांतीयांनासुद्धा.ऑर्कुटवर माझी या विचारांना वाहिलेली 'अस्सल मराठी-कट्टरवादी मराठी' नावाची कम्युनिटी आहे. (कट्टर मराठीप्रेमी) -इनोबा

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 21:10
मला वाटतं ऑर्कुटपेक्षा आपण मिपावरच याचा प्रचार करू,तरीदेखील तुला ही कम्युनिटी बघायची असेल तर या लिंकवर टिचकी मार.

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 21:25
मुंबई मधील परप्रांतीयांच्या आक्रमणावर आधारीत 'मुंबई आमचीच' या चित्रपटाचे प्रदर्शन येत्या ११ ता.ला होणार आहे अशी बातमी झी चोवीस तासला पाहिली. या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या वर्षी रखडले होते,(संकेतस्थळावरही बंदी लादली होती)आता तो प्रदर्शीत होतोय्.या चित्रपटामुळे मराठी समाजाचे डोळे उघडतील अशी आशा आहे. या चित्रपटावर बंदी लादल्यानंतर दै.लोकसत्ता मधे एक लेख छापून आला होता. हा लेख येथे वाचता येईल.

सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 21:43
शासनात मराठीच चालते. पोलिस खात्यात तर मराठी बोलल्यावर फार चांगली वगणूक देतात. रडत बसण्यापेक्षा सगळीकडे बिनधास्त मराठी बोला. गि-हाईक मराठी म्हटल्यावर दुकानदार मराठीतच बोलतात. बाहेरगांवी फिरतांना अचानक मराठी बोलणारे अमराठी देखील लोक आढळतात. व प्रेमाने मराठी बोलतात. एकदा कोडाईकनालला आम्ही बेसावधपणे मराठीतून वाह्यात बोलत असतांना तमीळ मुस्लिम मॅनेजरने सांगितले 'ओ साहेब. आम्हाला पण मराठी येते'. त्याला खरोखर चांगले मराठी येत होते. तसेच कोईमतूरला एका साड्यांच्या दुकानांत दुकानाचा मारवाडी मालक छान मराठीतून बोलला. तमिळपेक्षा वेगळी भाषा ऐकून त्याला पण बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:25
सुध्या, हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रसंग सांगून थांबलास?आता महाराष्ट्रातील किती मराठी लोक या परप्रांतीयांसाठी हिंदी बोलतात ते सांग पाहू....मोजता येनार नाही इतके लोक आहेत या वर्गामधे...आपल्या लोकांची हीच तर खरी अडचण आहे.महाराष्ट्रात असुनसुद्धा एखाद दुसरा बिगर मराठी मराठीत बोलू लागला तर आपले लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात,त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे...महाराष्ट्रात राहत आहेत म्हटल्यावर मराठी यायलाच हवे... (???) -इनोबा

In reply to by सुधीर कांदळकर

सुधीर, तुमच्याशी सहमत आहे. मी सुध्दा आता बेधडक मराठीत बोलतो. आपण बोलल्याशिवाय इतरांना जाणवणार नाही. भारताबाहेर मला पण तुमच्या सारखेच खूप अनुभव आले आहेत. बरेच अमराठी भाषिक जे मुंबईत / महाराष्ट्रात राहतात ते आवर्जून मराठीत बोलले / बोलतात. काही लोकांना तर खूप आनंद झाला बर्‍याच वर्षांनी मराठीत बोलून. पण त्यातल्याच काही लोकांना मी विचारले की ते मुंबईत होते / जातात तेंव्हा मराठीत बोलतात का? बहुतेक जण नाही म्हणाले, एक जण तर एवढेच म्हणाला, 'गरजच पडत नाही.' आता बोला. बिपिन.

चतुरंग Fri, 01/11/2008 - 03:25
भाषेसारख्या विषयात कोणीच जबरदस्ती करुन चालत नाही. कायद्याने प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल. महाराष्ट्राची भाषा मराठी असे एकदा पक्कं झालं की सर्व व्यवहार मराठीतून व्हायला हवेत. आपण सर्वांनी मराठीतून संवाद साधणे जितकं गरजेचे आहे, त्याच बरोबर बाहेरचे जे लोक मराठी बोलतील त्यांचं स्वागत करायला हवं. त्यांना मराठी बोलायला प्रोत्साहन द्यायला हवं, तरच त्यांना ही भाषा शिकायची इच्छा होईल. कारण व्यवहारात गोष्टी गरजेतूनच घडतात. ते हिंदीतून बोलून जर त्यांचं चालत असेल तर ते मराठी का बोलतील? आपण तरी चेन्नईला जाऊन तमिळ शिकू का जर आपली कामे इंग्लिशमधून होत असतील तर? आडमुठेपणाने ह्यावर मार्ग निघणे फार कठिण आहे. आपापल्या वैयक्तिक वर्तुळात मराठी ठेवणे आणी बाहेरचा जो कोणी आपल्या संपर्कात येईल त्याला मराठी बोलायला उद्युक्त करणे ही आपली जबाबदारी आहे, नाहीतर आपली गळचेपी होत राहणार. चतुर

कधीही बघा. एखाद्या समूहात एकच बिगर मराठी माणूस असेल तर संपूर्ण मराठी समूह हींदीत बोलू लागतो. आणि याला कारण मराठी माणूसच आहे. हा विषय जेव्हा माझ्या कार्यालयात चर्चेला आला तेव्हा अमराठी लोकाना मराठीत बोलायला आपण प्रवृत्त केले पाहिजे या माझ्या सूचनेला विरोध करणारे सर्व लोक दुर्दैवाने मराठीच होते. ध.अ.मिराशी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 19:44
खरे आहे. आमच्या गृहसंस्थेच्या वार्षिक सभेत एकमेव उपस्थित अमराठी सदस्याने हिंदीतून बोलण्याचा जोरदार आग्रह केला. इतकी वर्षे राज्याच्या राजधानीत राहून मराठी कळत नसेल तर तुझ्या गावी चालता हो असे परखड उत्तर त्याला तेव्हा चिटणिसाने दिले होते. आणि त्या ...... ला सगळे बोललेले कळत होते.

विकि Fri, 01/11/2008 - 18:21
मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली. आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे. तेव्हा खोटी भाषीक अस्मिता जपु नका? मराठी माणुस का एकत्र रहत नाही, वेळ पडल्यास मराठी माणुस- दलीत मराठी माणुस आणी मराठी माणूस असा भेदभाव का करतो. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

विसोबा खेचर Sat, 01/12/2008 - 17:09
मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली. आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे. विकिरावांशी सहमत आहे... तात्या.

विकि, इथे विषय मराठी - अमराठी असा चालला आहे. तुम्ही सवर्ण - दलित (तुमच्या भाषेत मराठी - दलित) असा नविन अँगल टाकलात. माझ्या मते हे बरोबर नाही. तसे बघितले तर ही दरी अमराठी भाषिकांमधे पण आहे, उत्तरे कडे तर जास्तच. दलित - इतर हा एक वेगळा आणि अधिक ज्वलंत प्रश्न आहे. बिपिन.
हे वाचा.... आणि त्या खालच्या कॉमेंन्ट्स पण वाचा.... ही आपली आपल्याच राजधानीत पत. http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=15&contentid=20071225200712250308221093a196ae1 बृ.मुं.म.न.पा. चे बरोबर का चूक ते राहू दे पण लोकांच्या प्रतिक्रिया तर बघा... बिपिन.

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

देवदत्त ·

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 03:38
मला वाटते आपण सर्व गतानुगतिक बनून "पॉप कल्चर" अर्थात् , "चंगळप्रधान संस्कृति"च्या मागे जातो. (टॅब्लॉइड् ऑव्ह इंडिया मी सुद्धा सवयीचा परिणाम म्हणून बघतो. खोटे का बोला ?) . शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. एक महाकाय विनोद म्हणून त्याकडे पहावे आणि माहितीस्फोटाच्या या युगात योग्य त्या ठिकाणी जावे .... मी आउट्लुक , रीडीफ आणि बीबीसी पहातो. हिंदु सुद्धा आपला बोज राखून आहे. इतरानी त्यांची आवड्ती स्थळे सांगावीत अशी विनन्ती...

In reply to by मुक्तसुनीत

विसुनाना Wed, 12/26/2007 - 11:14
शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. अगदी हेच! कोणत्याही गोष्टीचा या ना त्या प्रकारे फायदा उठवला जाणार हेच अंतिम सत्य! आपण कोणत्या बाजारात जातो ती बाजारपेठ फक्त आपण ठरवू शकतो.

देवदत्त Wed, 12/26/2007 - 07:47
तुमचे म्हणणे काहीसे पटते. मला ही त्या बातमी मध्ये जास्त लक्ष घालावे असे वाटत नव्हते. मी परवा फक्त त्याची छापील आवृत्ती बघितली होती.(त्यांनी घातलेल्या सवयीचा परीणाम म्हणून वाचली असेल) पण काल जेव्हा संकेत स्थळावर आणखी काही बघितले तेव्हा राहविले नाही.

विसोबा खेचर Wed, 12/26/2007 - 08:18
लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख. देददत्तराव, अगदी उत्तम केलंत! तेजी बच्चन यांच्या मृत्युचा, निरनिराळ्या वाहिन्यांवरही दिवसभर जो काय तमाशा चालला होता तो पाहून खरं तर मला या लाचार वाहिन्यावाल्यांची, त्यातल्या वृत्तनिवेदकांची आणि वृत्तप्रतिनिधींची कीव आली! तात्या.

छोटा डॉन Wed, 12/26/2007 - 23:53
दोष एकटया मिडियाचा नाही..... या लोकांना ही सवय लावण्यात काही सेलेब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती कारणीभूत आहेत. खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ..... समजा चूकून एखाद्यादिवशी यांना प्रसिध्धी मिळाली नाही अथवा कुठे नाव आले नाही तर यांना चैन पडत नाही ........ "पेज थ्री " चित्रपटामध्ये म्हणजे या प्रवॄत्तीचा पडदा फाडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे............. तेव्हा हे स्वाभाविकच आहे.......... लोड नाही घ्यायचा !!!!!

In reply to by छोटा डॉन

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 07:33
खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो .... मला नाही वाटत की अमिताभ चा ह्यात समावेश होतो. अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. स्वतःच्या आईच्या मरणानंतर ते प्रसिद्धीकरीता मिडीया ला बोलवतील हे मला नाही वाटत. कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. (मी मुद्दामच हा लेख चर्चा अथवा काथ्याकुट ह्या सदरात टाकला नाही आहे)

शब्दवेडा गुरुवार, 12/27/2007 - 16:12
खरोखर, तेजी बच्च्चन यांच्या अंत्यविधिचा सर्व वाहिन्यांनी जो तमाशा चलविला होता तो अतिशय घृणास्पदच म्हणावा लागेल्....एका वाहिनीवर तर चक्क तिरडी बांधण्याच्या सोपस्कारांचे यथेच्छ चित्रण चालले होते.....

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 18:32
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल.

In reply to by सुधीर कांदळकर

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:36
जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात श्रद्धावंताच्या श्रद्धांचे व बावचळलेल्या पेज थ्री संबधितांचे एकत्र मुल्यमापन करु नका श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका नाना

In reply to by सुधीर कांदळकर

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 23:08
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. हे असते. परंतु इथे जास्त वाद नाही आहे. मला त्याची प्रसिद्धी करायची म्हणून मी इथे लिहिले नाही. (असे वाक्य मी आधीच लेखात लिहिले होते. पण नंतर काढून टाकले.) लेखात जे काही लिहिले तो तर कहरच. त्यावर ती मूळ बातमी त्यांच्या संकेत स्थळावर "मनोरंजन" ह्या विभागात होती. (आता अमिताभ, अभिषेक, विवेक ओबेराय मनोरंजन क्षेत्रात आहेत म्हणून काय ही बातमी तिथे टाकावी. असो, पुन्हा उगाच वाद नको :( )

छोटा डॉन गुरुवार, 12/27/2007 - 20:02
"श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका" श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... श्रध्दाळू [छोटा डॉन]

In reply to by छोटा डॉन

अवलिया Fri, 12/28/2007 - 16:15
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... जरा श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक समजावुन सांगता..? पुराव्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असते तेव्हा तर्क चालत नसतो. म्हणजेच डोळसपणे श्रद्धा असणे हि अतार्किक गोष्ट आहे. श्रद्धा मुळातच अंध असते विकृत श्रद्धा म्हणु शकता पण पुन्हा प्रश्न विकृत कशाला म्हणायचे? तेव्हा ज्याच्या त्याच्यावर सोडवुन देणे उत्तम गिधाडे. दुसरे काय? प्रेषक सुधीर कांदळकर ( गुरू, 2007-12-27 18:32) . परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल. मुळात श्रद्धेचा संबध नसताना वरती सलणारा उल्लेख आला म्हणुन उत्तर. नाना

In reply to by छोटा डॉन

सखाराम बाइंडर Sat, 12/29/2007 - 12:48
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. तुम्हि कोन टिकोजीराव लागले जे श्रद्धेचे समर्थन करु लागले? म्हणे श्रध्देचे जरूर समर्थन करू गरज काय तुमच्या समर्थनाची........ खरा डॉन (बाकीचे क्लोन)

इनोबा म्हणे Sat, 12/29/2007 - 15:28
च्या... हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?अभिनेता म्हणून तो कसाही असो!पण माणूस म्हणून तो 'कसा' आहे हे स्वतः त्याच्या भावाने एक पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.तेव्हा त्याचे समर्थन करण्याची गरज नाही असे वाटते.(बोफोर्स घोटाळा विसरू नका) प्रसारमाध्यमांची 'आगीत वांगे भाजण्याची त-हा' संपुर्ण देशाला कळली आहे,विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. प्रसारमाध्यमांचा स्वार्थीपणा आता लपून राहिलेला नाही आणी त्यांची खरी गरज असलेला तथाकथीत 'पेज थ्री' वर्ग ही समाजापुढे नागडा पडला आहे,अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?अमिताभ त्याच्या आईची कशी सेवा करत होता आणी त्याच्या आईबापावर त्याचे किती प्रेम आहे ही 'बातमी' होऊ शकते याचेच आश्चर्य वाटते.शिवाय त्यांच्या अंत्यसंस्काराला येणारा 'पेज थ्री' वर्ग आणी त्या निमीत्ताने त्यांना बघायला आलेला 'पंखा' वर्ग ही या सर्व अधःपतनाला जबाबदार आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sat, 12/29/2007 - 18:36
ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय? माझ्यामते तो अनिवासी भारतीय होता अमेरीकन नागरिकत्व घेतले नव्हते अनिवासी भारतीय कुणिपण तुम्ही सुद्धा होवु शकता जर तुमचे वास्तव्य कायद्यातिल तरतुदी नुसार भारताबाहेर काहि कअलाकरता झाले असेल तर अनिवासी भारतीय होणे काही गैर नाही कारण आपले अनेक आय टी मधील भारतीय अनिवासी भारतीय म्हणुन गणले जातात यात प्राप्तीकर चुकविणे नसुन करनियोजन म्हणता येइल जे अजिबात गैर नाही विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. श्रद्धेचा विषय मी आणला नाही पण ज्या पद्धतीने पेज थ्री व कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवणारे यांची जी तुलना केली ती अत्यंत घृणास्पद व चीड आणणारी होती नाना

देवदत्त Sat, 12/29/2007 - 23:33
"ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?" "अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?" हे जरा वैयक्तिक होते आहे असे मला वाटते. त्या दैनिकात ते कोणी लिहिले त्या माणसाशी मला काही घेणे देणे नाही. मी जे काही लिहिले ते 'एखाद्या व्यक्तीवर' आक्षेप घेण्यासाठी लिहिले नाही. माझे अमिताभ बच्चन किंवा कै. तेजी बच्चन ह्यांच्याशी काही जवळीक असेल म्हणून मी ते लिहिले नाही. माझे म्हणणे फक्त 'त्या दर्जाहीन वृत्ती'विषयी होते. ज्यात एखाद्या माणसाच्या (मग तो कोणीही असो) घरी सूतक असताना हे लोक स्वत:च्या कामाकरीता कुठल्याही थरावर जाऊन विचित्र निरीक्षणे करून काहीही विधाने छापतात त्याच्या विरोधात होते. (अवांतरः सध्या संपादनात अक्षरे ठळक/तिरके करणे उपलब्ध नाही. म्हणून दुसर्‍यांची विधाने "अवतरणात" टाकली आहेत. नंतर संपादित करेन.)

इनोबा म्हणे Sun, 12/30/2007 - 00:12
नाना व देवदत्त या सदस्य मंडळींच्या चरणी डोके आपटून... माझ्या लिखाणातला अर्थ समजून घेण्याऐवजी तुम्ही त्याचा जो 'सबसे तेज' अनर्थ केला त्याबद्दल बोलू,ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात?देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? आपल्या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखे भिषण प्रश्न्न असताना 'मिडीया' नामक भस्मासूराने जो काही उच्छाद मांडला आहे,मी त्याच्याबद्दलच बोललो आहे.प्रस्तूत लेखानंतर काही प्रतिक्रीया या विषयाला सोडून अमिताभ यांचे समर्थन करणार्‍या होत्या म्हणूनच मला काही विधाने जाणीवपुर्वक करावी लागली. नाना यांनी माझ्या ज्या विधानावर आक्षेप घेतला ते विधान मूळातच ज्यांनी या विषयात 'श्रद्धेच्या' विषयाची मिसळ केली त्यांना उद्देषून होते.राहता राहिले 'अनिवासी भारतीय' या मुद्याचे तर अमिताभ यांना देव मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे,असे असताना केवळ 'कर चूकवण्यासाठी' केलेली ही कृती समर्थनीय आहे असे मानने चूकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्ष काढल्यानंतरही ज्या अमिताभने आजपर्यंत पंढरपूरसाठी एक रूपयाची ही मदत केली नाही त्या अमिताभने केवळ 'कर' चूकवण्यासाठी(पुन्हा तेच) तिरूपती बालाजी देवस्थानला नऊ कोटी रूपयांची देणगी दिली याला काय म्हणावे?

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त Sun, 12/30/2007 - 00:56
ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात? मी लेखात तेच लिहिले होते की एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात घुसण्याचा त्यांना(पत्रकारांना) काही अधिकार नाही. अमिताभ किंवा अभिषेक बच्चन चांगले आहेत त्यांचा वैयक्तिक छळ मांडू नका असे नाही म्हटले. देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? तुम्ही नीट वाचले तर कळेल की ते विधान मी केले नाही.(तुम्ही मोबाईलमध्ये वाचताय का? त्यात, निदान माझ्या मोबाईलमध्ये तरी, तिरपी/ठळक अक्षरेही सरळ ,मुख्य प्रवाहातील वाटतात) मी त्या विधानाच्या विरोधात लिहिले होते. आता त्यात वाटले असेल की मी अमिताभ ला समर्थन देण्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया लिहिली होती. तरीही अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. ह्यात अमिताभ पेक्षा कोणीही झाल्याप्रकाराबद्दल मिडियाची माफी मागणे पटत नाही. त्यातील पुढील वाक्य कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. हे ही मीच लिहिले होते. त्याचा अर्थ ही तोच होता की असल्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता ह्यात मी वैयक्तिक विधानांवर थेट आक्षेप घेतला नाही, एक मत देऊन सुचवणी केली व नंतर दुसर्‍या विधानांवर थेट आक्षेप घेतला असे नको हे पुढील वेळी मी ध्यानात ठेवीन. :) असो, ते म्हणतात काय ते 'बाल की खाल' हा प्रकार होऊ नये असे मला वाटते म्हणून हे स्पष्टीकरण.

