मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समभागांची चर्चा..

संजय अभ्यंकर ·

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:20
तात्या, आपण केलेला बदल, हा स्वागतार्ह आहे. त्याची सान्गड आणिबाणीशी घालू नाका. आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तिने समभाग या विषयावर स्तंभ सुरू केला हे उत्तम झाले. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:36
तात्या, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. जे.पी. असोसिएट्स, हा मी घेतलेला अलिकडल्या काळातला उत्क्रुष्ट समभाग, त्याने मला केवळ ८ महिन्यात २३०% परतावा दिला होता. आज त्याचा भाव पाहुन हादरलो (रॅनबॅक्सीची आठवण झाली). आपण केलेला खुलासा दिलासा देऊन गेला. संजय अभ्यंकर.

In reply to by संजय अभ्यंकर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:16
खुलासा दिलासा देऊन गेला. वाह!! वाक्यात नाद आहे. संजय तुम्ही आय्सीआय्सीआय डायरेक्ट वापरत असाल तर पोर्टफोलिओ मध्ये स्वतः शेअरची संख्या आणि किंमत बदलावी लागेल. सध्या तुम्हाला जुनीच खरेदी किंमत दिसत असेल. तुमच्या डीमॅट अकाउंटला स्प्लिट झालेले शेअर म्हणजे २ असतील तर एकूण दहा असे १ महिन्यात जमा होतील. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अवलिया गुरुवार, 12/20/2007 - 10:13
आय एफ सी आय कोसळ्ला माझ्याकडे १२ रु चे १०००० १८ चे ५००० आहेत काय करु?

In reply to by अवलिया

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 12:12
पैशांची निकड नसेल तर राहू द्यात, नका विकू! किंवा अगदीच जर काही प्रमाणात प्रॉफिट बुक करायचा असेल तर अर्धा माल विका. मी तुमच्या जागी असतो तर अर्धा माल विकून टाकला असता. तात्या.

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/03/2008 - 22:25
अल्पकालीन गुन्तवणुकीला बरेच सल्लागार भेटतात. हल्ली टी.वी. वर यांचा सुकाळ आहे. बहुदा त्याना या कामाचे बरेच पैसे मिळत असावेत. एकाहून आधिक अर्थविषयक चॅनल्स पाहिल्यास हि मंडळी आपल्याला गोन्धळात टाकतात असे अनुभवास येते. अल्पकालिन गुन्तवणुकीला, बाजाराचे उत्तम ज्ञान, गाठीशी पुरेसा पैसा आणि प्रसंगी जबर नुकसान सहन करायची क्षमता असावी लागते. तसेच, योग्य सल्लागार (broker) जोडिशी असावा लागतो. अन्यथा लाखाचे बाराहजार व्हायला वेळ लागत नाही. जनसामन्य, शेअर बाजाराला जुगार मानतात, कारण, अशी नुकसानीत गेलेलि अनेक उदाहरणे समाजात आहेत. माझ्या मते, सामान्य गुन्तवणुकदारानी दीर्घ कालिन गुन्तवणुक करावी. अश्या गुन्तवणुकीत, बाजाराच्या रोज होणार्‍या चढ उताराचे फारसे चटके आपल्याला बसत नाहित. पुन्हा एकदा मी Peter Lynch ची पुस्तक वाचायची शिफारस करेन. पीटर लिन्च हा दीर्घकालीन गुन्तवणुकीचा खंदा पुरस्कर्ता आहे. मी दी.का. गु. ची सतत प्रचीती घेत आहे. मी १९८६ सालापासुन समभाग खरेदी करित आहे. त्यातले काही समभाग आजहि (काही अपवाद वगळता) विकलेले नाहीत. आज हेलकावणारा बाजार, माझ्या गुन्तवणुकीवर व नफ्यावर फारसा परिणाम करित नाहीत. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Tue, 01/15/2008 - 23:03
हा रिलायन्स पॉवरचा परिणाम कि बाजारात आलेला सुधार (correction)? NSE चा पी/ई अजुनहि २७ च्या वर आहे. म्हणजे बाजार फारच वर आहे! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:01
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे. आणि काही दिवसातच ते कार्यान्वित देखिल होईल. सध्या बरेचसे शब्द डोक्यावरुन जात असले तरी हळु हळु यांची पण माहिती कळायला लागेल. आपण सगळे माझ्या ज्ञानात भर टाकालच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