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 03:38
मला वाटते आपण सर्व गतानुगतिक बनून "पॉप कल्चर" अर्थात् , "चंगळप्रधान संस्कृति"च्या मागे जातो. (टॅब्लॉइड् ऑव्ह इंडिया मी सुद्धा सवयीचा परिणाम म्हणून बघतो. खोटे का बोला ?) . शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. एक महाकाय विनोद म्हणून त्याकडे पहावे आणि माहितीस्फोटाच्या या युगात योग्य त्या ठिकाणी जावे .... मी आउट्लुक , रीडीफ आणि बीबीसी पहातो. हिंदु सुद्धा आपला बोज राखून आहे. इतरानी त्यांची आवड्ती स्थळे सांगावीत अशी विनन्ती...

In reply to by मुक्तसुनीत

विसुनाना Wed, 12/26/2007 - 11:14
शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. अगदी हेच! कोणत्याही गोष्टीचा या ना त्या प्रकारे फायदा उठवला जाणार हेच अंतिम सत्य! आपण कोणत्या बाजारात जातो ती बाजारपेठ फक्त आपण ठरवू शकतो.

देवदत्त Wed, 12/26/2007 - 07:47
तुमचे म्हणणे काहीसे पटते. मला ही त्या बातमी मध्ये जास्त लक्ष घालावे असे वाटत नव्हते. मी परवा फक्त त्याची छापील आवृत्ती बघितली होती.(त्यांनी घातलेल्या सवयीचा परीणाम म्हणून वाचली असेल) पण काल जेव्हा संकेत स्थळावर आणखी काही बघितले तेव्हा राहविले नाही.

विसोबा खेचर Wed, 12/26/2007 - 08:18
लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख. देददत्तराव, अगदी उत्तम केलंत! तेजी बच्चन यांच्या मृत्युचा, निरनिराळ्या वाहिन्यांवरही दिवसभर जो काय तमाशा चालला होता तो पाहून खरं तर मला या लाचार वाहिन्यावाल्यांची, त्यातल्या वृत्तनिवेदकांची आणि वृत्तप्रतिनिधींची कीव आली! तात्या.

छोटा डॉन Wed, 12/26/2007 - 23:53
दोष एकटया मिडियाचा नाही..... या लोकांना ही सवय लावण्यात काही सेलेब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती कारणीभूत आहेत. खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ..... समजा चूकून एखाद्यादिवशी यांना प्रसिध्धी मिळाली नाही अथवा कुठे नाव आले नाही तर यांना चैन पडत नाही ........ "पेज थ्री " चित्रपटामध्ये म्हणजे या प्रवॄत्तीचा पडदा फाडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे............. तेव्हा हे स्वाभाविकच आहे.......... लोड नाही घ्यायचा !!!!!

In reply to by छोटा डॉन

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 07:33
खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो .... मला नाही वाटत की अमिताभ चा ह्यात समावेश होतो. अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. स्वतःच्या आईच्या मरणानंतर ते प्रसिद्धीकरीता मिडीया ला बोलवतील हे मला नाही वाटत. कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. (मी मुद्दामच हा लेख चर्चा अथवा काथ्याकुट ह्या सदरात टाकला नाही आहे)

शब्दवेडा गुरुवार, 12/27/2007 - 16:12
खरोखर, तेजी बच्च्चन यांच्या अंत्यविधिचा सर्व वाहिन्यांनी जो तमाशा चलविला होता तो अतिशय घृणास्पदच म्हणावा लागेल्....एका वाहिनीवर तर चक्क तिरडी बांधण्याच्या सोपस्कारांचे यथेच्छ चित्रण चालले होते.....

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 18:32
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल.

In reply to by सुधीर कांदळकर

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:36
जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात श्रद्धावंताच्या श्रद्धांचे व बावचळलेल्या पेज थ्री संबधितांचे एकत्र मुल्यमापन करु नका श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका नाना

In reply to by सुधीर कांदळकर

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 23:08
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. हे असते. परंतु इथे जास्त वाद नाही आहे. मला त्याची प्रसिद्धी करायची म्हणून मी इथे लिहिले नाही. (असे वाक्य मी आधीच लेखात लिहिले होते. पण नंतर काढून टाकले.) लेखात जे काही लिहिले तो तर कहरच. त्यावर ती मूळ बातमी त्यांच्या संकेत स्थळावर "मनोरंजन" ह्या विभागात होती. (आता अमिताभ, अभिषेक, विवेक ओबेराय मनोरंजन क्षेत्रात आहेत म्हणून काय ही बातमी तिथे टाकावी. असो, पुन्हा उगाच वाद नको :( )

छोटा डॉन गुरुवार, 12/27/2007 - 20:02
"श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका" श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... श्रध्दाळू [छोटा डॉन]

In reply to by छोटा डॉन

अवलिया Fri, 12/28/2007 - 16:15
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... जरा श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक समजावुन सांगता..? पुराव्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असते तेव्हा तर्क चालत नसतो. म्हणजेच डोळसपणे श्रद्धा असणे हि अतार्किक गोष्ट आहे. श्रद्धा मुळातच अंध असते विकृत श्रद्धा म्हणु शकता पण पुन्हा प्रश्न विकृत कशाला म्हणायचे? तेव्हा ज्याच्या त्याच्यावर सोडवुन देणे उत्तम गिधाडे. दुसरे काय? प्रेषक सुधीर कांदळकर ( गुरू, 2007-12-27 18:32) . परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल. मुळात श्रद्धेचा संबध नसताना वरती सलणारा उल्लेख आला म्हणुन उत्तर. नाना

In reply to by छोटा डॉन

सखाराम बाइंडर Sat, 12/29/2007 - 12:48
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. तुम्हि कोन टिकोजीराव लागले जे श्रद्धेचे समर्थन करु लागले? म्हणे श्रध्देचे जरूर समर्थन करू गरज काय तुमच्या समर्थनाची........ खरा डॉन (बाकीचे क्लोन)

इनोबा म्हणे Sat, 12/29/2007 - 15:28
च्या... हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?अभिनेता म्हणून तो कसाही असो!पण माणूस म्हणून तो 'कसा' आहे हे स्वतः त्याच्या भावाने एक पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.तेव्हा त्याचे समर्थन करण्याची गरज नाही असे वाटते.(बोफोर्स घोटाळा विसरू नका) प्रसारमाध्यमांची 'आगीत वांगे भाजण्याची त-हा' संपुर्ण देशाला कळली आहे,विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. प्रसारमाध्यमांचा स्वार्थीपणा आता लपून राहिलेला नाही आणी त्यांची खरी गरज असलेला तथाकथीत 'पेज थ्री' वर्ग ही समाजापुढे नागडा पडला आहे,अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?अमिताभ त्याच्या आईची कशी सेवा करत होता आणी त्याच्या आईबापावर त्याचे किती प्रेम आहे ही 'बातमी' होऊ शकते याचेच आश्चर्य वाटते.शिवाय त्यांच्या अंत्यसंस्काराला येणारा 'पेज थ्री' वर्ग आणी त्या निमीत्ताने त्यांना बघायला आलेला 'पंखा' वर्ग ही या सर्व अधःपतनाला जबाबदार आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sat, 12/29/2007 - 18:36
ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय? माझ्यामते तो अनिवासी भारतीय होता अमेरीकन नागरिकत्व घेतले नव्हते अनिवासी भारतीय कुणिपण तुम्ही सुद्धा होवु शकता जर तुमचे वास्तव्य कायद्यातिल तरतुदी नुसार भारताबाहेर काहि कअलाकरता झाले असेल तर अनिवासी भारतीय होणे काही गैर नाही कारण आपले अनेक आय टी मधील भारतीय अनिवासी भारतीय म्हणुन गणले जातात यात प्राप्तीकर चुकविणे नसुन करनियोजन म्हणता येइल जे अजिबात गैर नाही विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. श्रद्धेचा विषय मी आणला नाही पण ज्या पद्धतीने पेज थ्री व कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवणारे यांची जी तुलना केली ती अत्यंत घृणास्पद व चीड आणणारी होती नाना

देवदत्त Sat, 12/29/2007 - 23:33
"ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?" "अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?" हे जरा वैयक्तिक होते आहे असे मला वाटते. त्या दैनिकात ते कोणी लिहिले त्या माणसाशी मला काही घेणे देणे नाही. मी जे काही लिहिले ते 'एखाद्या व्यक्तीवर' आक्षेप घेण्यासाठी लिहिले नाही. माझे अमिताभ बच्चन किंवा कै. तेजी बच्चन ह्यांच्याशी काही जवळीक असेल म्हणून मी ते लिहिले नाही. माझे म्हणणे फक्त 'त्या दर्जाहीन वृत्ती'विषयी होते. ज्यात एखाद्या माणसाच्या (मग तो कोणीही असो) घरी सूतक असताना हे लोक स्वत:च्या कामाकरीता कुठल्याही थरावर जाऊन विचित्र निरीक्षणे करून काहीही विधाने छापतात त्याच्या विरोधात होते. (अवांतरः सध्या संपादनात अक्षरे ठळक/तिरके करणे उपलब्ध नाही. म्हणून दुसर्‍यांची विधाने "अवतरणात" टाकली आहेत. नंतर संपादित करेन.)

इनोबा म्हणे Sun, 12/30/2007 - 00:12
नाना व देवदत्त या सदस्य मंडळींच्या चरणी डोके आपटून... माझ्या लिखाणातला अर्थ समजून घेण्याऐवजी तुम्ही त्याचा जो 'सबसे तेज' अनर्थ केला त्याबद्दल बोलू,ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात?देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? आपल्या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखे भिषण प्रश्न्न असताना 'मिडीया' नामक भस्मासूराने जो काही उच्छाद मांडला आहे,मी त्याच्याबद्दलच बोललो आहे.प्रस्तूत लेखानंतर काही प्रतिक्रीया या विषयाला सोडून अमिताभ यांचे समर्थन करणार्‍या होत्या म्हणूनच मला काही विधाने जाणीवपुर्वक करावी लागली. नाना यांनी माझ्या ज्या विधानावर आक्षेप घेतला ते विधान मूळातच ज्यांनी या विषयात 'श्रद्धेच्या' विषयाची मिसळ केली त्यांना उद्देषून होते.राहता राहिले 'अनिवासी भारतीय' या मुद्याचे तर अमिताभ यांना देव मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे,असे असताना केवळ 'कर चूकवण्यासाठी' केलेली ही कृती समर्थनीय आहे असे मानने चूकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्ष काढल्यानंतरही ज्या अमिताभने आजपर्यंत पंढरपूरसाठी एक रूपयाची ही मदत केली नाही त्या अमिताभने केवळ 'कर' चूकवण्यासाठी(पुन्हा तेच) तिरूपती बालाजी देवस्थानला नऊ कोटी रूपयांची देणगी दिली याला काय म्हणावे?

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त Sun, 12/30/2007 - 00:56
ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात? मी लेखात तेच लिहिले होते की एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात घुसण्याचा त्यांना(पत्रकारांना) काही अधिकार नाही. अमिताभ किंवा अभिषेक बच्चन चांगले आहेत त्यांचा वैयक्तिक छळ मांडू नका असे नाही म्हटले. देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? तुम्ही नीट वाचले तर कळेल की ते विधान मी केले नाही.(तुम्ही मोबाईलमध्ये वाचताय का? त्यात, निदान माझ्या मोबाईलमध्ये तरी, तिरपी/ठळक अक्षरेही सरळ ,मुख्य प्रवाहातील वाटतात) मी त्या विधानाच्या विरोधात लिहिले होते. आता त्यात वाटले असेल की मी अमिताभ ला समर्थन देण्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया लिहिली होती. तरीही अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. ह्यात अमिताभ पेक्षा कोणीही झाल्याप्रकाराबद्दल मिडियाची माफी मागणे पटत नाही. त्यातील पुढील वाक्य कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. हे ही मीच लिहिले होते. त्याचा अर्थ ही तोच होता की असल्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता ह्यात मी वैयक्तिक विधानांवर थेट आक्षेप घेतला नाही, एक मत देऊन सुचवणी केली व नंतर दुसर्‍या विधानांवर थेट आक्षेप घेतला असे नको हे पुढील वेळी मी ध्यानात ठेवीन. :) असो, ते म्हणतात काय ते 'बाल की खाल' हा प्रकार होऊ नये असे मला वाटते म्हणून हे स्पष्टीकरण.
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.

तारे जमीन पर...

स्वाती राजेश ·

वर्षा Wed, 12/26/2007 - 04:47
सहमत आहे. मीसुद्धा नुकतंच या चित्रपटाविषयी लिहिलंय. चढवते ते इथे लवकरच. -वर्षा

वर्षा Wed, 12/26/2007 - 04:47
सहमत आहे. मीसुद्धा नुकतंच या चित्रपटाविषयी लिहिलंय. चढवते ते इथे लवकरच. -वर्षा
Taare Zameen Par is a story of a kid suffering from dyslexia. To create awareness about this disorder an example of Abhishek Bachchan is used in the film, who also suffered from this disorder. Aamir Khan took prior permission from the Bachchans to make this reference and use Abhishek’s name and picture as an example of success in spite of suffering from dyslexia at a young age. Abhishek is among the crème de la crème of Bollywood today. The disorder did not stop him from creating a place for himself in the film industry and become a successful star.

महान इजिप्शियन संस्कृती

सागर ·

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Wed, 12/26/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली Tue, 12/25/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर Wed, 12/26/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश Tue, 12/25/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर Wed, 12/26/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 19:16
२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 17:40
सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग Tue, 12/25/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर Wed, 12/26/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील Wed, 12/26/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली गुरुवार, 12/27/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय Wed, 12/26/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली गुरुवार, 12/27/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Wed, 12/26/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली Tue, 12/25/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर Wed, 12/26/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश Tue, 12/25/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर Wed, 12/26/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 19:16
२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 17:40
सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग Tue, 12/25/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर Wed, 12/26/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील Wed, 12/26/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली गुरुवार, 12/27/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय Wed, 12/26/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली गुरुवार, 12/27/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना
लेखनविषय:
लेखनप्रकार
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

सागर ·

ऋषिकेश Mon, 12/24/2007 - 19:49
हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि. केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन Tue, 12/25/2007 - 09:53
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. १००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही. हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले. हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल. माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे-- १) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली. २) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा ३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग ४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का? इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो? आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का? भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार? हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का? कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे. अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्‍या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

In reply to by क्लिंटन

सागर Wed, 12/26/2007 - 13:02
क्लिंटन साहेब, एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत. हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते. जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे. स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते. दुसर्‍या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो. येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती. धन्यवाद, सागर

In reply to by क्लिंटन

अन्या दातार Tue, 01/29/2008 - 13:56
हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.

मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे. "हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि." हे मात्र खरेच. बिपिन.

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:12
हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात. पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 13:07
बिपीन आणि सुधीरराव , पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे. या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही. - सागर

डॉ.प्रसाद दाढे Fri, 12/28/2007 - 10:06
हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्‍या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे. सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर Fri, 12/28/2007 - 13:50
डॉक्टरसाहेब, वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ? इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल. तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे. मनःपूर्वक धन्यवाद - सागर

In reply to by विसोबा खेचर

सागर Fri, 12/28/2007 - 14:00
तात्या, मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा. तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे? तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला. (तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर

डॉ.प्रसाद दाढे Fri, 12/28/2007 - 14:31
जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा -Rise & Fall Of Third Reich-William Shirer -Trail of Fox: Biography of Rommel -Panzer Leader: Autobiography of Guderian -Defeat into victory: Autobiography of Slim -Encyclopedia of Third Reich

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर Fri, 12/28/2007 - 20:27
डॉक्टरसाहेब, तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते... पहा शक्य झाले तर Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे. शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्‍या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते. ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे. एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते. जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्‍या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्‍या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते... तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते... माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF (हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.) धन्यवाद सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर गुरुवार, 01/03/2008 - 13:09
सुधीरकाका , राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल. कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल. धन्यवाद सागर

डॉ.प्रसाद दाढे Sat, 12/29/2007 - 21:42
तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल. आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर गुरुवार, 01/03/2008 - 16:05
'अरे प्रसाद' मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे. कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील. हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे. दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या. त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते... बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले. तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :) विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? ) धन्यवाद - सागर

प्रमोद देव Sat, 12/29/2007 - 22:06
प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-) झकास! हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 12/30/2007 - 09:11
माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/03/2008 - 10:49
मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत. तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर गुरुवार, 01/03/2008 - 16:11
नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो... पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे. खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते... खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही. असो... सागर

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पुष्कर Wed, 01/16/2008 - 08:26
भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू. - पुष्कर

In reply to by पुष्कर

पुष्कर Sat, 02/01/2025 - 11:53
बर्‍याच वर्षांनी आज इथे पुन्हा आलो. त्या वेळी दादांना इथल्या साधकबाधक चर्चेविषयी सांगितलं होतं आणि त्यांना ऐकून खूप छान वाटलं होतं. आता दादा नाहीत आणि आम्ही पण तिथे राहत नाही, पण शेजारी म्हणून खूप सुंदर आठवणी मागे राहिल्या आहेत.

भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 02:16
अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली... आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...

अरविन्दनरहरजोशी गुरुवार, 01/17/2008 - 16:58
अरविन्द हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे. हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही. जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.

In reply to by अरविन्दनरहरजोशी

ऋषिकेश गुरुवार, 01/17/2008 - 20:35
>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/17/2008 - 19:49
पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन. तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन. जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.

नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक काही दिवसाआधी वाचायला सुरुवात केली. आता पूर्वार्ध वाचून संपवलाय. थोडक्यात घडामोडी सांगतो. अडॉल्फ हिटलर नावाचा मुलगा जर्मन प्रेमी असतो, ऑस्ट्रिया सह अखंड जर्मन राष्ट्र बनावे अशी त्याची इच्छा असते. व्हेनिस शहरात तो भनंग अवस्थेत फिरत असतो, देशाच्या वाईट अवस्थेला ज्यू जबाबदार आहेत असे त्याचे ठाम मत असते. मग एका दिवशी पहिले महायुद्ध पेटते नी भनंग हिटलर जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात सैन्यभरतीचा अर्ज करतो. निवडला जातो नी त्याचे दिवस पलटतात, दोन वेळा तो जखमी होतो. ३५०० सैनिकांच्या तुकडीत ५०० परत येतात त्यात हिटलर एक असतो. जर्मनीचा कैसर पळून जातो नी जर्मनी देश युद्ध हरतो, मेलेल्याला अजुन मारावे तसे व्हेनिसच्या तहाच्या अटी जर्मनीवर लादल्या जातात नी जर्मनी भरडला जातो. ह्या रागातून एक अपत्य जन्मत ते म्हणजे हिटलर. सैन्यात सैनिकाना लोकशाही चांगली वाटू नये म्हणून सैनिकाना अधिकारी भाषण देत असतात ह्यात एकदा एक अधिकारी ज्यूंबद्दल चांगलं बोलतो, हिटलर ते थांबवून ज्यूंबद्दल वाईट नी देशाबद्दल चांगले बोलतो, अधिकारी खूश होऊन हिटलर ला असेभाषणं देण्याची जबाबदारी देऊन सैन्याच्या राजकीय विभागात घेतो. हिटलरला राजकीय पक्षांवर नजर ठेवायची जबाबदारी मिळते, एकदा हिटलरला जर्मन वर्कर्स पार्टी ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्ष बद्दल रिपोर्ट सादर करायची ऑर्डर सुटते, सैन्य कम्युनिस्ट पक्षांना घाबरत असते. हिटलर त्या पक्षाच्या सभेला साध्या वेशात जातो, तिथे फक्त २५ लोक जमलेले असतात, सभेत हिटलरला एक छोटे ४० पाणी पुस्तक मिळते त्या पुस्तकात हिटलरच्या मनातल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. नंतर हिटलरला त्या पक्षाचे सभासद झाल्याचे पत्र मिळते, नंतर एका नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी नावाच्या २० -२५ सभासद असलेल्या पक्षाचे आणी जर्मन वर्कर्स पक्षाचे एकत्रीकरण होते व नवीन पक्ष स्थापला जातो “नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (नाझी) ह्या पक्षाला नेत्याची आवश्यकता आहे हे ओळखून हिटलर सैन्याचा राजीनामा देतो नी पूर्णवेळ पक्षाला वाहून घेतो. हिटलरच्या वक्तृत्व कलेने पक्ष चांगलाच फोफावतो, त्याला चांगले साथीदारही मिळतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या सर्वोच्च सैन्याधिकार्याला धरून हिटलर मोर्चा काढतो व पकडला जाऊन जेल मध्ये जातो तिथे तो “माईन काम्फ” आत्मचरित्र लिहितो. अनेक वर्षांच्या संघर्षाने पक्ष निवडणुका लढवत सत्तेत येतो व हिटलर सर्व पक्षांवर बंदी घालून फक्त एकच पक्ष ठेवतो, नाझी नी चिन्ह स्वस्तिक. नंतर पक्ष वाढवणाऱ्या काही मित्रांच्याही हत्या करतो. इंग्लंडकडून सैन्य वाढवायला नी नाविकदल वाढवायला परवानगी मिळवतो. पुढे चार पाच वर्षातच जर्मनीची तुफ्फान प्रगती होते. नंतर हिटलर बाजूचे ऑस्ट्रिया नी चेकोस्लोवाकीया गिळतो. हे हिटलर नावाचे उधळलेले गाढव पूर्वेकडे सरकतेय त्यामुळे रशियावर आदळेल असे फ्रान्स इंग्लंडला वाटते. पण स्टॅलिन हे पश्चिमेवर उधळायला हीटलरशी हातमीळवणी करतो. सैन्य पोलंड सीमेवर जमा होऊन पाऊणे पाच वाजता पोलंड मध्ये घुसते. पोलंड रशिया नी जर्मनी अर्धा अर्धा वाटून घेतात. स्टॅलिनला फिनलँड ने चांगलेच चोपले आहे, फिनलँड चे २५ हजार तर रशियाचे २ लाख सैनिक मेलेत. हिटलरने नार्वे जिंकलाय. ह्यामुळे बुळा चेंबर्लेन जाऊन हिटलरला ओळखलेला एकमेव माणूस चर्चिल पंतप्रधान झालाय. फ्रान्समध्ये नाझी सैन्य घुसलय. पुढे वाचेन तसा लिहितो… :) - दोस्त राष्ट्रांना पाठिंबा असलेला अमरेंद्र बाहुबली

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/06/2024 - 20:59
जेते इतिहास लिहितात.... कृपया खालील पुस्तक पण वाचा... https://www.flipkart.com/hi/adolf-hitler-ani-dusare-mahayuddha-satya-aani-viparyas/p/itmfemdvavcgz95q एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि एकाच घटनेला असंख्य कंगोरे....

कर्नलतपस्वी Fri, 12/06/2024 - 18:48
करून दिलेली ओळख वाचकांना पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते. कुठलाही, विशेषत: बहुचर्चित राज्यकर्ते जे तानाशाह म्हणून ओळखले जातात. सुरवातीचे देशप्रेम नंतर व्यक्तिगत महत्वाकांक्षेत रुपांतरीत होते आणी आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व य्योग्य अयोग्य मार्ग अवलंबीतात. त्या काळाच्या परिप्रेक्षातून त्यांना जे वाटले त्यांनी केले. पण त्या गोष्टींचा भविष्यात झालेला परिणाम अभ्यासणे महत्वाचा असतो. औरंगजेब सहिष्णू असता तर कदाचित मराठा साम्राज्य उदयाला आले नसते. अर्थात हे माझे मत. अमरेंन्द्र बाहुबली या तरूण मिपाखराने बरेच प्रयत्न करून हे पुस्तक मिळवले,वाचतोय आणी आपले मत यावर व्यक्त करतो याची प्रशंसा केल्याशिवाय रहावत नाही. लेखक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 19:29
मी हे पुस्तक 1993 साली वाचले तेव्हा माझी जागतिक इतिहासाबद्दलचची समज फारशी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला हे पुस्तक क्लिष्ट वाटले होते पण हळूहळू पुस्तकांनी प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा नेता हिटलर आणि त्याच्या साम्राज्याची भूक, आक्रमणे, यशोगाथा, महायुद्ध हे सगळं वाचण्यात रंगून गेलो. मी त्याचवेळी जगाचा नकाशा आणला आणि हिटलर चे मार्गक्रमण आक्रमण अभ्यासता अभ्यासता नकाशा पहात कोणता देश कुठे आहे, कोणता देश जर्मनीच्या शेजारी आहे याचे हळूहळू आकलन होऊ लागले. या पुस्तकाच्या वाचनाचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ते भारलेपण मला आजही आठवते. त्यामुळे या पुस्तकाचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. या पाठोपाठ काही वर्षांनी म्हणजे पाच सात वर्षातच मी वीणा गव्हाणकर यांचे कृषी तज्ञ आणि क्रांतिकारक गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर खानखोजे यांच्यावरील " डॉ खानखोजे - नाही चिरा नाही पणती" हे पुस्तक वाचले हाही अनुभव अविस्मरणीय होता. ( वाचले नसेल तर अवश्य वाचा) अशी पुस्तके वाचता वाचता जी परिपक्वता अनुभवली ते जीवनात कायम उपयोगी पडले हा भागाव असताना हे सर्व आठवले. !! धन्यवाद !!

मला दुसरे महायुद्ध वाचताना खूप दडपण येतय! काय म्हणावे जर्मन सेनेला आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील ही सर्वात ताकदवान सेना असावी! रोमेल सारख्या उत्कृष्ट ती भयंकर भारी विजय मिळालेल्या सेनानीला हिटलर रसद पाठवत नाहीये आणी त्यामुळे सुएझ कालवा हिटलरने ताब्यात घेतला नाही कारण त्याला रशियावर हल्ला करायचा आहे. मोलोटोव स्टॅलीन ही जोडगोळी नी हिटलरचा मॉस्कोतील वकील जर्मनी- रशिया युद्ध होऊ नये म्हणून परकोटीचा प्रयत्न करताहेत. हे सगळं वाचून माझ्य मनावर प्रचंड दडपण येतंय पुढे वाचल्या जात नाहीये. :( सुएझ कालवा घेतला तर इंग्लंड संपला हे सोपे गणित असूनही हिटलरने ते का केले नाही? रशियावरील हल्ला १९४१ ऐवजी ४२ मध्येही करता आला असता ना? :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 10:58
https://www.amazon.in/-/hi/Parag-Vaidya/dp/B07NVQRTBZ एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. ह्या पुस्तकात, चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन, यांनी हिटलरची कशी गोची करून ठेवली होती? हे तारखे नुसार आणि पुराव्या सकट सांगितले आहे.

हे पुस्तक दोन दिवसा आधी मी वाचून संपवले नी माझी झोप उडालीय नी कशातच मन लागत नाहीये. मला ह्यावर उतारा पाहिजे. मॉस्कोत पोहोचून क्रेमलिनचे मनोरे पाहणारे जर्मन सैन्य हारले ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हिटलर मरो तिकडे पण इथके अद्भुत युद्ध लढणारे जर्मन्स हरायला नको होते असे का माहीत का वाटतेय? कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून? हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे. रशियाला जपानने पाठीत रट्टा घातला असता तर हिटलरने रशीया जिंकला असता नी नंतर झालेली सैन्य हानी टळली असतीनी त्याच सेनेच्या एका टोल्यातच इंग्लंड पडले असते. मूर्ख जपान्यांनी रशिया पाडला तर नाहीच पण वरून अमेरिकेला युद्धात ओढले. जर्मनी युद्ध हरल्यावर जपान्याना वाचवायला अरबातले उंट येणार होते का? मूर्ख बेअक्कल जपानी! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून?
नुसते तेच एक पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावरील त्याने काही केलेल्या चुकांमुळे तो हरला असे वाटायचा संभव आहे. ते पुस्तक जर्मनीच्या बाजूने लिहिले आहे असे मलाही वाटते. शाळेत असताना ते पुस्तक वाचूनच हिटलरचे गारूड मला पडले होते आणि मी अगदी हिटलरभक्त झालो होतो. वर्तमानपत्रातील एका लेखात आलेला हिटलरचा फोटो कापून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर पण चिकटवला होता.
हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे.
ते एक कारण झाले. फक्त जपान्यांमुळे हिटलर हरला असे म्हणता येईल असे वाटत नाही. इतरही कारणे आहेत. १. सुखासीन मुसोलिनी उगीच हुशार्‍या करत होता पण इटालियन सैन्याचा रणांगणावर उपयोग शून्य होता. आफ्रिकेतून ब्रिटीश सैन्य ग्रीसमार्गे युरोपात येऊन हिटलरला अडचण करू शकले असते म्हणून ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरने मुसोलिनीकडे दिली. ग्रीस जिंकणे सोडाच इटलीने ग्रीसवर हल्ला केल्यावर ग्रीसने असा जबरदस्त तडाखा इटलीच्या सैन्याला दिला की ग्रीसचेच सैन्य इटलीच्या अल्बेनिया या वसाहतीत घुसले. मग परत ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरवरच आली. त्यात कालापव्यय झाला त्यामुळे रशियावर हल्ला करायला उशीर झाला म्हणून ऐन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोचले. ते जर दीडेक महिना आधी पोचले असते तर कदाचित मॉस्को पडलेही असते. २. युगोस्लाव्हियात अनपेक्षित तिखट प्रतिकार झाला त्यामुळेही रशियावरील हल्ल्याला विलंब झाला. ३. हिटलरने बेल्जिअममध्ये कोंडीत पकडलेल्या तीन-साडेतीन लाख ब्रिटीश-फ्रेंच सैनिकांना फ्रान्सच्या डंकर्क बंदरापर्यंत जाऊ दिले. समजा तितके ब्रिटिश-फ्रेंच सैनिक हिटलरच्या ताब्यात गेले असते तर ब्रिटिशांचे कंबरडे पुरते मोडले असते. खरं तर डंकर्कला पळून येणे हा ब्रिटिशांचा पराभव होता पण तितके सैनिक वाचले म्हणजे त्या पराभवातही एक विजय होता. चर्चिलनेही तेच म्हटले होते. ४. हिटलरने आफ्रिकन आघाडीवर विशेष लक्ष दिले नाही. जर इजिप्त ही ब्रिटिश वसाहत जिंकून सुएझवर नियंत्रण हिटलरने मिळवले असते तर ब्रिटिशांची बरीच अडचण झाली असती कारण भारत आणि आशियातील इतर वसाहतींमधून येणारी रसद मिळवायला केप ऑफ गुडहोप मार्गे म्हणजे जुन्या मार्गाने बराच वळसा घालून यावे लागले असते. मुद्दा #३ आणि #४ वरून दिसते की हिटलरला ब्रिटिशांबरोबर युध्द खरं तर नको होते. कारण त्याच्या मते ब्रिटिश उच्च दर्जाच्या रक्ताचे होते. त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड आणि रशियात. ५. रशियन आघाडीवरही स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकणे शक्य नाही हे जर्मन सेनानी पोलसला आधीच समजले होते. त्याने हिटलरकडे माघारीची परवानगी मागितली होती. पण हिटलरने त्याला म्हटले- तुला कोणाला पाठ दाखवत माघार घ्यायची आहे? हलक्या रक्ताच्या स्लाव्ह लोकांना? त्यामुळे त्याने माघारीची परवानगी नाकारली. मग एकदा रशियन सेनानी झुकॉव्हने पिछाडीकडील फळी कापून जर्मन सैन्याचा माघारीचा रस्ता बंद केला आणि जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. मग अगदी नामुष्कीकारक पराभव होणे क्रमप्राप्त होते. इतरही कारणे आहेत/असतीलच. त्या सगळ्याचे विश्लेषण नाझी भस्मासूराचा उदयास्त पुस्तकात अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चांसूकू सर, मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला. एकतर रशियन सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी लढायला नकार दिला होता. मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले. हा मूर्खपणा कमी की काय म्हणून गरज नसताना लेनिन गड नी स्टॅलिन गड लढत बसायला फौजेला सांगितले. त्याचे सर्व सैन्यप्रमुख सरळ मॉस्कोत घुसावे ह्या मताचे होते. क्रूव की क्रीव्ह (युक्रेनवाले नव्हे) शहर लढवा असा आदेश हिटलरने दिल्यावर त्याचा कुठलातरी जनरल त्याला तोंडावर बोलला की हे शहर नकाशात कुठे आहे कुणाला माहीत तरी आहे का? मग का लढवायचे? १९४१ नंतर मूळचा हुशार असलेला हिटलर विक्षिप्त सारखा वागू लागला होता. त्यातच त्याने अनेक ठिकाणी सैन्य माघारी घेऊन दिले नाही. पुढे जपानला रशियावर हल्ला करा अस कन्वेन्स करता आल नाही. जपानने खरोखर मोठा मूर्खपणा केला. त्यामुळे थंडी हे कारण रशियन आघाडीवर सांगितले गेले असले तरी थंडी आधीच हिटलर ला मॉस्को जिंकायची पुरेपूर संधी होती. हिटलरचा मूर्खपणा नि जपान्यांची बेअकली ह्यामुळे हे जिंकेलेलयुद्ध जर्मनीच्या हातातून गेले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला.
रशियावर हल्ला व्हायला उशीर झाला त्यात ते एक कारण होते. मुद्दा हा की हिटलरने रशियात जे काही केले ते आणि तसेच केले असते तरी आणखी १५ दिवस त्याच्याकडे असते तरी युध्दाचा निकाल वेगळा लागला असता/ लागू शकला असता ही शक्यता आहे.
सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते.
हे खुद्द रशियात नाही तर बाल्टिक राज्ये आणि युक्रेनमध्ये झाले होते. पण जर्मन सैन्य रशियात घुसले तेव्हा त्यांनी किएव्हमध्ये काय काय धुमाकूळ घातला होता याच्या बातम्या लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे रशियात अधिक कडवा प्रतिकार झाला होता.
मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले.
स्मोलेन्स्क १० सप्टेंबरला जिंकले. पण त्या लढाईतच पाऊस सुरू झाला होता, रशियातील वातावरणात पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता त्यामुळे जर्मन रणगाड्यांची हालचाल मंदावली होती. तसेच मॉस्कोकडे पुढे जाताना दक्षिणेकडून हल्ला झाल्यास सैन्य कोंडीत पकडले जाईल ही पण एक शक्यता होती म्हणून दक्षिणेकडे ब्रियान्स्क जिंकायला हिटलरने प्राधान्य दिले. आता ती घटना उलटून गेल्यावर हिटलरने थेट मॉस्कोकडे जायला हवे होते हे पश्चातबुद्धीने म्हणणे सोपे आहे पण त्यावेळी निर्णयप्रक्रीयेत हे इतरही घटक होते. त्याप्रमाणेच मॉस्कोच्या वाटेवर व्याझमामध्ये अपेक्षेपेक्षा बराच जास्त कडवा प्रतिकार झाला आणि पुढील वाटचाल मंदावली. इतके असूनही १२-१३ डिसेंबरच्या सुमारास जर्मन सैन्य मॉस्कोच्या उपनगरापर्यंत पोचले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. पण जपानने रशियाच्या पाठीत वार का नाही केला हे समजत नाही, इतके मूर्ख असतील जपानी वाटले नव्हते. हिटलरनेही सैन्य मागे न घेऊन बराच मूर्खपणा केला. हिटलर नी टोजो मला नरकात भेटले की दोघांना चपलेने बडवेन.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 11:07
दुसरे महायुद्ध जर्मनी हरण्यामागे जपानच होते हे चॅट जीपीटीनेही सांगीतले, शेवटची ओळ पहा. जर जपानने अमेरिका ऐवजी सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण गणित बदलले असते. खाली काही संभाव्य परिणाम आहेत: 1. जर्मनी आणि जपान दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता • पूर्वेला जपान आणि पश्चिमेला जर्मनी: • जर जपानने 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन फ्रंटवर लढावे लागले असते. • जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्राड जिंकणे सोपे झाले असते. • सोव्हिएत युनियन कदाचित पूर्णपणे कोसळले असते. 2. अमेरिका युद्धात उशिरा उतरली असती • जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता, तर अमेरिका लवकर युद्धात उतरली नसती. • त्यामुळे युरोपमध्ये जर्मनीला जिंकण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता. 3. हिटलरला युरोपमध्ये मोठे यश मिळाले असते • सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यास, हिटलर युरोपचा निर्विवाद सम्राट बनला असता. • ब्रिटन एकटे पडले असते आणि अखेर जर्मनीसमोर शरण गेले असते. 4. जपानला मोठी जमीन मिळाली असती • जपानला मंगोलिया, सायबेरिया आणि रशियाचा पूर्व भाग मिळाला असता. • तिथले तेल आणि संसाधने जपानसाठी खूप महत्त्वाचे ठरले असते. 5. अमेरिका शेवटी युद्धात आली असती, पण उशिरा • जर जपान आणि जर्मनी खूप मजबूत झाले असते, तर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांना हरवणे अवघड गेले असते. • कदाचित युद्ध 1950 पर्यंत चालले असते. ➡ निष्कर्ष: जर जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्णतः वेगळा असता. • जर्मनी आणि जपान कदाचित जिंकले असते. • अमेरिका युद्धात उशिरा आली असती. • सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असते. • जग आज जर्मन-नाझी आणि जपानी साम्राज्याच्या छायेत असते. परंतु जपानने अमेरिका निवडली, आणि त्यामुळे युद्धाचा प्रवाह पलटला!