अवलिया Wed, 01/16/2008 - 16:19
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे धोंडोपंताचे एवढे जर ऐकता तर कर असताना नवीन काम सुरु करु नये हे त्यांचे वाक्य विसरले काः) असो बुधवारची लक्ष्मी तुम्हाआम्हाला प्रसन्न होवो नाना

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 16:32
बहुरंगीजी, आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. १) केवळ कोणी टिप दिली म्हणुन एखाद्या समभागात पैसे गुन्तवू नये. शेअर बाजाराच्या सुचकांका पेक्षा कंपनीचा ताळेबंद ज्यास्त महत्वाचा. २) कंपनीची तिमाहि, सहामाहि, वार्षिक प्रगती याचा अभ्यास पैसे गुन्तवण्यापूर्वी करावा. ३) कंपनीच्या जबाबदार्‍या, देणी, येणी व करोत्तर नफा अभ्यासावा. ४) कंपनीचा प्रामाणिकपणा, बोनस, लाभांशाचा इतिहास आदी पडताळावेत. ५)एकाच कंपनी विषयी किमान दोन अथवा तीन वेबसाईट्सचे मत पहावे. ६) उत्पन्ना बद्दल दीर्घकालिन उद्दिष्टे ठेवावित. उठसुट समभाग विकु नयेत. संयमाने फायदा होतो. योग्यकाळ नफ्यासाठि थांबावे. ७) समभाग या विषयावर जितके वाचाल तितके थोडे. ८) समभाग सल्लागार हा भविष्यवेत्ता नव्हे, त्याचा सल्ला हा त्याच्या अभ्यास व अनुभवावर आधारित असतो. त्याचा सल्ला वरिल निकषांवर घासावा. आपणांस पटल्यास त्या समभागात पैसे गुन्तवावे. शेवटी: दोन चारदा आपटल्या शिवाय शहाणपण येत नाही. ती क्लासची फी समजावि. आपणास सुयश लाभो! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:49
धन्यवाद संजय अभ्यंकर आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. मान्य .... अगदी पहिल्या पायरी वर आहे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. जरुर .... पंत, तात्या, संजय, मोठा डॉन, नाना इ. यांच्या मुळे .... या मायजालात उतरलो तर आहे .... आपटलो किंवा उडालो तरी आपणांस कळेलच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 22:20
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकविध विषयात त्या त्या क्षेत्रातिल तज्ञ व्यक्ति लेखन करतात. समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. Peter Lynch च्या पुस्तकांची शिफारस मी पुर्वी केलेली आहे. त्या शिवाय समभाग बाजारातला गुरु Warren Buffet ह्याने स्वतः काहि लेखन केलेले नजरेस पडले नाही. परंतु, याच्या कार्य पद्धतिबद्दल इतरांनी लिहिलेलि काही पुस्तके उपलब्ध आहेत. शेअर महर्षि Benjamin Graham (हा Warren Buffet चा गुरु) ह्याने मैलाचे दगड ठरतिल अशी दोन पुस्तके लिहिलि. पैकी पहिले पुस्तक Security Analysis फार दुर्मिळ आहे. दुसरे Intelligent Invester उपलब्ध आहे. मला अलिकडेच त्याची नविन आव्रुत्ती (टिके सहित) डेक्कनच्या फुटपाथवर सापडलि. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:07
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे माफ करा पण आमचा या विधानास आक्षेप आहे पेटंट, लायसन्स, प्रोप्रायटरी कोड वगैरे अमेरिकेने दिलेला रोग आहे जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हि हिंदु संस्कृती आहे समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. प्रत्येक देशाची खासियत असते आपल्याकडे धार्मिक विषयांवर प्रचंड (विपुल विपुल असे अनेक वेळा म्हणजे प्रचंड ) लेखन होत असते युरोपात सुद्धा विविध भाषांमधे समभागां विषयी लेखन होत असते व ते कित्येक वेळेस अमेरीकन लोकांपेक्षा जास्त दर्जेदार असते. कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल्यामुळे तो आनंद मिळाला नसेल. असो बाकि तुमचे म्हणणे योग्य आहे (जर्मन, फ्रेंच, स्पेनीश) नाना