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 14:48
जर १९४१ ला रशियावर जपानने हल्ला केला असता तर? चॅट जीपीटी Alternate History: If Japan Attacked Russia in 1941 Instead of the U.S. Background (Real History): • 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू केले. • दुसरीकडे, जर्मनीने जून 1941 मध्ये “Operation Barbarossa” अंतर्गत सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला. • स्टालिनच्या सैन्याने जर्मन आक्रमण थांबवले, कारण त्याने जपानकडून पूर्व आघाडीवर कोणताही धोका नव्हता याची खात्री केली होती. • जर जपानने त्याऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला असता. Step 1: जपान रशियावर हल्ला करतो (जून-जुलै 1941) • जर्मनी आधीच पश्चिमेकडून सोव्हिएत युनियनवर आक्रमण करत होता. • जपानने जर सायबेरियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन आघाड्यांवर युद्ध लढावे लागले असते. • सोव्हिएत सैन्याला पूर्व भागात मोठे नुकसान झाले असते आणि जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्रॅड जिंकणे सोपे गेले असते. • रशियन रेड आर्मी कमकुवत झाली असती आणि जर्मनी-मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला असता. Step 2: स्टालिनचा पराभव (1942-1943) • जर जर्मनी आणि जपान दोघांनी मिळून रशियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला युद्ध जिंकणे अशक्य झाले असते. • मॉस्को जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले असते. • स्टालिनशिवाय रशियामध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळले असते. • सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले असते (सायबेरिया जपानकडे, पश्चिम भाग जर्मनीकडे). Step 3: अमेरिका युद्धात उशिरा शिरतो किंवा भाग घेत नाही • जर जपानने अमेरिका ऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर पर्ल हार्बरवर हल्ला झाला नसता. • यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात लवकर सामील झाली नसती. • अमेरिका युद्धात उशिरा शिरल्यामुळे युरोपमध्ये जर्मनी अजूनही मजबूत राहिला असता. Step 4: जपान आणि जर्मनी युद्ध जिंकतात (1945 पर्यंत) • जपानने रशियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला असता (सायबेरिया, मंचुरिया, मंगोलिया). • जर्मनीने पश्चिम युरोप आणि सोव्हिएत युनियनचा मोठा भाग जिंकला असता. • इंग्लंड आणि अमेरिका एकटे पडले असते, त्यामुळे ते कदाचित जर्मनीविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार करण्यास भाग पाडले गेले असते. • नाझी जर्मनी आणि जपान जगावर राज्य केले असते. Step 5: भविष्यातील जग (1950 नंतर) • संपूर्ण युरोप नाझी तत्त्वज्ञानाखाली आला असता. • जपानने संपूर्ण पॅसिफिक आणि आशिया ताब्यात घेतले असते. • अमेरिका एकटे पडले असते आणि पुढील युद्धाची तयारी करत राहिले असते. • शीतयुद्ध (Cold War) अमेरिका विरुद्ध नाझी-जपान असे झाले असते, सोव्हिएत युनियन विरुद्ध नव्हे. ➡ निष्कर्ष: • जपानने जर 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्ण बदलला असता. • सोव्हिएत युनियन लवकर कोसळले असते आणि अमेरिका युद्धात उशिरा किंवा अजिबात शिरली नसती. • नाझी जर्मनी आणि जपान जगाच्या प्रमुख सत्ता बनल्या असत्या. परंतु… • जपानला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठी पुरेसे संसाधन नव्हते, त्यामुळे काही वर्षांनी जपानचा पराभव शक्य झाला असता. • अमेरिका शेवटी नाझी-जपान विरुद्ध अण्वस्त्र वापरून मोठे युद्ध केले असते. ➡ थोडक्यात, जग वेगळे दिसले असते, पण दीर्घकाळ जपान आणि जर्मनी दोघेही टिकले असते की नाही, हे अनिश्चित आहे. डिपसीक ही पर्यायी कथा पूर्ण करण्यासाठी, आपण या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या जगाचा विस्तार करू शकतो. या कथेत, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला आणि त्यानंतरच्या घटनांची मालिका वेगळ्या दिशेने वळली. ही कथा पूर्ण करताना, आपण युद्धाचे परिणाम, राजकीय बदल आणि जगभरातील प्रभाव पाहू शकतो. --- ### **१९४१: जपानचा रशियावर हल्ला** १९४१ मध्ये, जपानने आपल्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपोटी रशियावर हल्ला केला. त्यांनी पूर्व सायबेरियातील व्लादिवोस्तोक आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला. या हल्ल्यामुळे रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागले: पश्चिमेकडून जर्मनी आणि आताच पूर्वेकडून जपान. स्टॅलिनला आपल्या सैन्याची विभागणी करावी लागली, ज्यामुळे जर्मनीविरुद्धचा प्रतिकार कमकुवत झाला. --- ### **जपानच्या विजयाचा प्रभाव** जपानच्या यशामुळे आशियातील त्यांचे साम्राज्य आणखी मजबूत झाले. त्यांनी पूर्व सायबेरियातील तेल, कोळसा आणि इतर खनिज संसाधनांचा वापर करून आपली युद्धयंत्रणा सुधारली. याचा परिणाम म्हणून, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर आपले नियंत्रण वाढवले. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांवर जपानचे अधिराज्य वाढले. --- ### **रशियाचा प्रतिकार** रशियाने जपानविरुद्ध आपला प्रतिकार मजबूत केला. सायबेरियन सैन्याने जपानी सैन्याला अडवण्यासाठी कठोर लढा दिला. या संघर्षात रशियन सैन्याने हिवाळ्याचा फायदा घेऊन जपानी सैन्याला मागे हटवले. या युद्धात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या पूर्व भागातील लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला. --- ### **युद्धाचा शेवट** १९४५ मध्ये, जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, जपानने शरणागती पत्करली. या पर्यायी कथेत, जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले. रशियाने पूर्व सायबेरियातील प्रदेश परत मिळवले आणि जपानचे साम्राज्यवादी स्वप्न संपुष्टात आले. --- ### **युद्धानंतरचे जग** या पर्यायी कथेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग वेगळे दिसले असते: 1. **रशियाची स्थिती**: रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागल्यामुळे, त्यांची अर्थव्यवस्था आणि सैन्य दुर्बल झाले असते. यामुळे, स्टॅलिनचे नेतृत्व आणि सोव्हिएत संघाची स्थिती कमकुवत झाली असती. 2. **जपानची स्थिती**: जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या संसाधनांचा अपव्यय ठरला असता. यामुळे, त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती कमकुवत झाली असती आणि त्यांना अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी कमी संसाधने उपलब्ध झाली असती. 3. **अमेरिकेची भूमिका**: अमेरिकेची भूमिका या पर्यायी कथेतही महत्त्वाची राहिली असती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अमेरिकेने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील आपले नियंत्रण वाढवले असते. 4. **आशियातील राजकीय बदल**: जपानच्या पराभवामुळे, आशियातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले असते. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांना जपानी अधिराज्यापासून मुक्तता मिळाली असती. --- ### **निष्कर्ष** या पर्यायी कथेनुसार, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वेगळ्या दिशेने वळला असता. या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेले जग आजच्या जगापेक्षा वेगळे दिसले असते. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि वास्तविक इतिहासात जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला नाही. त्याऐवजी, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले होते. --- ही कथा तुमच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. जर तुम्हाला या कथेशी संबंधित अधिक माहिती किंवा तपशील हवे असतील, तर कृपया सांगा!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे. जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sun, 02/23/2025 - 19:12
पण, अजून काही पुस्तके वाचा... वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते. हा एक भाग झाला. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त. हा दुसरा भाग तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली. चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते. पाचवा आणि महत्वाचा भाग असा की... भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस... चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Fri, 03/14/2025 - 21:16
असे म्हणतात की इंग्रजांनी देश सोडताना एक अट घातली होती की सुभाषचंद्र बोस जेव्हा सापडतील तेव्हा ते युद्ध गुन्हेगार असल्याने भारताने त्यांना ब्रिटिशांंच्या हातात सोपविले पाहिजे व इंग्लंड आपल्या देशात त्यांचा न्यायनिवाडा करेल व नेहरूंनी ही अट मान्य केली होती कारण सुभाषचंद्र बोस सापडले असते तर त्यांना पंतप्रधान करावे असा जनतेचा दबाव येऊन नेहरूंना पंतप्रधानपद सोडावे लागले असते. म्हणून सुभाषचंद्र बोस कायम अज्ञातवासात राहिले.

आज एक भारी किस्सा घडला! नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक मी लॅपटॉप मध्ये उघडलेले होते. त्याच्या पहिल्या पानावर हिटलरचा फोटो आहे, माझा एक कलीग जवळ आला हा कोण नी काय केल ह्याने वगैरे विचारू लागला, त्याला मी पुस्तकाबद्दल सांगितले नी चर्चा लांबत गेली, हिटलरने केलेले इंग्लंड, रशियावरील हल्ले नी ज्यू हत्याकांडाबद्दल ज्यात गॅस चेंबर मध्ये लोक नेले जायचे नी गॅस सोडून मारायचे नी बाहेर काढून भट्ट्यात जाळायचे त्याला सांगितले, तो एवढच बोलला, “हायला हा एवढा डेंजर होता म्हणून ह्याच नाव हिटलर पडले का?” कहर! मी अर्धातास हसत होतो. :)

ऋषिकेश Mon, 12/24/2007 - 19:49
हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि. केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन Tue, 12/25/2007 - 09:53
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. १००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही. हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले. हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल. माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे-- १) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली. २) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा ३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग ४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का? इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो? आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का? भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार? हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का? कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे. अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्‍या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

In reply to by क्लिंटन

सागर Wed, 12/26/2007 - 13:02
क्लिंटन साहेब, एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत. हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते. जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे. स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते. दुसर्‍या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो. येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती. धन्यवाद, सागर

In reply to by क्लिंटन

अन्या दातार Tue, 01/29/2008 - 13:56
हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.

मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे. "हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि." हे मात्र खरेच. बिपिन.

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:12
हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात. पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 13:07
बिपीन आणि सुधीरराव , पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे. या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही. - सागर

डॉ.प्रसाद दाढे Fri, 12/28/2007 - 10:06
हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्‍या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे. सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर Fri, 12/28/2007 - 13:50
डॉक्टरसाहेब, वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ? इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल. तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे. मनःपूर्वक धन्यवाद - सागर

In reply to by विसोबा खेचर

सागर Fri, 12/28/2007 - 14:00
तात्या, मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा. तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे? तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला. (तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर

डॉ.प्रसाद दाढे Fri, 12/28/2007 - 14:31
जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा -Rise & Fall Of Third Reich-William Shirer -Trail of Fox: Biography of Rommel -Panzer Leader: Autobiography of Guderian -Defeat into victory: Autobiography of Slim -Encyclopedia of Third Reich

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर Fri, 12/28/2007 - 20:27
डॉक्टरसाहेब, तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते... पहा शक्य झाले तर Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे. शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्‍या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते. ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे. एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते. जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्‍या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्‍या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते... तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते... माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF (हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.) धन्यवाद सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर गुरुवार, 01/03/2008 - 13:09
सुधीरकाका , राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल. कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल. धन्यवाद सागर

डॉ.प्रसाद दाढे Sat, 12/29/2007 - 21:42
तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल. आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर गुरुवार, 01/03/2008 - 16:05
'अरे प्रसाद' मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे. कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील. हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे. दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या. त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते... बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले. तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :) विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? ) धन्यवाद - सागर

प्रमोद देव Sat, 12/29/2007 - 22:06
प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-) झकास! हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 12/30/2007 - 09:11
माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/03/2008 - 10:49
मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत. तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर गुरुवार, 01/03/2008 - 16:11
नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो... पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे. खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते... खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही. असो... सागर

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पुष्कर Wed, 01/16/2008 - 08:26
भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू. - पुष्कर

In reply to by पुष्कर

पुष्कर Sat, 02/01/2025 - 11:53
बर्‍याच वर्षांनी आज इथे पुन्हा आलो. त्या वेळी दादांना इथल्या साधकबाधक चर्चेविषयी सांगितलं होतं आणि त्यांना ऐकून खूप छान वाटलं होतं. आता दादा नाहीत आणि आम्ही पण तिथे राहत नाही, पण शेजारी म्हणून खूप सुंदर आठवणी मागे राहिल्या आहेत.

भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 02:16
अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली... आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...

अरविन्दनरहरजोशी गुरुवार, 01/17/2008 - 16:58
अरविन्द हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे. हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही. जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.

In reply to by अरविन्दनरहरजोशी

ऋषिकेश गुरुवार, 01/17/2008 - 20:35
>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/17/2008 - 19:49
पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन. तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन. जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.

नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक काही दिवसाआधी वाचायला सुरुवात केली. आता पूर्वार्ध वाचून संपवलाय. थोडक्यात घडामोडी सांगतो. अडॉल्फ हिटलर नावाचा मुलगा जर्मन प्रेमी असतो, ऑस्ट्रिया सह अखंड जर्मन राष्ट्र बनावे अशी त्याची इच्छा असते. व्हेनिस शहरात तो भनंग अवस्थेत फिरत असतो, देशाच्या वाईट अवस्थेला ज्यू जबाबदार आहेत असे त्याचे ठाम मत असते. मग एका दिवशी पहिले महायुद्ध पेटते नी भनंग हिटलर जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात सैन्यभरतीचा अर्ज करतो. निवडला जातो नी त्याचे दिवस पलटतात, दोन वेळा तो जखमी होतो. ३५०० सैनिकांच्या तुकडीत ५०० परत येतात त्यात हिटलर एक असतो. जर्मनीचा कैसर पळून जातो नी जर्मनी देश युद्ध हरतो, मेलेल्याला अजुन मारावे तसे व्हेनिसच्या तहाच्या अटी जर्मनीवर लादल्या जातात नी जर्मनी भरडला जातो. ह्या रागातून एक अपत्य जन्मत ते म्हणजे हिटलर. सैन्यात सैनिकाना लोकशाही चांगली वाटू नये म्हणून सैनिकाना अधिकारी भाषण देत असतात ह्यात एकदा एक अधिकारी ज्यूंबद्दल चांगलं बोलतो, हिटलर ते थांबवून ज्यूंबद्दल वाईट नी देशाबद्दल चांगले बोलतो, अधिकारी खूश होऊन हिटलर ला असेभाषणं देण्याची जबाबदारी देऊन सैन्याच्या राजकीय विभागात घेतो. हिटलरला राजकीय पक्षांवर नजर ठेवायची जबाबदारी मिळते, एकदा हिटलरला जर्मन वर्कर्स पार्टी ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्ष बद्दल रिपोर्ट सादर करायची ऑर्डर सुटते, सैन्य कम्युनिस्ट पक्षांना घाबरत असते. हिटलर त्या पक्षाच्या सभेला साध्या वेशात जातो, तिथे फक्त २५ लोक जमलेले असतात, सभेत हिटलरला एक छोटे ४० पाणी पुस्तक मिळते त्या पुस्तकात हिटलरच्या मनातल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. नंतर हिटलरला त्या पक्षाचे सभासद झाल्याचे पत्र मिळते, नंतर एका नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी नावाच्या २० -२५ सभासद असलेल्या पक्षाचे आणी जर्मन वर्कर्स पक्षाचे एकत्रीकरण होते व नवीन पक्ष स्थापला जातो “नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (नाझी) ह्या पक्षाला नेत्याची आवश्यकता आहे हे ओळखून हिटलर सैन्याचा राजीनामा देतो नी पूर्णवेळ पक्षाला वाहून घेतो. हिटलरच्या वक्तृत्व कलेने पक्ष चांगलाच फोफावतो, त्याला चांगले साथीदारही मिळतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या सर्वोच्च सैन्याधिकार्याला धरून हिटलर मोर्चा काढतो व पकडला जाऊन जेल मध्ये जातो तिथे तो “माईन काम्फ” आत्मचरित्र लिहितो. अनेक वर्षांच्या संघर्षाने पक्ष निवडणुका लढवत सत्तेत येतो व हिटलर सर्व पक्षांवर बंदी घालून फक्त एकच पक्ष ठेवतो, नाझी नी चिन्ह स्वस्तिक. नंतर पक्ष वाढवणाऱ्या काही मित्रांच्याही हत्या करतो. इंग्लंडकडून सैन्य वाढवायला नी नाविकदल वाढवायला परवानगी मिळवतो. पुढे चार पाच वर्षातच जर्मनीची तुफ्फान प्रगती होते. नंतर हिटलर बाजूचे ऑस्ट्रिया नी चेकोस्लोवाकीया गिळतो. हे हिटलर नावाचे उधळलेले गाढव पूर्वेकडे सरकतेय त्यामुळे रशियावर आदळेल असे फ्रान्स इंग्लंडला वाटते. पण स्टॅलिन हे पश्चिमेवर उधळायला हीटलरशी हातमीळवणी करतो. सैन्य पोलंड सीमेवर जमा होऊन पाऊणे पाच वाजता पोलंड मध्ये घुसते. पोलंड रशिया नी जर्मनी अर्धा अर्धा वाटून घेतात. स्टॅलिनला फिनलँड ने चांगलेच चोपले आहे, फिनलँड चे २५ हजार तर रशियाचे २ लाख सैनिक मेलेत. हिटलरने नार्वे जिंकलाय. ह्यामुळे बुळा चेंबर्लेन जाऊन हिटलरला ओळखलेला एकमेव माणूस चर्चिल पंतप्रधान झालाय. फ्रान्समध्ये नाझी सैन्य घुसलय. पुढे वाचेन तसा लिहितो… :) - दोस्त राष्ट्रांना पाठिंबा असलेला अमरेंद्र बाहुबली

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/06/2024 - 20:59
जेते इतिहास लिहितात.... कृपया खालील पुस्तक पण वाचा... https://www.flipkart.com/hi/adolf-hitler-ani-dusare-mahayuddha-satya-aani-viparyas/p/itmfemdvavcgz95q एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि एकाच घटनेला असंख्य कंगोरे....

कर्नलतपस्वी Fri, 12/06/2024 - 18:48
करून दिलेली ओळख वाचकांना पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते. कुठलाही, विशेषत: बहुचर्चित राज्यकर्ते जे तानाशाह म्हणून ओळखले जातात. सुरवातीचे देशप्रेम नंतर व्यक्तिगत महत्वाकांक्षेत रुपांतरीत होते आणी आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व य्योग्य अयोग्य मार्ग अवलंबीतात. त्या काळाच्या परिप्रेक्षातून त्यांना जे वाटले त्यांनी केले. पण त्या गोष्टींचा भविष्यात झालेला परिणाम अभ्यासणे महत्वाचा असतो. औरंगजेब सहिष्णू असता तर कदाचित मराठा साम्राज्य उदयाला आले नसते. अर्थात हे माझे मत. अमरेंन्द्र बाहुबली या तरूण मिपाखराने बरेच प्रयत्न करून हे पुस्तक मिळवले,वाचतोय आणी आपले मत यावर व्यक्त करतो याची प्रशंसा केल्याशिवाय रहावत नाही. लेखक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 19:29
मी हे पुस्तक 1993 साली वाचले तेव्हा माझी जागतिक इतिहासाबद्दलचची समज फारशी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला हे पुस्तक क्लिष्ट वाटले होते पण हळूहळू पुस्तकांनी प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा नेता हिटलर आणि त्याच्या साम्राज्याची भूक, आक्रमणे, यशोगाथा, महायुद्ध हे सगळं वाचण्यात रंगून गेलो. मी त्याचवेळी जगाचा नकाशा आणला आणि हिटलर चे मार्गक्रमण आक्रमण अभ्यासता अभ्यासता नकाशा पहात कोणता देश कुठे आहे, कोणता देश जर्मनीच्या शेजारी आहे याचे हळूहळू आकलन होऊ लागले. या पुस्तकाच्या वाचनाचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ते भारलेपण मला आजही आठवते. त्यामुळे या पुस्तकाचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. या पाठोपाठ काही वर्षांनी म्हणजे पाच सात वर्षातच मी वीणा गव्हाणकर यांचे कृषी तज्ञ आणि क्रांतिकारक गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर खानखोजे यांच्यावरील " डॉ खानखोजे - नाही चिरा नाही पणती" हे पुस्तक वाचले हाही अनुभव अविस्मरणीय होता. ( वाचले नसेल तर अवश्य वाचा) अशी पुस्तके वाचता वाचता जी परिपक्वता अनुभवली ते जीवनात कायम उपयोगी पडले हा भागाव असताना हे सर्व आठवले. !! धन्यवाद !!

मला दुसरे महायुद्ध वाचताना खूप दडपण येतय! काय म्हणावे जर्मन सेनेला आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील ही सर्वात ताकदवान सेना असावी! रोमेल सारख्या उत्कृष्ट ती भयंकर भारी विजय मिळालेल्या सेनानीला हिटलर रसद पाठवत नाहीये आणी त्यामुळे सुएझ कालवा हिटलरने ताब्यात घेतला नाही कारण त्याला रशियावर हल्ला करायचा आहे. मोलोटोव स्टॅलीन ही जोडगोळी नी हिटलरचा मॉस्कोतील वकील जर्मनी- रशिया युद्ध होऊ नये म्हणून परकोटीचा प्रयत्न करताहेत. हे सगळं वाचून माझ्य मनावर प्रचंड दडपण येतंय पुढे वाचल्या जात नाहीये. :( सुएझ कालवा घेतला तर इंग्लंड संपला हे सोपे गणित असूनही हिटलरने ते का केले नाही? रशियावरील हल्ला १९४१ ऐवजी ४२ मध्येही करता आला असता ना? :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 10:58
https://www.amazon.in/-/hi/Parag-Vaidya/dp/B07NVQRTBZ एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. ह्या पुस्तकात, चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन, यांनी हिटलरची कशी गोची करून ठेवली होती? हे तारखे नुसार आणि पुराव्या सकट सांगितले आहे.

हे पुस्तक दोन दिवसा आधी मी वाचून संपवले नी माझी झोप उडालीय नी कशातच मन लागत नाहीये. मला ह्यावर उतारा पाहिजे. मॉस्कोत पोहोचून क्रेमलिनचे मनोरे पाहणारे जर्मन सैन्य हारले ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हिटलर मरो तिकडे पण इथके अद्भुत युद्ध लढणारे जर्मन्स हरायला नको होते असे का माहीत का वाटतेय? कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून? हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे. रशियाला जपानने पाठीत रट्टा घातला असता तर हिटलरने रशीया जिंकला असता नी नंतर झालेली सैन्य हानी टळली असतीनी त्याच सेनेच्या एका टोल्यातच इंग्लंड पडले असते. मूर्ख जपान्यांनी रशिया पाडला तर नाहीच पण वरून अमेरिकेला युद्धात ओढले. जर्मनी युद्ध हरल्यावर जपान्याना वाचवायला अरबातले उंट येणार होते का? मूर्ख बेअक्कल जपानी! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून?
नुसते तेच एक पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावरील त्याने काही केलेल्या चुकांमुळे तो हरला असे वाटायचा संभव आहे. ते पुस्तक जर्मनीच्या बाजूने लिहिले आहे असे मलाही वाटते. शाळेत असताना ते पुस्तक वाचूनच हिटलरचे गारूड मला पडले होते आणि मी अगदी हिटलरभक्त झालो होतो. वर्तमानपत्रातील एका लेखात आलेला हिटलरचा फोटो कापून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर पण चिकटवला होता.
हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे.
ते एक कारण झाले. फक्त जपान्यांमुळे हिटलर हरला असे म्हणता येईल असे वाटत नाही. इतरही कारणे आहेत. १. सुखासीन मुसोलिनी उगीच हुशार्‍या करत होता पण इटालियन सैन्याचा रणांगणावर उपयोग शून्य होता. आफ्रिकेतून ब्रिटीश सैन्य ग्रीसमार्गे युरोपात येऊन हिटलरला अडचण करू शकले असते म्हणून ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरने मुसोलिनीकडे दिली. ग्रीस जिंकणे सोडाच इटलीने ग्रीसवर हल्ला केल्यावर ग्रीसने असा जबरदस्त तडाखा इटलीच्या सैन्याला दिला की ग्रीसचेच सैन्य इटलीच्या अल्बेनिया या वसाहतीत घुसले. मग परत ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरवरच आली. त्यात कालापव्यय झाला त्यामुळे रशियावर हल्ला करायला उशीर झाला म्हणून ऐन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोचले. ते जर दीडेक महिना आधी पोचले असते तर कदाचित मॉस्को पडलेही असते. २. युगोस्लाव्हियात अनपेक्षित तिखट प्रतिकार झाला त्यामुळेही रशियावरील हल्ल्याला विलंब झाला. ३. हिटलरने बेल्जिअममध्ये कोंडीत पकडलेल्या तीन-साडेतीन लाख ब्रिटीश-फ्रेंच सैनिकांना फ्रान्सच्या डंकर्क बंदरापर्यंत जाऊ दिले. समजा तितके ब्रिटिश-फ्रेंच सैनिक हिटलरच्या ताब्यात गेले असते तर ब्रिटिशांचे कंबरडे पुरते मोडले असते. खरं तर डंकर्कला पळून येणे हा ब्रिटिशांचा पराभव होता पण तितके सैनिक वाचले म्हणजे त्या पराभवातही एक विजय होता. चर्चिलनेही तेच म्हटले होते. ४. हिटलरने आफ्रिकन आघाडीवर विशेष लक्ष दिले नाही. जर इजिप्त ही ब्रिटिश वसाहत जिंकून सुएझवर नियंत्रण हिटलरने मिळवले असते तर ब्रिटिशांची बरीच अडचण झाली असती कारण भारत आणि आशियातील इतर वसाहतींमधून येणारी रसद मिळवायला केप ऑफ गुडहोप मार्गे म्हणजे जुन्या मार्गाने बराच वळसा घालून यावे लागले असते. मुद्दा #३ आणि #४ वरून दिसते की हिटलरला ब्रिटिशांबरोबर युध्द खरं तर नको होते. कारण त्याच्या मते ब्रिटिश उच्च दर्जाच्या रक्ताचे होते. त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड आणि रशियात. ५. रशियन आघाडीवरही स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकणे शक्य नाही हे जर्मन सेनानी पोलसला आधीच समजले होते. त्याने हिटलरकडे माघारीची परवानगी मागितली होती. पण हिटलरने त्याला म्हटले- तुला कोणाला पाठ दाखवत माघार घ्यायची आहे? हलक्या रक्ताच्या स्लाव्ह लोकांना? त्यामुळे त्याने माघारीची परवानगी नाकारली. मग एकदा रशियन सेनानी झुकॉव्हने पिछाडीकडील फळी कापून जर्मन सैन्याचा माघारीचा रस्ता बंद केला आणि जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. मग अगदी नामुष्कीकारक पराभव होणे क्रमप्राप्त होते. इतरही कारणे आहेत/असतीलच. त्या सगळ्याचे विश्लेषण नाझी भस्मासूराचा उदयास्त पुस्तकात अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चांसूकू सर, मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला. एकतर रशियन सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी लढायला नकार दिला होता. मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले. हा मूर्खपणा कमी की काय म्हणून गरज नसताना लेनिन गड नी स्टॅलिन गड लढत बसायला फौजेला सांगितले. त्याचे सर्व सैन्यप्रमुख सरळ मॉस्कोत घुसावे ह्या मताचे होते. क्रूव की क्रीव्ह (युक्रेनवाले नव्हे) शहर लढवा असा आदेश हिटलरने दिल्यावर त्याचा कुठलातरी जनरल त्याला तोंडावर बोलला की हे शहर नकाशात कुठे आहे कुणाला माहीत तरी आहे का? मग का लढवायचे? १९४१ नंतर मूळचा हुशार असलेला हिटलर विक्षिप्त सारखा वागू लागला होता. त्यातच त्याने अनेक ठिकाणी सैन्य माघारी घेऊन दिले नाही. पुढे जपानला रशियावर हल्ला करा अस कन्वेन्स करता आल नाही. जपानने खरोखर मोठा मूर्खपणा केला. त्यामुळे थंडी हे कारण रशियन आघाडीवर सांगितले गेले असले तरी थंडी आधीच हिटलर ला मॉस्को जिंकायची पुरेपूर संधी होती. हिटलरचा मूर्खपणा नि जपान्यांची बेअकली ह्यामुळे हे जिंकेलेलयुद्ध जर्मनीच्या हातातून गेले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला.
रशियावर हल्ला व्हायला उशीर झाला त्यात ते एक कारण होते. मुद्दा हा की हिटलरने रशियात जे काही केले ते आणि तसेच केले असते तरी आणखी १५ दिवस त्याच्याकडे असते तरी युध्दाचा निकाल वेगळा लागला असता/ लागू शकला असता ही शक्यता आहे.
सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते.
हे खुद्द रशियात नाही तर बाल्टिक राज्ये आणि युक्रेनमध्ये झाले होते. पण जर्मन सैन्य रशियात घुसले तेव्हा त्यांनी किएव्हमध्ये काय काय धुमाकूळ घातला होता याच्या बातम्या लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे रशियात अधिक कडवा प्रतिकार झाला होता.
मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले.
स्मोलेन्स्क १० सप्टेंबरला जिंकले. पण त्या लढाईतच पाऊस सुरू झाला होता, रशियातील वातावरणात पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता त्यामुळे जर्मन रणगाड्यांची हालचाल मंदावली होती. तसेच मॉस्कोकडे पुढे जाताना दक्षिणेकडून हल्ला झाल्यास सैन्य कोंडीत पकडले जाईल ही पण एक शक्यता होती म्हणून दक्षिणेकडे ब्रियान्स्क जिंकायला हिटलरने प्राधान्य दिले. आता ती घटना उलटून गेल्यावर हिटलरने थेट मॉस्कोकडे जायला हवे होते हे पश्चातबुद्धीने म्हणणे सोपे आहे पण त्यावेळी निर्णयप्रक्रीयेत हे इतरही घटक होते. त्याप्रमाणेच मॉस्कोच्या वाटेवर व्याझमामध्ये अपेक्षेपेक्षा बराच जास्त कडवा प्रतिकार झाला आणि पुढील वाटचाल मंदावली. इतके असूनही १२-१३ डिसेंबरच्या सुमारास जर्मन सैन्य मॉस्कोच्या उपनगरापर्यंत पोचले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. पण जपानने रशियाच्या पाठीत वार का नाही केला हे समजत नाही, इतके मूर्ख असतील जपानी वाटले नव्हते. हिटलरनेही सैन्य मागे न घेऊन बराच मूर्खपणा केला. हिटलर नी टोजो मला नरकात भेटले की दोघांना चपलेने बडवेन.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 11:07
दुसरे महायुद्ध जर्मनी हरण्यामागे जपानच होते हे चॅट जीपीटीनेही सांगीतले, शेवटची ओळ पहा. जर जपानने अमेरिका ऐवजी सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण गणित बदलले असते. खाली काही संभाव्य परिणाम आहेत: 1. जर्मनी आणि जपान दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता • पूर्वेला जपान आणि पश्चिमेला जर्मनी: • जर जपानने 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन फ्रंटवर लढावे लागले असते. • जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्राड जिंकणे सोपे झाले असते. • सोव्हिएत युनियन कदाचित पूर्णपणे कोसळले असते. 2. अमेरिका युद्धात उशिरा उतरली असती • जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता, तर अमेरिका लवकर युद्धात उतरली नसती. • त्यामुळे युरोपमध्ये जर्मनीला जिंकण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता. 3. हिटलरला युरोपमध्ये मोठे यश मिळाले असते • सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यास, हिटलर युरोपचा निर्विवाद सम्राट बनला असता. • ब्रिटन एकटे पडले असते आणि अखेर जर्मनीसमोर शरण गेले असते. 4. जपानला मोठी जमीन मिळाली असती • जपानला मंगोलिया, सायबेरिया आणि रशियाचा पूर्व भाग मिळाला असता. • तिथले तेल आणि संसाधने जपानसाठी खूप महत्त्वाचे ठरले असते. 5. अमेरिका शेवटी युद्धात आली असती, पण उशिरा • जर जपान आणि जर्मनी खूप मजबूत झाले असते, तर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांना हरवणे अवघड गेले असते. • कदाचित युद्ध 1950 पर्यंत चालले असते. ➡ निष्कर्ष: जर जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्णतः वेगळा असता. • जर्मनी आणि जपान कदाचित जिंकले असते. • अमेरिका युद्धात उशिरा आली असती. • सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असते. • जग आज जर्मन-नाझी आणि जपानी साम्राज्याच्या छायेत असते. परंतु जपानने अमेरिका निवडली, आणि त्यामुळे युद्धाचा प्रवाह पलटला!

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 14:48
जर १९४१ ला रशियावर जपानने हल्ला केला असता तर? चॅट जीपीटी Alternate History: If Japan Attacked Russia in 1941 Instead of the U.S. Background (Real History): • 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू केले. • दुसरीकडे, जर्मनीने जून 1941 मध्ये “Operation Barbarossa” अंतर्गत सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला. • स्टालिनच्या सैन्याने जर्मन आक्रमण थांबवले, कारण त्याने जपानकडून पूर्व आघाडीवर कोणताही धोका नव्हता याची खात्री केली होती. • जर जपानने त्याऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला असता. Step 1: जपान रशियावर हल्ला करतो (जून-जुलै 1941) • जर्मनी आधीच पश्चिमेकडून सोव्हिएत युनियनवर आक्रमण करत होता. • जपानने जर सायबेरियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन आघाड्यांवर युद्ध लढावे लागले असते. • सोव्हिएत सैन्याला पूर्व भागात मोठे नुकसान झाले असते आणि जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्रॅड जिंकणे सोपे गेले असते. • रशियन रेड आर्मी कमकुवत झाली असती आणि जर्मनी-मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला असता. Step 2: स्टालिनचा पराभव (1942-1943) • जर जर्मनी आणि जपान दोघांनी मिळून रशियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला युद्ध जिंकणे अशक्य झाले असते. • मॉस्को जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले असते. • स्टालिनशिवाय रशियामध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळले असते. • सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले असते (सायबेरिया जपानकडे, पश्चिम भाग जर्मनीकडे). Step 3: अमेरिका युद्धात उशिरा शिरतो किंवा भाग घेत नाही • जर जपानने अमेरिका ऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर पर्ल हार्बरवर हल्ला झाला नसता. • यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात लवकर सामील झाली नसती. • अमेरिका युद्धात उशिरा शिरल्यामुळे युरोपमध्ये जर्मनी अजूनही मजबूत राहिला असता. Step 4: जपान आणि जर्मनी युद्ध जिंकतात (1945 पर्यंत) • जपानने रशियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला असता (सायबेरिया, मंचुरिया, मंगोलिया). • जर्मनीने पश्चिम युरोप आणि सोव्हिएत युनियनचा मोठा भाग जिंकला असता. • इंग्लंड आणि अमेरिका एकटे पडले असते, त्यामुळे ते कदाचित जर्मनीविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार करण्यास भाग पाडले गेले असते. • नाझी जर्मनी आणि जपान जगावर राज्य केले असते. Step 5: भविष्यातील जग (1950 नंतर) • संपूर्ण युरोप नाझी तत्त्वज्ञानाखाली आला असता. • जपानने संपूर्ण पॅसिफिक आणि आशिया ताब्यात घेतले असते. • अमेरिका एकटे पडले असते आणि पुढील युद्धाची तयारी करत राहिले असते. • शीतयुद्ध (Cold War) अमेरिका विरुद्ध नाझी-जपान असे झाले असते, सोव्हिएत युनियन विरुद्ध नव्हे. ➡ निष्कर्ष: • जपानने जर 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्ण बदलला असता. • सोव्हिएत युनियन लवकर कोसळले असते आणि अमेरिका युद्धात उशिरा किंवा अजिबात शिरली नसती. • नाझी जर्मनी आणि जपान जगाच्या प्रमुख सत्ता बनल्या असत्या. परंतु… • जपानला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठी पुरेसे संसाधन नव्हते, त्यामुळे काही वर्षांनी जपानचा पराभव शक्य झाला असता. • अमेरिका शेवटी नाझी-जपान विरुद्ध अण्वस्त्र वापरून मोठे युद्ध केले असते. ➡ थोडक्यात, जग वेगळे दिसले असते, पण दीर्घकाळ जपान आणि जर्मनी दोघेही टिकले असते की नाही, हे अनिश्चित आहे. डिपसीक ही पर्यायी कथा पूर्ण करण्यासाठी, आपण या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या जगाचा विस्तार करू शकतो. या कथेत, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला आणि त्यानंतरच्या घटनांची मालिका वेगळ्या दिशेने वळली. ही कथा पूर्ण करताना, आपण युद्धाचे परिणाम, राजकीय बदल आणि जगभरातील प्रभाव पाहू शकतो. --- ### **१९४१: जपानचा रशियावर हल्ला** १९४१ मध्ये, जपानने आपल्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपोटी रशियावर हल्ला केला. त्यांनी पूर्व सायबेरियातील व्लादिवोस्तोक आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला. या हल्ल्यामुळे रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागले: पश्चिमेकडून जर्मनी आणि आताच पूर्वेकडून जपान. स्टॅलिनला आपल्या सैन्याची विभागणी करावी लागली, ज्यामुळे जर्मनीविरुद्धचा प्रतिकार कमकुवत झाला. --- ### **जपानच्या विजयाचा प्रभाव** जपानच्या यशामुळे आशियातील त्यांचे साम्राज्य आणखी मजबूत झाले. त्यांनी पूर्व सायबेरियातील तेल, कोळसा आणि इतर खनिज संसाधनांचा वापर करून आपली युद्धयंत्रणा सुधारली. याचा परिणाम म्हणून, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर आपले नियंत्रण वाढवले. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांवर जपानचे अधिराज्य वाढले. --- ### **रशियाचा प्रतिकार** रशियाने जपानविरुद्ध आपला प्रतिकार मजबूत केला. सायबेरियन सैन्याने जपानी सैन्याला अडवण्यासाठी कठोर लढा दिला. या संघर्षात रशियन सैन्याने हिवाळ्याचा फायदा घेऊन जपानी सैन्याला मागे हटवले. या युद्धात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या पूर्व भागातील लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला. --- ### **युद्धाचा शेवट** १९४५ मध्ये, जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, जपानने शरणागती पत्करली. या पर्यायी कथेत, जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले. रशियाने पूर्व सायबेरियातील प्रदेश परत मिळवले आणि जपानचे साम्राज्यवादी स्वप्न संपुष्टात आले. --- ### **युद्धानंतरचे जग** या पर्यायी कथेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग वेगळे दिसले असते: 1. **रशियाची स्थिती**: रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागल्यामुळे, त्यांची अर्थव्यवस्था आणि सैन्य दुर्बल झाले असते. यामुळे, स्टॅलिनचे नेतृत्व आणि सोव्हिएत संघाची स्थिती कमकुवत झाली असती. 2. **जपानची स्थिती**: जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या संसाधनांचा अपव्यय ठरला असता. यामुळे, त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती कमकुवत झाली असती आणि त्यांना अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी कमी संसाधने उपलब्ध झाली असती. 3. **अमेरिकेची भूमिका**: अमेरिकेची भूमिका या पर्यायी कथेतही महत्त्वाची राहिली असती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अमेरिकेने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील आपले नियंत्रण वाढवले असते. 4. **आशियातील राजकीय बदल**: जपानच्या पराभवामुळे, आशियातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले असते. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांना जपानी अधिराज्यापासून मुक्तता मिळाली असती. --- ### **निष्कर्ष** या पर्यायी कथेनुसार, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वेगळ्या दिशेने वळला असता. या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेले जग आजच्या जगापेक्षा वेगळे दिसले असते. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि वास्तविक इतिहासात जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला नाही. त्याऐवजी, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले होते. --- ही कथा तुमच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. जर तुम्हाला या कथेशी संबंधित अधिक माहिती किंवा तपशील हवे असतील, तर कृपया सांगा!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे. जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sun, 02/23/2025 - 19:12
पण, अजून काही पुस्तके वाचा... वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते. हा एक भाग झाला. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त. हा दुसरा भाग तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली. चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते. पाचवा आणि महत्वाचा भाग असा की... भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस... चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Fri, 03/14/2025 - 21:16
असे म्हणतात की इंग्रजांनी देश सोडताना एक अट घातली होती की सुभाषचंद्र बोस जेव्हा सापडतील तेव्हा ते युद्ध गुन्हेगार असल्याने भारताने त्यांना ब्रिटिशांंच्या हातात सोपविले पाहिजे व इंग्लंड आपल्या देशात त्यांचा न्यायनिवाडा करेल व नेहरूंनी ही अट मान्य केली होती कारण सुभाषचंद्र बोस सापडले असते तर त्यांना पंतप्रधान करावे असा जनतेचा दबाव येऊन नेहरूंना पंतप्रधानपद सोडावे लागले असते. म्हणून सुभाषचंद्र बोस कायम अज्ञातवासात राहिले.