In reply to by अवलिया

संजय अभ्यंकर Fri, 01/18/2008 - 10:14
नाना, आपले मुद्दे बरेचशे पटणारे आहेत. परंतु, पेटंट इ. प्रकार सोडले तर आंग्ल लेखनाने मला बरेच काही लाभले. मी जर्मन भाषा बर्‍यापैकी वाचु व समजु शकतो (बोलण्याचा सराव नाही). भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). (फ्रेन्च, स्पॅनीशशी माझा दुरन्वयेही संबंध नाही). धन्यवाद! संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया Fri, 01/18/2008 - 10:45
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). तुम्ही न्याहाळख उघडा ( आय.इ किंवा फायरफोक्स) गुगल.कौम वर जा लैग्वेज टुल्स वर टिचकी मारा किंवा सरळ इथे क्लिक करा पुढे बघा सुचना बघा तुम्हाला कमीतकमी श्रमात भरपुर हव्या त्या भाषेतील पाने मिळतील नाना

रिलायंस पेट्रो मधे सट्टेबाजारी होवू नये याकरता तो Futures & Options Ban मधे आहे, अशी बातमी कळाली. माझ्याकडे आर. पी. एल. चे समभाग आहेत. (ईक्विटि मार्केट मधून घेतलेले) Futures & Options Ban मुळे काय परिणाम होतो? आर. पी. एल. चे भवितव्य काय? कोणी याबद्दलचे मत / माहीती शेअर कराल?

In reply to by यशोदेचा घनश्याम

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:46
Theoritically, derivatives market हे spot market वर अवलम्बून असते. (अनुस्वार कसा देतात ?) पण, derivatives च्या किमतीवरून आपण short-term spot च्या trend बद्दल अन्दाज करू शकतो. आर पी एल ban झाला कारण त्याच्या derivative market open position (खरेदी/विक्री झालेली contracts) market capitalization च्या तुलनेत खूप जास्त होती. याचा काही अर्थ काढायचा तर असा काढता येईल की आर पी एल नजिकच्या भविश्यात (New to Devnagri typing) खूप volatile असेल.

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 21:59
मला त्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बद्दल काही कळत नाहि. त्या बाबतित वाचनहि नाहि. ह्या विषयावर सविस्तर वाचन आवश्यक आहे. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/17/2008 - 09:00
रिलायंस पॉवरच्या समभागांकडे लोकांची झुम्बड उडाल्याच्या बातम्या व्रुत्तपत्रात येत आहेत. हे कळपाच्या मनोव्रुत्तीचे एक उदाहरणा आहे. लोक असलेले समभाग विकुन, रि.पॉ. घेत आहेत. ह्या मुळे बाजार खाली उतरायला हातभारच लागत आहे. मी रि.पॉ. वर एक कपर्दिकहि खर्चलेली नाही. जेव्हा जेव्हा असे मेगा ईश्यु येतात, तेव्हा तेव्हा ही कळप मनोव्रुत्ती दिसुन येते. काही वर्षांपुर्वी, इन्डो गल्फ फर्टिलायझरचा मेगा इश्यु आला होता, तेव्हाहि लोकांनी तो शेकड्याने घेतला. आज इन्डो गल्फ कुठे आहे? ह्या वेळेस, बाजार खालि आल्याचा फायदा घेवुन, रि.पॉ. च्या मागे न धावता, चांगले समभाग कमी किमतित विकत घेणे हा शहाणपाणाचा मार्ग ठरेल असे माझे मत आहे. बाजारात नोन्दणी झाल्यावर, बहुदा, रि.पॉ. खालि येइल, तेव्हा तो घेणे इष्ट. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 09:46
अभ्यंकर साहेबांच्या वरील मताशी मी पूर्णत: सहमत आहे...! तात्या. अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/17/2008 - 10:47
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... ---- आम्ही प्रतिक्षेत आहोत. -- यशोदेचा घनश्याम