आज एक भारी किस्सा घडला! नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक मी लॅपटॉप मध्ये उघडलेले होते. त्याच्या पहिल्या पानावर हिटलरचा फोटो आहे, माझा एक कलीग जवळ आला हा कोण नी काय केल ह्याने वगैरे विचारू लागला, त्याला मी पुस्तकाबद्दल सांगितले नी चर्चा लांबत गेली, हिटलरने केलेले इंग्लंड, रशियावरील हल्ले नी ज्यू हत्याकांडाबद्दल ज्यात गॅस चेंबर मध्ये लोक नेले जायचे नी गॅस सोडून मारायचे नी बाहेर काढून भट्ट्यात जाळायचे त्याला सांगितले, तो एवढच बोलला, “हायला हा एवढा डेंजर होता म्हणून ह्याच नाव हिटलर पडले का?” कहर! मी अर्धातास हसत होतो. :)
लेखनविषय:
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

जुने जाऊद्या मरणालागुनी...

विसुनाना ·

आजानुकर्ण Mon, 12/24/2007 - 15:45
सभोवताली सध्या होत असलेले बदल आणि त्यांचा वेग भल्याभल्यांना भ्रमित करून टाकणारा आहे. संस्कृतीचा अर्थही कडवेपणा, कर्मठपणा असा घेतला जातो. दहाबारा वर्षांपूर्वी दिसत नव्हती इतकी गर्दी मंदिरांच्या रांगांमध्ये आज दिसते. प्रत्येक दिवशी टीव्हीवर दिसणारी दृष्ये, वर्तमानपत्रातल्या बातम्या, रस्त्यावर ऐकलेले काही यामुळे अचंबित व्हायला होते. या सर्वापासून दूर पळून जावे आणि तिथे काही चांगली पुस्तके घेऊन बसावे असे खरेच वाटते. (संभ्रमित) आजानुकर्ण या विषयावरील चर्चा मात्र वाचायला आवडेल. (उत्सुक) आजानुकर्ण.

In reply to by विसुनाना

आजानुकर्ण Mon, 12/24/2007 - 16:05
हे थोपवायचे मार्ग शोधण्याआधी हे थोपवणे आवश्यक आहे का आणि थोपवायचे कशासाठी या प्रश्नांची उत्तरे मला शोधावी लागतील. :) जर ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हेच हवे असेल तर उरलेल्यांनी निमूटपणे पाहणे हेच योग्य ठरते. (आठवा विदूषक मधील कावळे आणि राजहंसाची कथा. :)) (निरुत्तर) आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 12/24/2007 - 16:54
तात्यांची साधना कोळीणही 'क्रॉफर्ड मॉल' किंवा 'म. ज्योतिराव फुले विक्रीसंकुला'त शूभ्र पांढरा 'ऍप्रन' घालून, बांधलेल्या केसांवर वेणीऐवजी 'कॅप' लेऊन 'ग्लोव्ज' चढवलेल्या हातांनी 'फ्रेश फिश'ची 'पॅकेटस' 'चिलर रॅक'वर रचू लागेल. नानासाहेब, खरं आहे तुमचं! तुमची तळमळ आम्हाला समजते आहे, कारण तीच आमचीही तळमळ आहे. पण सध्या तरी कालाय तस्मै: नम: म्हणण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटतं! आपला, (किंचित उदास) तात्या.

विसूनाना, आपले स्वगत आवडले. पण, वरील मंड्ळी म्हणतात तसे काळाला सामोरे जावेच लागेल आणि त्याच्या परिणामांनाही !!! हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे. बाकी,आपल्या स्वगतवजा चिंतनातील वेगवेगळ्या संदर्भांबरोबर केलेली मांडणी तितकीच आवडली. पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही. हाहाहा:)))) इतकी ओळ कॉपी करुन टाका रे कोणीतरी त्या तिकडे, एकदम पलिकडे ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Mon, 12/24/2007 - 19:53
स्वगत खूप आवडले! हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे. मनातलं बोललात डॉ.साहेब. पु.ल. म्हणायचे तसं.. "समोरचा रेडियो कितीही ठणाणा करत असला तरी ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजावं निदान त्रास तरी कमी होतो :)" -ऋषिकेश

छोटा डॉन Mon, 12/24/2007 - 20:25
आपला लेख वाचला, अतिशय उत्तम मांडणी आहे. पण मला अजून एका आयामाचा उल्लेख करू वाटतो तो म्हणजे आपापसातील संबंध. असे पाहिले तर नव्या युगाबरोबरच अनेक प्रकारची प्रगत दळणवळण व संवादाची साधने आली. पण प्रश्न असा आहे की आपण त्याचा खरच योग्य वापर केला का? आपल्यामधिल संमंध व संवाद तेवेढे खरच समॄध्ध झाले का ? का आपण कुठल्या आभासी अशा "मायाजाला" त वावरत आहे , की जेथे आपणाला जे काही चांगले व प्रगत वाटत आहे तो प्रत्येक्षात एक भ्रम आहे यानिमित्ताने नेटवर एक मस्त उतारा मिळाला..... या विषयाला समर्पकच आहे ..... आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणूसकीची कमी झाली का ? रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ? खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली घरं मोठी पण कुटुंब छोटी.. सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत पण आतल्या हरण्याचं काय ? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?

प्रमोद देव Mon, 12/24/2007 - 22:42
बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. त्याप्रमाणे बरेच काही बदलले आहे आणिअसेच बदलत राहील. जे चांगले आहे ते नक्कीच टिकून राहील बाकीचे नामशेष होईल. उदा. विजेचे दिवे आले तरी अजूनही वेळप्रसंगी मेणबत्या,कंदिल लागतातच. हाताने वारा घालायचे पंखे लागतातच. त्यांचे महत्व कमी झाले असले तरी ते नामशेष झालेले नाही. असेच भाषेचे अथवा इतर अनेक गोष्टींचे आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बदलत्या रुपात स्वीकारून आपण त्या प्रमाणे आपल्यात बदल केल्यास हे जास्त जड जाणार नाही असे वाटते.

चतुरंग गुरुवार, 12/27/2007 - 13:13
"बदल ही एकमेव न बदलणारी गोष्ट आहे". बर्‍याच गोष्टींची सुरुवात घरातूनच होते. अगदी मराठी माध्यमात जावे की इंग्लिश, इथून सुरुवात होते. आपण आपल्या तत्वांशी ठाम असणे अतिशय गरजेचे आहे. आपण जर मराठीला योग्य महत्व दिले तर आपल्यापुरती सुरुवात झाली. असाच विचार जेवढे लोक करतील तेवढी भाषा टिकेल. शेवटी भाषा म्हणजे विचार आणी संवाद. मी गेली ६ वर्षे अमेरिकेत आहे. मी व माझी पत्नी दोघेही आमच्या मुलाशी मराठीतून बोलतो. तो उत्तम मराठी बोलतो - चतकोर, करंगळी सारखे शब्द व्यवस्थित वापरतो. मराठी गाणी, पुस्तके, सिनेमे इत्यादींचा चांगला संग्रह जवळ बाळगून आहोत. त्याच्याही नजरेला ते पडत असते व त्याचा परिणाम होतोच. समोरचा माणूस मराठी आहे असे कळले की मी मराठीतूनच संवाद साधतो. आपला न्यूनगंडच भाषेला मारायला कारणीभूत होतो. आपण तसे होऊ दिले नाही म्हणजे झाले. चतुरंग

आजानुकर्ण Mon, 12/24/2007 - 15:45
सभोवताली सध्या होत असलेले बदल आणि त्यांचा वेग भल्याभल्यांना भ्रमित करून टाकणारा आहे. संस्कृतीचा अर्थही कडवेपणा, कर्मठपणा असा घेतला जातो. दहाबारा वर्षांपूर्वी दिसत नव्हती इतकी गर्दी मंदिरांच्या रांगांमध्ये आज दिसते. प्रत्येक दिवशी टीव्हीवर दिसणारी दृष्ये, वर्तमानपत्रातल्या बातम्या, रस्त्यावर ऐकलेले काही यामुळे अचंबित व्हायला होते. या सर्वापासून दूर पळून जावे आणि तिथे काही चांगली पुस्तके घेऊन बसावे असे खरेच वाटते. (संभ्रमित) आजानुकर्ण या विषयावरील चर्चा मात्र वाचायला आवडेल. (उत्सुक) आजानुकर्ण.

In reply to by विसुनाना

आजानुकर्ण Mon, 12/24/2007 - 16:05
हे थोपवायचे मार्ग शोधण्याआधी हे थोपवणे आवश्यक आहे का आणि थोपवायचे कशासाठी या प्रश्नांची उत्तरे मला शोधावी लागतील. :) जर ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हेच हवे असेल तर उरलेल्यांनी निमूटपणे पाहणे हेच योग्य ठरते. (आठवा विदूषक मधील कावळे आणि राजहंसाची कथा. :)) (निरुत्तर) आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 12/24/2007 - 16:54
तात्यांची साधना कोळीणही 'क्रॉफर्ड मॉल' किंवा 'म. ज्योतिराव फुले विक्रीसंकुला'त शूभ्र पांढरा 'ऍप्रन' घालून, बांधलेल्या केसांवर वेणीऐवजी 'कॅप' लेऊन 'ग्लोव्ज' चढवलेल्या हातांनी 'फ्रेश फिश'ची 'पॅकेटस' 'चिलर रॅक'वर रचू लागेल. नानासाहेब, खरं आहे तुमचं! तुमची तळमळ आम्हाला समजते आहे, कारण तीच आमचीही तळमळ आहे. पण सध्या तरी कालाय तस्मै: नम: म्हणण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटतं! आपला, (किंचित उदास) तात्या.

विसूनाना, आपले स्वगत आवडले. पण, वरील मंड्ळी म्हणतात तसे काळाला सामोरे जावेच लागेल आणि त्याच्या परिणामांनाही !!! हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे. बाकी,आपल्या स्वगतवजा चिंतनातील वेगवेगळ्या संदर्भांबरोबर केलेली मांडणी तितकीच आवडली. पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही. हाहाहा:)))) इतकी ओळ कॉपी करुन टाका रे कोणीतरी त्या तिकडे, एकदम पलिकडे ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Mon, 12/24/2007 - 19:53
स्वगत खूप आवडले! हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे. मनातलं बोललात डॉ.साहेब. पु.ल. म्हणायचे तसं.. "समोरचा रेडियो कितीही ठणाणा करत असला तरी ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजावं निदान त्रास तरी कमी होतो :)" -ऋषिकेश

छोटा डॉन Mon, 12/24/2007 - 20:25
आपला लेख वाचला, अतिशय उत्तम मांडणी आहे. पण मला अजून एका आयामाचा उल्लेख करू वाटतो तो म्हणजे आपापसातील संबंध. असे पाहिले तर नव्या युगाबरोबरच अनेक प्रकारची प्रगत दळणवळण व संवादाची साधने आली. पण प्रश्न असा आहे की आपण त्याचा खरच योग्य वापर केला का? आपल्यामधिल संमंध व संवाद तेवेढे खरच समॄध्ध झाले का ? का आपण कुठल्या आभासी अशा "मायाजाला" त वावरत आहे , की जेथे आपणाला जे काही चांगले व प्रगत वाटत आहे तो प्रत्येक्षात एक भ्रम आहे यानिमित्ताने नेटवर एक मस्त उतारा मिळाला..... या विषयाला समर्पकच आहे ..... आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणूसकीची कमी झाली का ? रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ? खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली घरं मोठी पण कुटुंब छोटी.. सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत पण आतल्या हरण्याचं काय ? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?

प्रमोद देव Mon, 12/24/2007 - 22:42
बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. त्याप्रमाणे बरेच काही बदलले आहे आणिअसेच बदलत राहील. जे चांगले आहे ते नक्कीच टिकून राहील बाकीचे नामशेष होईल. उदा. विजेचे दिवे आले तरी अजूनही वेळप्रसंगी मेणबत्या,कंदिल लागतातच. हाताने वारा घालायचे पंखे लागतातच. त्यांचे महत्व कमी झाले असले तरी ते नामशेष झालेले नाही. असेच भाषेचे अथवा इतर अनेक गोष्टींचे आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बदलत्या रुपात स्वीकारून आपण त्या प्रमाणे आपल्यात बदल केल्यास हे जास्त जड जाणार नाही असे वाटते.

चतुरंग गुरुवार, 12/27/2007 - 13:13
"बदल ही एकमेव न बदलणारी गोष्ट आहे". बर्‍याच गोष्टींची सुरुवात घरातूनच होते. अगदी मराठी माध्यमात जावे की इंग्लिश, इथून सुरुवात होते. आपण आपल्या तत्वांशी ठाम असणे अतिशय गरजेचे आहे. आपण जर मराठीला योग्य महत्व दिले तर आपल्यापुरती सुरुवात झाली. असाच विचार जेवढे लोक करतील तेवढी भाषा टिकेल. शेवटी भाषा म्हणजे विचार आणी संवाद. मी गेली ६ वर्षे अमेरिकेत आहे. मी व माझी पत्नी दोघेही आमच्या मुलाशी मराठीतून बोलतो. तो उत्तम मराठी बोलतो - चतकोर, करंगळी सारखे शब्द व्यवस्थित वापरतो. मराठी गाणी, पुस्तके, सिनेमे इत्यादींचा चांगला संग्रह जवळ बाळगून आहोत. त्याच्याही नजरेला ते पडत असते व त्याचा परिणाम होतोच. समोरचा माणूस मराठी आहे असे कळले की मी मराठीतूनच संवाद साधतो. आपला न्यूनगंडच भाषेला मारायला कारणीभूत होतो. आपण तसे होऊ दिले नाही म्हणजे झाले. चतुरंग
'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका...' नाविन्याची एक तुतारी फुंकायला मागताना केशवसुतांनी ही ओळ लिहिली. आज ती ओळ आठवली याचं कारण म्हणजे ही बातमी. मुंबापुरीचं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणता येईल अशी ही म. ज्योतिबा फुले मंडई पाडून तिथे आता एक चकचकित मॉल बांधणार!अशा बातम्या आपण नेहमी वाचतो. पुण्यात, सांगलीत, कोल्हापुरात, सोलापुरात आणि झालंच तर तासगावातसुद्धा वाडे पाडून अपार्टमेंट उभी राहतात. एखाद्या दहामजली 'मेफ्लॉवर हाईटस' वर"सुप्रसिद्ध(?) लेखक श्री.

नरेंद्र मोदींचे घवघवीत यश

क्लिंटन ·

मोहन Sun, 12/23/2007 - 21:15
गुजराथी जनतेचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राचा विकास हा निष्क्रिय राज्यकर्ते व कुपमंडूक विरोधी पक्ष असूनही होतो आहे. नरेंद्र मोदींसारखा नेता गुजराथ राज्याचे भाग्य उजळेल. अंतर्गत दूफळी, बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा ससेमीरा,पक्षपाती मिडीया या सर्व विरोधी माहोल मधे कसे जिंकता येते हे मोदींनी सप्रमाण दाखवून दिले. मोदीचे हार्दिक अभिनंदन. आपला मोहन

व्यंकट Sun, 12/23/2007 - 21:20
भा.ज.प. आणि मोदींच अभिनंदन. मोदींनीं अजून जोरदार विकास कार्य करून गुजरातेत सुख, यश, स्थिरता आणि भरभराट आणावी. प्रत्येक दु:ख, दारिद्र्यानी पिचलेले आयुष्य उत्तम प्रकारे बदलून टाकावे.

मोदींनी बहूमत मिळाले याचा काहीएक अर्थ जनता पाठीशी आहे. विकास असो की, कट्टरहिंदूत्व असो, कॉग्रेसच्या विरोधात मतदान करणे म्हणजे, अल्पसंख्याकांच्या विरोधात मतदान करणे असाही त्याचा अर्थ असू शकतो. ढोंगी धर्मनिरपेक्षता, तसेच सच्चर अहवालातील मुद्देही इथे चघळले गेले असतील.त्याचाही फायदा मोदींना झाला असेल.आणि येत्या काळात भाजपा ला इतर राज्यात सत्तेची स्वप्ने पडावी असे वाटत असेल तर मोदी फॉर्मूला हीट चालेल असेल असे वाटते. अर्थात हे मोदींचे यश की भाजपाचे यश असे प्रश्न निर्माण झाले तर मग मात्र कठीण आहे, भाजपाला एका टेरर नेत्याची गरज आहे, आणि येत्या काळात सर्वेसर्वा मोदी जर असतील तर त्यांच्यासाठी दिल्ली दूर नसावी ! अवांतर :-) मोनिकाच्या पुर्व प्रियकराला ब-याच दिवसात इथे लिहितांना पाहून बरे वाटले !!!

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:32
क्लिन्टन साहेब, आज दिवसभर दूरचित्रवाणी पाहु शकलो नाही. आपण दिलेली बातमी ऐकून भरुन पावलो! संजय अभ्यंकर

क्लिंटन Sun, 12/23/2007 - 22:52
नरेंद्र मोदींविरूध्द काँग्रेसने २००२ पासून आकाशपाताळ एक केले.त्यांच्या मते मोदी खलनायक होते तर काँग्रेसने २००४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार बरखास्त करून तुरूंगात का टाकले नाही?काँग्रेस आघाडी आणि कम्युनिस्टांना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्यामुळे मोदी सरकार बरखास्त करायचा प्रस्ताव सहज संमत झाला असता.जर का मोदी खलनायक असतील किंवा देशद्रोही असतील तर मे २००४ पासून त्यांना सत्तेत राहू देणारी काँग्रेसही दोषी नाही का? त्याउलट अमेरिकेने २००५ मध्ये मोदींना व्हिसा नाकारल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर लोकसभेत सांगितले की मोदी भारतातील घटनात्मक पद भूषवित आहेत आणि त्यांच्याविरूध्द आरोप असले तरी एकही आरोप न्यायालयात सिध्द झालेला नाही. आणि त्यांचाच पक्ष मोदींविरुध्द आरोप सिध्द झालेले नसताना त्यांना खलनायक ठरवायला निघतो.उलटपक्षी महंमद अफझलविरूध्द तीन स्तरीय न्यायालयीन सुनावणीनंतर आरोप सिध्द होऊनही आणि फाशीची शिक्षा ठोठावली जाऊनही त्याला पाठीशी घालतो. मागच्या वर्षी संसदभवनावरील अतिरेकी हल्यात मारल्या गेलेल्या सुरक्षारक्षकांच्या नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकांना मिळालेली पदके जाहिरपणे परत केली आणि तरीही छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या आमच्या गृहमंत्र्यांची मान शरमेने खाली गेली नाही. इतकेच नव्हे तर त्यात त्यांना भाजपचा हात दिसला! गुजरातमधील दंगली या गोध्रा प्रकरण झाले म्हणून झाल्या याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्या रेल्वेगाडीवरील नृसंश हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना पूर्णपणे विसरून जायचे आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेत 'genocide' झाले म्हणून आकाशपाताळ एक करायचे यासारख्या ढोंगी धोरणांमुळे जर गुजराती जनतेने मोदींना भरभरून मते दिली तर त्यात चूक ते काय? ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर) अवांतर-- प्रा.बिरुटे आपल्या स्वागताबद्द्ल धन्यवाद

मोदींचा विजय ऐतिहासिक तर आहेच, पण पूर्णपणे स्वकष्टार्जित आहे असे वाटते. त्यांनी खरोखर विकासाची कामे केली आहेत असे ऐकतो. नुसत्या भावनिक मुद्यांवर सतत ३ वेळा जिंकवण्या एवढे मतदार मूर्ख नाहित. आणि खरेच जर मोदी एवढे जात्यन्ध आहेत तर त्यांना गेली ५ वर्षे मुसलमानांना त्रास देणे सहज शक्य होते. तसे तर काही झाले नाही. बिपिन.

अवलिया Mon, 12/24/2007 - 14:29
गुजराथेत मोदींनी ज्या प्रकारे प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींमधे जरब बसविली आहे ते पहाता मोदींचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता व आहे. सर्वसाधारण पणे गुजराथी मनुष्य उद्यमशील असतो व त्याला उद्योगामधे जास्त स्वारस्य असते. मोदींनी विविध प्रकारच्या उद्योगांना ज्या पद्धतीने चालना दिल्या आहेत हे पहाता महाराष्ट्रा विषयी थोडी खंत वाटते कारण आपले राज्यकर्ते अजुनही उस व कापुस यापलिकडे सरकत नाहित. सेझ च्या नावाखाली पिकावु जमीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम ज्या पद्धतीने चालु आहे ते पहाता महाराष्ट्रातील मुळ निवासी देशोधडीला लागणार यात शंकानाही. सातारा भागातील जमिनी ज्या अवघ्या सहा महीन्या पुर्वी पन्नास हजार एकर भावाने कुणीहि घेत नव्हते तिथे सत्तेतील काही मंत्र्यानी चाळीस हजार एकरी भावाने खरेदी करुन (फक्त स्टेंप डयुटीचे पैसे भरुन) पाच लाख ेकरी भावाने विकणे चालु आहे. सेझ ची मर्यादा यांच्या मालकीच्या जागांपुरतीच आहे असा आमचा शिवाजीचा महाराष्ट्र स्वतःला फार हुशार, व्यावसायिक , पारदर्शी समजणा-या व येता जाता तीच तीच पुंगी वाजविणा-या एका माहिती तंत्रज्ञानातील सेवा सुविधा पुरविणा-या कंपनीने नाशिकमधे द्राक्ष बागायती जमीन ५०० एकर सेझ करुन मागितली. कलेक्ठरांनी नक्की काय करणार म्हणुन विचारणा केली तर ५ एकरात इमारत, ७ एकरात रहिवासी , १५ एकर तळे, फुटबोल मैदान वगैरेए १५० एकर गोल्फ व २०० एकर बाग व हिरवळ असा तपशील दिला. कलेक्टरांनी ५०० एकर बागायती ऐवजी १००० एकर कोरडबाहुचा प्रस्ताव दिला. कंपनीने एक दशांश किमतीत दुप्पट जागा मिळत असतांना कल्पना रद्द केली . का? तिच्या अमेरीकन मालकांना बागायतीच जमीन का काढुन घ्यायची होती ? नाव मोठे लक्षण खोटे त्यापेक्षा गुजराथ बरा ...मोदी बरा ....भाजपा बरा.... नाना

मनोज Mon, 12/24/2007 - 16:43
मेडियाने मोदींच्या विजयाचे विश्लेषण मात्र चुकीच्या पध्दतीने केले. केवळ प्रो-हिंन्दू म्हणुन हा विजय झाला नाही तर त्या मागे अत्यंत नियोजनाने केलेला विकास पण मह्त्वाचा आहे. आपलाच, मन्या

विसुनाना Wed, 12/26/2007 - 11:45
मोदींचा (आणि पर्यायाने भाजपचा) विजय हा समाजमानसिकतेचा आरसा आहे. एखाद्या नेत्यामागे प्रभावळ असण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्याबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर! मोदींच्या अखिल भारतीय लोकप्रियतेत भर पडत आहे हे नि:संशय! यात त्यांच्या विकासकार्याचा, कर्तव्यदक्षतेचा, स्वच्छ प्रतिमेचा आणि कडव्या हिंदुत्त्वाचा सारखाच वाटा आहे.(नेत्यांच्या आख्यायिका निर्माण होणे हे त्यांच्या जनमान्यतेचे प्रमाण. मोदी म्हणे कोणत्याही वार्तालापाच्या ठरलेल्या वेळेआधी पाच मिनिटे उपस्थित असतात. ) कमीजास्त फरकाने अत्यंत शिस्तप्रिय, काहीशी रागीट भासणारी, झटपट कठोर निर्णय घेणारी , स्वतःला जनतेचा विनम्र सेवक म्हणवणारी छबी सामान्य जनतेला भुरळ घालण्यासाठी अत्यंत योग्य ठरते. हिटलर, इंदिरा गांधी, फिडेल कॅस्ट्रो इ. नेत्यांमध्ये हेच गुणदोष होते. या बाबतीत नरेंद्र मोदी एकाधिकारशाही निर्माण करणार्‍या अनेक जागतिक नेत्यांच्या पंगतीत बसतात.मोदींची वाटचाल अशीच एका सर्वसत्ताधीश निरंकुश नेत्यापर्यंत होते की कसे? हे काळच ठरवेल. आजच्या घडीला मोदींना समांतर नेता कोणी असेल तर तो म्हणजे पुतिन. जगाच्या दबावाला आणि अमेरिकाप्रणित प्रचारयंत्रणांच्या विरोधी प्रचाराला न जुमानता रशियन जनतेने पुतिन यांना आपले सर्वेसर्वा करून टाकले. यातही एकाधिकारशाहीची बीजे आहेतच! पण एक मोठा फरक आहे. मोदींनी (पुतिन यांच्याप्रमाणे ) प्रचंड संपत्ती जमा केली असा आरोप अजूनही कोणत्याच प्रसिद्धी माध्यमांनी केलेला नाही. जनतेने मोठ्या विश्वासाने मोदींना निवडून दिले आहे. त्यांची यापुढची वाटचाल हा विश्वास सार्थ ठरवणारी होवो ही सदिच्छा!

इनोबा म्हणे Sat, 12/29/2007 - 16:23
सर्वप्रथमः मोंदींच्या विजयाचे मी अभिनंदन करणार नाही आणी न केल्याने त्यांचे काही बिघडणार नाही,त्यामुळे असल्या फालतू कामांत वेळ न घालवता मुद्याला हात घालतो... नरंद्र मोदींसारख्या लांडग्याच्या विजयाने काँग्रेस नावाच्या कोल्ह्याचे पितळ उघडे पडले आहे हे खरे,पण काँग्रेस आणी गुजरात या महाराष्ट्रविरोधी सत्तांचे फार जुने साटेलोटे आहे. स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले यामुळेच लोकमान्य टिळक आणी सावरकर यांच्यासारख्या मराठी नेत्यांना काँग्रेसने डावलले.(सुभाषचंद्र बोस आणी भगतसिंग यांनाही विसरू नये) कोणतेही कर्तुत्व नसताना आणी इंग्रजी 'लाईफस्टाईल' जगणा-या नेहरूंना पंतप्रधानपदाचा मान मिळाला.याच नेहरूंनी नंतर मुंबई गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यानंतर ही परंपरा मोरारजी देसाई नामक हरामखोराने इमाने इतबारे पुढे नेली,आणी त्यांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान निघालेल्या मोर्च्यावर गोळीबार करून १०५ मराठी माणसांचे रक्त सांडले पण "मराठी माणूस भडकला आणी मुंबईत भगवा झेंडा फडकला".या पराभवाचा वचपा गुजरात्यांनी बेळगाव,कारवार्,निपाणी आणी भालकी सारख्या मराठी जनसंख्या असलेल्या प्रदेशांना महाराष्ट्रापासून वेगळे करत काढला.(संदर्भः संयुक्त महाराष्ट्र डॉट ऑर्ग) साधारणपणे एक ते दिड वर्षापुर्वी अमेरीकास्थीत एका मराठी महिलेने एका मराठी दैनीकात लेख लिहून महाराष्ट्र सरकारला आणी मराठी जनतेला मुंबई धोक्यात असल्याची जाणीव करून दिली होती,या लेखात असे लिहीले होते की जरी मुंबई आज महाराष्ट्रात असली तरी बिल्डर लॉबीला हाताशी धरून हे लोक मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवत आहेत .आणी ज्यावेळी मराठी मते इथे राहणार नाहीत त्यावेळी हे आरामात मुंबई खिशात घालणार्.शिवाय मुंबईतील/महाराष्ट्रातील आणी परदेशातून इथे येऊ पाहणार्‍या उद्योगधंद्याना गुजरातेत पळवण्याचे काम ही राजरोसपणे चालू आहे(मोदींच्या कारकिर्दीत) आणी दुर्दैवाने आपले 'सोनीयाची' पावले चालणारे काँग्रेसी नेते ही त्यांना हातभार लावत आहेत.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sat, 12/29/2007 - 18:28
स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले ये पैसा बोलता है... राजकारण करायला पैसा लागतो प्रचंड पैसा फक्त उद्योगातुन येतो नोकरीतुन नाही मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी ६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा ७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला ..... सकाळी उठुन परत तेच... राजकारण करायला घरदार विसरावे लागते शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरात नको हि प्रवृत्ती मराठी माणसाची असताना राजकारणात कसे टिकुन रहाता येईल आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही मग कसा ठसा उमटणार..... मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील मराठी मराठी कराल तर पस्तावाल अर्थ प्रधान नाना

इनोबा म्हणे Sun, 12/30/2007 - 00:48
नाना तुमची भाषाशैली सुधारा... आपण एका सुसंस्कृत आणी सुशिक्षीत समाजाचे घटक आहात त्यामुळे शिवराळ भाषेचा सार्वजनीक ठिकाणी वापर टाळा.अशा प्रकारची भाषा मी सुद्धा वापरू शकतो परंतू याचा परीणाम म्हणून आपणा दोघानाही या संकेतस्थळातून बाहेर पडावे लागेल्,आणी या संकेतस्थळाचे वातावरण ही बिघडेल. मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी ६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा ७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला ..... सकाळी उठुन परत तेच... राजकारण करायला घरदार विसरावे लागते मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही दक्षीणेतल्या किती लोकांना हिंदी येते आणी किती लोक इंग्रजीचा आधार न घेता नोकर्‍या मिळवतात ते जरा सांगा.असे असताना ही दक्षीणेतले कित्येक पंतप्रधान झाले पण मराठी माणसाच्या नशीबात हा 'योग' नाही.हा निव्वळ कुटील राजनीतीचा भाग आहे. मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील मुंबई महाराष्ट्राच्या हातुन निसटल्यानंतर मुंबईतील कामगार मात्र मराठी असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची वैचारीक दिवाळखोरी म्हणावी लागेल्.मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा. पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे!

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sun, 12/30/2007 - 15:43
नाना तुमची भाषाशैली सुधारा... जरुर आपल्यासारख्यांचे मार्गदर्शन लाभल्यास हे ही करुः) मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका. माझे हे एक सर्वसाधारण निरिक्षण होते. कोणावरही वर वैयक्तीक काहिही रोख नव्हता. मी पण मराठी आहे व आयुष्यात एकदाही नोकरी केलेली नाही. मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा. नोकरी करणा-यांचे माहित नाही. पण माझ्या कंपनीचे ८० टक्के ग्राहक मारवाडी व गुजराथी आहेत. विशेष नैपुण्य मिळवा. काम करा. लोक तुमच्या भाषेचा , स्थानिकत्वाचा , रहिवासी कुठले, जात काय , धर्म काय याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना काम हवे असते तुम्हाला पैसा. पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे! अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? असो. माझ्या बाजुने हा विषय मी बंद करित आहे. तुम्हाला मनाला लागेल असे चुकुन लिहिले असेल तर कृपा करुन माफ करा. यापुढे तुमच्याशी चर्चा करुन तुमचा वेळ घेणार नाही. नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Sun, 12/30/2007 - 16:49
अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? हा प्रश्न आवडला... तात्या.

विसोबा खेचर Sun, 12/30/2007 - 00:55
अरे नाना आणि विनायक, शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे! असो, हा आमचा आपला एक प्रेमळ सल्ला हो! बाकी चालू द्या.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम बाइंडर Sun, 12/30/2007 - 16:10
शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे! आणीबाणि चालु असतांना भाडण ... ! आपण नाही रे बाबा .... आळीमिळी गुप बसलो असतो ... तात्या .... भिवु नका ... तुमच्या पाठीशी कोणि नाही ... उडवा बंदुक मागे न पहाता... ढिशक्याव...... खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

सखाराम बाइंडर Sun, 12/30/2007 - 16:07
विषय काय चर्चा काय काहिच ताळ्मेळ नाही तुम्हा सभ्य लोकांना .... छ्या त्यापेक्षा भाई बरा फाटकन गोळी घालुन मोकळा गोली मार भेजे मे........ खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

इनोबा म्हणे Mon, 12/31/2007 - 14:48
अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? तुमच्या या विधाना बरोबर मी सहमत आहे,आणी मी तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय्,पण सुरतेवरील स्वारी आणी कल्याण मोहिम या स्वराज्याचा पैसा लाटणार्‍या लांडग्यांना लुटून स्वराज्य भक्कम करण्यासाठी केल्या गेल्या होत्या.शिवाजी महाराज्यांनी पैशासाठी गनिमाबरोबर हातमिळवणी केली नव्हती.त्यांनी जर तुमच्या सारखाच 'धंदा करणारा गुजराती बरा' म्हणत 'बिझनेस' केला असता तर स्वराज्य अस्तिवात आले नसते. ज्या गुजरात्यांकडे आज इतका पैसा आहे ते हवे तर अशा कितीतरी मुंबई गुजरात मध्येच तयार करू शकतात्,अहमदाबाद सारख्या शहराला आज 'दुसरी मुंबई' म्हणून संबोधले जाते ते याच करणामुळे पण गुजरात्यांना मुंबई हवी ती केवळ पैशासाठी नव्हे तर मराठी माणसाचा आणी महाराष्ट्राचा आर्थिक पाया तोडण्यासाठी.

मोहन Sun, 12/23/2007 - 21:15
गुजराथी जनतेचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राचा विकास हा निष्क्रिय राज्यकर्ते व कुपमंडूक विरोधी पक्ष असूनही होतो आहे. नरेंद्र मोदींसारखा नेता गुजराथ राज्याचे भाग्य उजळेल. अंतर्गत दूफळी, बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा ससेमीरा,पक्षपाती मिडीया या सर्व विरोधी माहोल मधे कसे जिंकता येते हे मोदींनी सप्रमाण दाखवून दिले. मोदीचे हार्दिक अभिनंदन. आपला मोहन

व्यंकट Sun, 12/23/2007 - 21:20
भा.ज.प. आणि मोदींच अभिनंदन. मोदींनीं अजून जोरदार विकास कार्य करून गुजरातेत सुख, यश, स्थिरता आणि भरभराट आणावी. प्रत्येक दु:ख, दारिद्र्यानी पिचलेले आयुष्य उत्तम प्रकारे बदलून टाकावे.