In reply to by विसोबा खेचर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:13
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या सवडीने म्हणजे कधी? कारण तुमची सवड म्हणजे कपिलाषष्ठी प्रमाणे दुर्मिळ आहे. सह्या बोलावुन ठेवल्या म्हणे सवडीने सांगतो ... अजुन काय मुहुर्त नाही. रोशनी दोन तीन महिन्याने एक झलक.... पुढे .. आनंद त्यामुळे न मागता एक सल्ला कुठलीहि वाच्यता न करता गुपचुप लिहा व प्रसिद्ध करा. तुम्ही सांगता आता लिहित आहे... आम्ही वाट पहात रहातो टांगुन... पार चक्का होतो पण ... सवड मिळेल तर शपथ.. असो राग मानु नका नाना

मनिष Fri, 01/18/2008 - 11:33
दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हे समभाग चांगले आहेत (1) TTML (Tata Teleservices (Mah) Ltd. -- 54-56 (2) India Cements - 260 - 265 (3) Tata Steel - 800-820 निदान १ वर्ष तरी गुंतवणुक करावी. ३ वर्षात खुप फायदा होईल असा अंदाज आहे!

संजय अभ्यंकर Wed, 02/13/2008 - 13:24
मित्रहो, शेअर बाजार गडगडतोय. लोकही हवालदिल झालेत. परंतु दीर्घकालिन गुंतवणुक करणार्‍यांनी शांत रहावे. जे लोक दीर्घकालिन गुंतवणुक करत नाहीत, त्यांनी त्याकडे वळावे म्हणुन पिटर लिंचचे वाक्य खाली उद्धृत करत आहे. आपले पुस्तक One Up on Wall Street च्या प्रस्तावनेत त्याने हा उतार लिहिला आहे. "The basic story remains simple and never-ending. Stocks aren't lottery tickets. There's a company attached to every share. Companies do better or they do worse. If a company does worse than before, its stock will fall. If a company does better, its stock will rise. If you own good companies that continue to increase their earnings, you'll do well. Corporate profits are up fifty-five-fold since World War II, and the stock market is up sixtyfold. Four wars, nine recessions, eight presidents, and one impeachment didn't change that." Peter Lynch संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:59
No offence, but I remember reading in one up on wall street or beating the street, by Peter Lynch himself where he admits, की जे २९ मधे जे आपले शेअर पकडून बसले होते, त्यान्चे नुकसान भरून निघायला ४० वर्शे [:)] लागली. स्वत: लिन्च ने काय ८७ मधे शेअर विकले नाहीत? दीर्घकालीन गुन्तवणुकदार जर risk-averse असतील तर अश्या crash मध्ये कसे गप बसणार? This reminds me of when I was a kid and played cricket with big boys. They'd always made me field all day while they batted and bowled. I think the situation of retail investors is the same now, and is always going to be the same :D :D

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:20
तात्या, आपण केलेला बदल, हा स्वागतार्ह आहे. त्याची सान्गड आणिबाणीशी घालू नाका. आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तिने समभाग या विषयावर स्तंभ सुरू केला हे उत्तम झाले. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:36
तात्या, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. जे.पी. असोसिएट्स, हा मी घेतलेला अलिकडल्या काळातला उत्क्रुष्ट समभाग, त्याने मला केवळ ८ महिन्यात २३०% परतावा दिला होता. आज त्याचा भाव पाहुन हादरलो (रॅनबॅक्सीची आठवण झाली). आपण केलेला खुलासा दिलासा देऊन गेला. संजय अभ्यंकर.