मोदींनी बहूमत मिळाले याचा काहीएक अर्थ जनता पाठीशी आहे. विकास असो की, कट्टरहिंदूत्व असो, कॉग्रेसच्या विरोधात मतदान करणे म्हणजे, अल्पसंख्याकांच्या विरोधात मतदान करणे असाही त्याचा अर्थ असू शकतो. ढोंगी धर्मनिरपेक्षता, तसेच सच्चर अहवालातील मुद्देही इथे चघळले गेले असतील.त्याचाही फायदा मोदींना झाला असेल.आणि येत्या काळात भाजपा ला इतर राज्यात सत्तेची स्वप्ने पडावी असे वाटत असेल तर मोदी फॉर्मूला हीट चालेल असेल असे वाटते. अर्थात हे मोदींचे यश की भाजपाचे यश असे प्रश्न निर्माण झाले तर मग मात्र कठीण आहे, भाजपाला एका टेरर नेत्याची गरज आहे, आणि येत्या काळात सर्वेसर्वा मोदी जर असतील तर त्यांच्यासाठी दिल्ली दूर नसावी ! अवांतर :-) मोनिकाच्या पुर्व प्रियकराला ब-याच दिवसात इथे लिहितांना पाहून बरे वाटले !!!

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:32
क्लिन्टन साहेब, आज दिवसभर दूरचित्रवाणी पाहु शकलो नाही. आपण दिलेली बातमी ऐकून भरुन पावलो! संजय अभ्यंकर

क्लिंटन Sun, 12/23/2007 - 22:52
नरेंद्र मोदींविरूध्द काँग्रेसने २००२ पासून आकाशपाताळ एक केले.त्यांच्या मते मोदी खलनायक होते तर काँग्रेसने २००४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार बरखास्त करून तुरूंगात का टाकले नाही?काँग्रेस आघाडी आणि कम्युनिस्टांना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्यामुळे मोदी सरकार बरखास्त करायचा प्रस्ताव सहज संमत झाला असता.जर का मोदी खलनायक असतील किंवा देशद्रोही असतील तर मे २००४ पासून त्यांना सत्तेत राहू देणारी काँग्रेसही दोषी नाही का? त्याउलट अमेरिकेने २००५ मध्ये मोदींना व्हिसा नाकारल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर लोकसभेत सांगितले की मोदी भारतातील घटनात्मक पद भूषवित आहेत आणि त्यांच्याविरूध्द आरोप असले तरी एकही आरोप न्यायालयात सिध्द झालेला नाही. आणि त्यांचाच पक्ष मोदींविरुध्द आरोप सिध्द झालेले नसताना त्यांना खलनायक ठरवायला निघतो.उलटपक्षी महंमद अफझलविरूध्द तीन स्तरीय न्यायालयीन सुनावणीनंतर आरोप सिध्द होऊनही आणि फाशीची शिक्षा ठोठावली जाऊनही त्याला पाठीशी घालतो. मागच्या वर्षी संसदभवनावरील अतिरेकी हल्यात मारल्या गेलेल्या सुरक्षारक्षकांच्या नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकांना मिळालेली पदके जाहिरपणे परत केली आणि तरीही छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या आमच्या गृहमंत्र्यांची मान शरमेने खाली गेली नाही. इतकेच नव्हे तर त्यात त्यांना भाजपचा हात दिसला! गुजरातमधील दंगली या गोध्रा प्रकरण झाले म्हणून झाल्या याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्या रेल्वेगाडीवरील नृसंश हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना पूर्णपणे विसरून जायचे आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेत 'genocide' झाले म्हणून आकाशपाताळ एक करायचे यासारख्या ढोंगी धोरणांमुळे जर गुजराती जनतेने मोदींना भरभरून मते दिली तर त्यात चूक ते काय? ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर) अवांतर-- प्रा.बिरुटे आपल्या स्वागताबद्द्ल धन्यवाद

मोदींचा विजय ऐतिहासिक तर आहेच, पण पूर्णपणे स्वकष्टार्जित आहे असे वाटते. त्यांनी खरोखर विकासाची कामे केली आहेत असे ऐकतो. नुसत्या भावनिक मुद्यांवर सतत ३ वेळा जिंकवण्या एवढे मतदार मूर्ख नाहित. आणि खरेच जर मोदी एवढे जात्यन्ध आहेत तर त्यांना गेली ५ वर्षे मुसलमानांना त्रास देणे सहज शक्य होते. तसे तर काही झाले नाही. बिपिन.

अवलिया Mon, 12/24/2007 - 14:29
गुजराथेत मोदींनी ज्या प्रकारे प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींमधे जरब बसविली आहे ते पहाता मोदींचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता व आहे. सर्वसाधारण पणे गुजराथी मनुष्य उद्यमशील असतो व त्याला उद्योगामधे जास्त स्वारस्य असते. मोदींनी विविध प्रकारच्या उद्योगांना ज्या पद्धतीने चालना दिल्या आहेत हे पहाता महाराष्ट्रा विषयी थोडी खंत वाटते कारण आपले राज्यकर्ते अजुनही उस व कापुस यापलिकडे सरकत नाहित. सेझ च्या नावाखाली पिकावु जमीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम ज्या पद्धतीने चालु आहे ते पहाता महाराष्ट्रातील मुळ निवासी देशोधडीला लागणार यात शंकानाही. सातारा भागातील जमिनी ज्या अवघ्या सहा महीन्या पुर्वी पन्नास हजार एकर भावाने कुणीहि घेत नव्हते तिथे सत्तेतील काही मंत्र्यानी चाळीस हजार एकरी भावाने खरेदी करुन (फक्त स्टेंप डयुटीचे पैसे भरुन) पाच लाख ेकरी भावाने विकणे चालु आहे. सेझ ची मर्यादा यांच्या मालकीच्या जागांपुरतीच आहे असा आमचा शिवाजीचा महाराष्ट्र स्वतःला फार हुशार, व्यावसायिक , पारदर्शी समजणा-या व येता जाता तीच तीच पुंगी वाजविणा-या एका माहिती तंत्रज्ञानातील सेवा सुविधा पुरविणा-या कंपनीने नाशिकमधे द्राक्ष बागायती जमीन ५०० एकर सेझ करुन मागितली. कलेक्ठरांनी नक्की काय करणार म्हणुन विचारणा केली तर ५ एकरात इमारत, ७ एकरात रहिवासी , १५ एकर तळे, फुटबोल मैदान वगैरेए १५० एकर गोल्फ व २०० एकर बाग व हिरवळ असा तपशील दिला. कलेक्टरांनी ५०० एकर बागायती ऐवजी १००० एकर कोरडबाहुचा प्रस्ताव दिला. कंपनीने एक दशांश किमतीत दुप्पट जागा मिळत असतांना कल्पना रद्द केली . का? तिच्या अमेरीकन मालकांना बागायतीच जमीन का काढुन घ्यायची होती ? नाव मोठे लक्षण खोटे त्यापेक्षा गुजराथ बरा ...मोदी बरा ....भाजपा बरा.... नाना

मनोज Mon, 12/24/2007 - 16:43
मेडियाने मोदींच्या विजयाचे विश्लेषण मात्र चुकीच्या पध्दतीने केले. केवळ प्रो-हिंन्दू म्हणुन हा विजय झाला नाही तर त्या मागे अत्यंत नियोजनाने केलेला विकास पण मह्त्वाचा आहे. आपलाच, मन्या

विसुनाना Wed, 12/26/2007 - 11:45
मोदींचा (आणि पर्यायाने भाजपचा) विजय हा समाजमानसिकतेचा आरसा आहे. एखाद्या नेत्यामागे प्रभावळ असण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्याबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर! मोदींच्या अखिल भारतीय लोकप्रियतेत भर पडत आहे हे नि:संशय! यात त्यांच्या विकासकार्याचा, कर्तव्यदक्षतेचा, स्वच्छ प्रतिमेचा आणि कडव्या हिंदुत्त्वाचा सारखाच वाटा आहे.(नेत्यांच्या आख्यायिका निर्माण होणे हे त्यांच्या जनमान्यतेचे प्रमाण. मोदी म्हणे कोणत्याही वार्तालापाच्या ठरलेल्या वेळेआधी पाच मिनिटे उपस्थित असतात. ) कमीजास्त फरकाने अत्यंत शिस्तप्रिय, काहीशी रागीट भासणारी, झटपट कठोर निर्णय घेणारी , स्वतःला जनतेचा विनम्र सेवक म्हणवणारी छबी सामान्य जनतेला भुरळ घालण्यासाठी अत्यंत योग्य ठरते. हिटलर, इंदिरा गांधी, फिडेल कॅस्ट्रो इ. नेत्यांमध्ये हेच गुणदोष होते. या बाबतीत नरेंद्र मोदी एकाधिकारशाही निर्माण करणार्‍या अनेक जागतिक नेत्यांच्या पंगतीत बसतात.मोदींची वाटचाल अशीच एका सर्वसत्ताधीश निरंकुश नेत्यापर्यंत होते की कसे? हे काळच ठरवेल. आजच्या घडीला मोदींना समांतर नेता कोणी असेल तर तो म्हणजे पुतिन. जगाच्या दबावाला आणि अमेरिकाप्रणित प्रचारयंत्रणांच्या विरोधी प्रचाराला न जुमानता रशियन जनतेने पुतिन यांना आपले सर्वेसर्वा करून टाकले. यातही एकाधिकारशाहीची बीजे आहेतच! पण एक मोठा फरक आहे. मोदींनी (पुतिन यांच्याप्रमाणे ) प्रचंड संपत्ती जमा केली असा आरोप अजूनही कोणत्याच प्रसिद्धी माध्यमांनी केलेला नाही. जनतेने मोठ्या विश्वासाने मोदींना निवडून दिले आहे. त्यांची यापुढची वाटचाल हा विश्वास सार्थ ठरवणारी होवो ही सदिच्छा!

इनोबा म्हणे Sat, 12/29/2007 - 16:23
सर्वप्रथमः मोंदींच्या विजयाचे मी अभिनंदन करणार नाही आणी न केल्याने त्यांचे काही बिघडणार नाही,त्यामुळे असल्या फालतू कामांत वेळ न घालवता मुद्याला हात घालतो... नरंद्र मोदींसारख्या लांडग्याच्या विजयाने काँग्रेस नावाच्या कोल्ह्याचे पितळ उघडे पडले आहे हे खरे,पण काँग्रेस आणी गुजरात या महाराष्ट्रविरोधी सत्तांचे फार जुने साटेलोटे आहे. स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले यामुळेच लोकमान्य टिळक आणी सावरकर यांच्यासारख्या मराठी नेत्यांना काँग्रेसने डावलले.(सुभाषचंद्र बोस आणी भगतसिंग यांनाही विसरू नये) कोणतेही कर्तुत्व नसताना आणी इंग्रजी 'लाईफस्टाईल' जगणा-या नेहरूंना पंतप्रधानपदाचा मान मिळाला.याच नेहरूंनी नंतर मुंबई गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यानंतर ही परंपरा मोरारजी देसाई नामक हरामखोराने इमाने इतबारे पुढे नेली,आणी त्यांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान निघालेल्या मोर्च्यावर गोळीबार करून १०५ मराठी माणसांचे रक्त सांडले पण "मराठी माणूस भडकला आणी मुंबईत भगवा झेंडा फडकला".या पराभवाचा वचपा गुजरात्यांनी बेळगाव,कारवार्,निपाणी आणी भालकी सारख्या मराठी जनसंख्या असलेल्या प्रदेशांना महाराष्ट्रापासून वेगळे करत काढला.(संदर्भः संयुक्त महाराष्ट्र डॉट ऑर्ग) साधारणपणे एक ते दिड वर्षापुर्वी अमेरीकास्थीत एका मराठी महिलेने एका मराठी दैनीकात लेख लिहून महाराष्ट्र सरकारला आणी मराठी जनतेला मुंबई धोक्यात असल्याची जाणीव करून दिली होती,या लेखात असे लिहीले होते की जरी मुंबई आज महाराष्ट्रात असली तरी बिल्डर लॉबीला हाताशी धरून हे लोक मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवत आहेत .आणी ज्यावेळी मराठी मते इथे राहणार नाहीत त्यावेळी हे आरामात मुंबई खिशात घालणार्.शिवाय मुंबईतील/महाराष्ट्रातील आणी परदेशातून इथे येऊ पाहणार्‍या उद्योगधंद्याना गुजरातेत पळवण्याचे काम ही राजरोसपणे चालू आहे(मोदींच्या कारकिर्दीत) आणी दुर्दैवाने आपले 'सोनीयाची' पावले चालणारे काँग्रेसी नेते ही त्यांना हातभार लावत आहेत.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sat, 12/29/2007 - 18:28
स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले ये पैसा बोलता है... राजकारण करायला पैसा लागतो प्रचंड पैसा फक्त उद्योगातुन येतो नोकरीतुन नाही मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी ६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा ७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला ..... सकाळी उठुन परत तेच... राजकारण करायला घरदार विसरावे लागते शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरात नको हि प्रवृत्ती मराठी माणसाची असताना राजकारणात कसे टिकुन रहाता येईल आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही मग कसा ठसा उमटणार..... मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील मराठी मराठी कराल तर पस्तावाल अर्थ प्रधान नाना

इनोबा म्हणे Sun, 12/30/2007 - 00:48
नाना तुमची भाषाशैली सुधारा... आपण एका सुसंस्कृत आणी सुशिक्षीत समाजाचे घटक आहात त्यामुळे शिवराळ भाषेचा सार्वजनीक ठिकाणी वापर टाळा.अशा प्रकारची भाषा मी सुद्धा वापरू शकतो परंतू याचा परीणाम म्हणून आपणा दोघानाही या संकेतस्थळातून बाहेर पडावे लागेल्,आणी या संकेतस्थळाचे वातावरण ही बिघडेल. मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी ६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा ७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला ..... सकाळी उठुन परत तेच... राजकारण करायला घरदार विसरावे लागते मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही दक्षीणेतल्या किती लोकांना हिंदी येते आणी किती लोक इंग्रजीचा आधार न घेता नोकर्‍या मिळवतात ते जरा सांगा.असे असताना ही दक्षीणेतले कित्येक पंतप्रधान झाले पण मराठी माणसाच्या नशीबात हा 'योग' नाही.हा निव्वळ कुटील राजनीतीचा भाग आहे. मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील मुंबई महाराष्ट्राच्या हातुन निसटल्यानंतर मुंबईतील कामगार मात्र मराठी असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची वैचारीक दिवाळखोरी म्हणावी लागेल्.मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा. पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे!

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sun, 12/30/2007 - 15:43
नाना तुमची भाषाशैली सुधारा... जरुर आपल्यासारख्यांचे मार्गदर्शन लाभल्यास हे ही करुः) मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका. माझे हे एक सर्वसाधारण निरिक्षण होते. कोणावरही वर वैयक्तीक काहिही रोख नव्हता. मी पण मराठी आहे व आयुष्यात एकदाही नोकरी केलेली नाही. मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा. नोकरी करणा-यांचे माहित नाही. पण माझ्या कंपनीचे ८० टक्के ग्राहक मारवाडी व गुजराथी आहेत. विशेष नैपुण्य मिळवा. काम करा. लोक तुमच्या भाषेचा , स्थानिकत्वाचा , रहिवासी कुठले, जात काय , धर्म काय याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना काम हवे असते तुम्हाला पैसा. पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे! अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? असो. माझ्या बाजुने हा विषय मी बंद करित आहे. तुम्हाला मनाला लागेल असे चुकुन लिहिले असेल तर कृपा करुन माफ करा. यापुढे तुमच्याशी चर्चा करुन तुमचा वेळ घेणार नाही. नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Sun, 12/30/2007 - 16:49
अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? हा प्रश्न आवडला... तात्या.

विसोबा खेचर Sun, 12/30/2007 - 00:55
अरे नाना आणि विनायक, शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे! असो, हा आमचा आपला एक प्रेमळ सल्ला हो! बाकी चालू द्या.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम बाइंडर Sun, 12/30/2007 - 16:10
शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे! आणीबाणि चालु असतांना भाडण ... ! आपण नाही रे बाबा .... आळीमिळी गुप बसलो असतो ... तात्या .... भिवु नका ... तुमच्या पाठीशी कोणि नाही ... उडवा बंदुक मागे न पहाता... ढिशक्याव...... खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

सखाराम बाइंडर Sun, 12/30/2007 - 16:07
विषय काय चर्चा काय काहिच ताळ्मेळ नाही तुम्हा सभ्य लोकांना .... छ्या त्यापेक्षा भाई बरा फाटकन गोळी घालुन मोकळा गोली मार भेजे मे........ खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

इनोबा म्हणे Mon, 12/31/2007 - 14:48
अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय? तुमच्या या विधाना बरोबर मी सहमत आहे,आणी मी तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय्,पण सुरतेवरील स्वारी आणी कल्याण मोहिम या स्वराज्याचा पैसा लाटणार्‍या लांडग्यांना लुटून स्वराज्य भक्कम करण्यासाठी केल्या गेल्या होत्या.शिवाजी महाराज्यांनी पैशासाठी गनिमाबरोबर हातमिळवणी केली नव्हती.त्यांनी जर तुमच्या सारखाच 'धंदा करणारा गुजराती बरा' म्हणत 'बिझनेस' केला असता तर स्वराज्य अस्तिवात आले नसते. ज्या गुजरात्यांकडे आज इतका पैसा आहे ते हवे तर अशा कितीतरी मुंबई गुजरात मध्येच तयार करू शकतात्,अहमदाबाद सारख्या शहराला आज 'दुसरी मुंबई' म्हणून संबोधले जाते ते याच करणामुळे पण गुजरात्यांना मुंबई हवी ती केवळ पैशासाठी नव्हे तर मराठी माणसाचा आणी महाराष्ट्राचा आर्थिक पाया तोडण्यासाठी.
नरेंद्र मोदी या नावाची जादू गुजरातेत परत चालली आणि बेगडी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस पालापाचोळ्यासारखी उडून गेली.भारतीय जनता पक्षाने १९९८ इतक्याच म्हणजे ११७ जागा जिंकल्या. वयाच्या ८०व्या वर्षी सत्तेची हाव धरून मोदींना अपशकून करायचा प्रयत्न करणारे केशुभाई पटेल, जनतेत स्वतःचा जनाधार केव्हाच गमावून बसलेले सुरेश मेहता आणि त्यांचे बंडखोर जनतेने पूर्णपणे नाकारले. मोदींच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने शिक्कामोर्तब केले.त्याबद्दल मोदीचे हार्दिक अभिनंदन. मोदींच्या विजयावर आपले मत काय? ----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)