In reply to by संजय अभ्यंकर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:16
खुलासा दिलासा देऊन गेला. वाह!! वाक्यात नाद आहे. संजय तुम्ही आय्सीआय्सीआय डायरेक्ट वापरत असाल तर पोर्टफोलिओ मध्ये स्वतः शेअरची संख्या आणि किंमत बदलावी लागेल. सध्या तुम्हाला जुनीच खरेदी किंमत दिसत असेल. तुमच्या डीमॅट अकाउंटला स्प्लिट झालेले शेअर म्हणजे २ असतील तर एकूण दहा असे १ महिन्यात जमा होतील. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अवलिया गुरुवार, 12/20/2007 - 10:13
आय एफ सी आय कोसळ्ला माझ्याकडे १२ रु चे १०००० १८ चे ५००० आहेत काय करु?

In reply to by अवलिया

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 12:12
पैशांची निकड नसेल तर राहू द्यात, नका विकू! किंवा अगदीच जर काही प्रमाणात प्रॉफिट बुक करायचा असेल तर अर्धा माल विका. मी तुमच्या जागी असतो तर अर्धा माल विकून टाकला असता. तात्या.

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/03/2008 - 22:25
अल्पकालीन गुन्तवणुकीला बरेच सल्लागार भेटतात. हल्ली टी.वी. वर यांचा सुकाळ आहे. बहुदा त्याना या कामाचे बरेच पैसे मिळत असावेत. एकाहून आधिक अर्थविषयक चॅनल्स पाहिल्यास हि मंडळी आपल्याला गोन्धळात टाकतात असे अनुभवास येते. अल्पकालिन गुन्तवणुकीला, बाजाराचे उत्तम ज्ञान, गाठीशी पुरेसा पैसा आणि प्रसंगी जबर नुकसान सहन करायची क्षमता असावी लागते. तसेच, योग्य सल्लागार (broker) जोडिशी असावा लागतो. अन्यथा लाखाचे बाराहजार व्हायला वेळ लागत नाही. जनसामन्य, शेअर बाजाराला जुगार मानतात, कारण, अशी नुकसानीत गेलेलि अनेक उदाहरणे समाजात आहेत. माझ्या मते, सामान्य गुन्तवणुकदारानी दीर्घ कालिन गुन्तवणुक करावी. अश्या गुन्तवणुकीत, बाजाराच्या रोज होणार्‍या चढ उताराचे फारसे चटके आपल्याला बसत नाहित. पुन्हा एकदा मी Peter Lynch ची पुस्तक वाचायची शिफारस करेन. पीटर लिन्च हा दीर्घकालीन गुन्तवणुकीचा खंदा पुरस्कर्ता आहे. मी दी.का. गु. ची सतत प्रचीती घेत आहे. मी १९८६ सालापासुन समभाग खरेदी करित आहे. त्यातले काही समभाग आजहि (काही अपवाद वगळता) विकलेले नाहीत. आज हेलकावणारा बाजार, माझ्या गुन्तवणुकीवर व नफ्यावर फारसा परिणाम करित नाहीत. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Tue, 01/15/2008 - 23:03
हा रिलायन्स पॉवरचा परिणाम कि बाजारात आलेला सुधार (correction)? NSE चा पी/ई अजुनहि २७ च्या वर आहे. म्हणजे बाजार फारच वर आहे! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:01
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे. आणि काही दिवसातच ते कार्यान्वित देखिल होईल. सध्या बरेचसे शब्द डोक्यावरुन जात असले तरी हळु हळु यांची पण माहिती कळायला लागेल. आपण सगळे माझ्या ज्ञानात भर टाकालच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

अवलिया Wed, 01/16/2008 - 16:19
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे धोंडोपंताचे एवढे जर ऐकता तर कर असताना नवीन काम सुरु करु नये हे त्यांचे वाक्य विसरले काः) असो बुधवारची लक्ष्मी तुम्हाआम्हाला प्रसन्न होवो नाना

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 16:32
बहुरंगीजी, आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. १) केवळ कोणी टिप दिली म्हणुन एखाद्या समभागात पैसे गुन्तवू नये. शेअर बाजाराच्या सुचकांका पेक्षा कंपनीचा ताळेबंद ज्यास्त महत्वाचा. २) कंपनीची तिमाहि, सहामाहि, वार्षिक प्रगती याचा अभ्यास पैसे गुन्तवण्यापूर्वी करावा. ३) कंपनीच्या जबाबदार्‍या, देणी, येणी व करोत्तर नफा अभ्यासावा. ४) कंपनीचा प्रामाणिकपणा, बोनस, लाभांशाचा इतिहास आदी पडताळावेत. ५)एकाच कंपनी विषयी किमान दोन अथवा तीन वेबसाईट्सचे मत पहावे. ६) उत्पन्ना बद्दल दीर्घकालिन उद्दिष्टे ठेवावित. उठसुट समभाग विकु नयेत. संयमाने फायदा होतो. योग्यकाळ नफ्यासाठि थांबावे. ७) समभाग या विषयावर जितके वाचाल तितके थोडे. ८) समभाग सल्लागार हा भविष्यवेत्ता नव्हे, त्याचा सल्ला हा त्याच्या अभ्यास व अनुभवावर आधारित असतो. त्याचा सल्ला वरिल निकषांवर घासावा. आपणांस पटल्यास त्या समभागात पैसे गुन्तवावे. शेवटी: दोन चारदा आपटल्या शिवाय शहाणपण येत नाही. ती क्लासची फी समजावि. आपणास सुयश लाभो! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:49
धन्यवाद संजय अभ्यंकर आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. मान्य .... अगदी पहिल्या पायरी वर आहे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. जरुर .... पंत, तात्या, संजय, मोठा डॉन, नाना इ. यांच्या मुळे .... या मायजालात उतरलो तर आहे .... आपटलो किंवा उडालो तरी आपणांस कळेलच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 22:20
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकविध विषयात त्या त्या क्षेत्रातिल तज्ञ व्यक्ति लेखन करतात. समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. Peter Lynch च्या पुस्तकांची शिफारस मी पुर्वी केलेली आहे. त्या शिवाय समभाग बाजारातला गुरु Warren Buffet ह्याने स्वतः काहि लेखन केलेले नजरेस पडले नाही. परंतु, याच्या कार्य पद्धतिबद्दल इतरांनी लिहिलेलि काही पुस्तके उपलब्ध आहेत. शेअर महर्षि Benjamin Graham (हा Warren Buffet चा गुरु) ह्याने मैलाचे दगड ठरतिल अशी दोन पुस्तके लिहिलि. पैकी पहिले पुस्तक Security Analysis फार दुर्मिळ आहे. दुसरे Intelligent Invester उपलब्ध आहे. मला अलिकडेच त्याची नविन आव्रुत्ती (टिके सहित) डेक्कनच्या फुटपाथवर सापडलि. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:07
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे माफ करा पण आमचा या विधानास आक्षेप आहे पेटंट, लायसन्स, प्रोप्रायटरी कोड वगैरे अमेरिकेने दिलेला रोग आहे जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हि हिंदु संस्कृती आहे समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. प्रत्येक देशाची खासियत असते आपल्याकडे धार्मिक विषयांवर प्रचंड (विपुल विपुल असे अनेक वेळा म्हणजे प्रचंड ) लेखन होत असते युरोपात सुद्धा विविध भाषांमधे समभागां विषयी लेखन होत असते व ते कित्येक वेळेस अमेरीकन लोकांपेक्षा जास्त दर्जेदार असते. कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल्यामुळे तो आनंद मिळाला नसेल. असो बाकि तुमचे म्हणणे योग्य आहे (जर्मन, फ्रेंच, स्पेनीश) नाना

In reply to by अवलिया

संजय अभ्यंकर Fri, 01/18/2008 - 10:14
नाना, आपले मुद्दे बरेचशे पटणारे आहेत. परंतु, पेटंट इ. प्रकार सोडले तर आंग्ल लेखनाने मला बरेच काही लाभले. मी जर्मन भाषा बर्‍यापैकी वाचु व समजु शकतो (बोलण्याचा सराव नाही). भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). (फ्रेन्च, स्पॅनीशशी माझा दुरन्वयेही संबंध नाही). धन्यवाद! संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया Fri, 01/18/2008 - 10:45
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). तुम्ही न्याहाळख उघडा ( आय.इ किंवा फायरफोक्स) गुगल.कौम वर जा लैग्वेज टुल्स वर टिचकी मारा किंवा सरळ इथे क्लिक करा पुढे बघा सुचना बघा तुम्हाला कमीतकमी श्रमात भरपुर हव्या त्या भाषेतील पाने मिळतील नाना

रिलायंस पेट्रो मधे सट्टेबाजारी होवू नये याकरता तो Futures & Options Ban मधे आहे, अशी बातमी कळाली. माझ्याकडे आर. पी. एल. चे समभाग आहेत. (ईक्विटि मार्केट मधून घेतलेले) Futures & Options Ban मुळे काय परिणाम होतो? आर. पी. एल. चे भवितव्य काय? कोणी याबद्दलचे मत / माहीती शेअर कराल?

In reply to by यशोदेचा घनश्याम

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:46
Theoritically, derivatives market हे spot market वर अवलम्बून असते. (अनुस्वार कसा देतात ?) पण, derivatives च्या किमतीवरून आपण short-term spot च्या trend बद्दल अन्दाज करू शकतो. आर पी एल ban झाला कारण त्याच्या derivative market open position (खरेदी/विक्री झालेली contracts) market capitalization च्या तुलनेत खूप जास्त होती. याचा काही अर्थ काढायचा तर असा काढता येईल की आर पी एल नजिकच्या भविश्यात (New to Devnagri typing) खूप volatile असेल.

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 21:59
मला त्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बद्दल काही कळत नाहि. त्या बाबतित वाचनहि नाहि. ह्या विषयावर सविस्तर वाचन आवश्यक आहे. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/17/2008 - 09:00
रिलायंस पॉवरच्या समभागांकडे लोकांची झुम्बड उडाल्याच्या बातम्या व्रुत्तपत्रात येत आहेत. हे कळपाच्या मनोव्रुत्तीचे एक उदाहरणा आहे. लोक असलेले समभाग विकुन, रि.पॉ. घेत आहेत. ह्या मुळे बाजार खाली उतरायला हातभारच लागत आहे. मी रि.पॉ. वर एक कपर्दिकहि खर्चलेली नाही. जेव्हा जेव्हा असे मेगा ईश्यु येतात, तेव्हा तेव्हा ही कळप मनोव्रुत्ती दिसुन येते. काही वर्षांपुर्वी, इन्डो गल्फ फर्टिलायझरचा मेगा इश्यु आला होता, तेव्हाहि लोकांनी तो शेकड्याने घेतला. आज इन्डो गल्फ कुठे आहे? ह्या वेळेस, बाजार खालि आल्याचा फायदा घेवुन, रि.पॉ. च्या मागे न धावता, चांगले समभाग कमी किमतित विकत घेणे हा शहाणपाणाचा मार्ग ठरेल असे माझे मत आहे. बाजारात नोन्दणी झाल्यावर, बहुदा, रि.पॉ. खालि येइल, तेव्हा तो घेणे इष्ट. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 09:46
अभ्यंकर साहेबांच्या वरील मताशी मी पूर्णत: सहमत आहे...! तात्या. अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/17/2008 - 10:47
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... ---- आम्ही प्रतिक्षेत आहोत. -- यशोदेचा घनश्याम

In reply to by विसोबा खेचर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:13
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या सवडीने म्हणजे कधी? कारण तुमची सवड म्हणजे कपिलाषष्ठी प्रमाणे दुर्मिळ आहे. सह्या बोलावुन ठेवल्या म्हणे सवडीने सांगतो ... अजुन काय मुहुर्त नाही. रोशनी दोन तीन महिन्याने एक झलक.... पुढे .. आनंद त्यामुळे न मागता एक सल्ला कुठलीहि वाच्यता न करता गुपचुप लिहा व प्रसिद्ध करा. तुम्ही सांगता आता लिहित आहे... आम्ही वाट पहात रहातो टांगुन... पार चक्का होतो पण ... सवड मिळेल तर शपथ.. असो राग मानु नका नाना

मनिष Fri, 01/18/2008 - 11:33
दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हे समभाग चांगले आहेत (1) TTML (Tata Teleservices (Mah) Ltd. -- 54-56 (2) India Cements - 260 - 265 (3) Tata Steel - 800-820 निदान १ वर्ष तरी गुंतवणुक करावी. ३ वर्षात खुप फायदा होईल असा अंदाज आहे!

संजय अभ्यंकर Wed, 02/13/2008 - 13:24
मित्रहो, शेअर बाजार गडगडतोय. लोकही हवालदिल झालेत. परंतु दीर्घकालिन गुंतवणुक करणार्‍यांनी शांत रहावे. जे लोक दीर्घकालिन गुंतवणुक करत नाहीत, त्यांनी त्याकडे वळावे म्हणुन पिटर लिंचचे वाक्य खाली उद्धृत करत आहे. आपले पुस्तक One Up on Wall Street च्या प्रस्तावनेत त्याने हा उतार लिहिला आहे. "The basic story remains simple and never-ending. Stocks aren't lottery tickets. There's a company attached to every share. Companies do better or they do worse. If a company does worse than before, its stock will fall. If a company does better, its stock will rise. If you own good companies that continue to increase their earnings, you'll do well. Corporate profits are up fifty-five-fold since World War II, and the stock market is up sixtyfold. Four wars, nine recessions, eight presidents, and one impeachment didn't change that." Peter Lynch संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:59
No offence, but I remember reading in one up on wall street or beating the street, by Peter Lynch himself where he admits, की जे २९ मधे जे आपले शेअर पकडून बसले होते, त्यान्चे नुकसान भरून निघायला ४० वर्शे [:)] लागली. स्वत: लिन्च ने काय ८७ मधे शेअर विकले नाहीत? दीर्घकालीन गुन्तवणुकदार जर risk-averse असतील तर अश्या crash मध्ये कसे गप बसणार? This reminds me of when I was a kid and played cricket with big boys. They'd always made me field all day while they batted and bowled. I think the situation of retail investors is the same now, and is always going to be the same :D :D
नमस्कार संजय अभ्यंकर साहेब, तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला? तो कितीने स्प्लीट होतोय? संजय अभ्यंकर आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल. असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.. आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे.

खूप काही हरवलं आहे!

विसोबा खेचर ·

विसुनाना Mon, 12/17/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन Mon, 12/17/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 19:47
तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु Mon, 12/17/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 12/17/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट Tue, 12/18/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण Mon, 12/17/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय Mon, 12/17/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट Mon, 12/17/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश Mon, 12/17/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 00:51
तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

प्रशांतकवळे Tue, 12/18/2007 - 10:18
खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया Tue, 12/18/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत Tue, 12/18/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया Tue, 12/18/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ गुरुवार, 01/28/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि गुरुवार, 01/28/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

महेशकुळकर्णी गुरुवार, 01/28/2010 - 11:07
सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस गुरुवार, 01/28/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे गुरुवार, 01/28/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे गुरुवार, 01/28/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... गुरुवार, 01/28/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

भडकमकर मास्तर गुरुवार, 01/28/2010 - 14:35
रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय गुरुवार, 01/28/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु Fri, 01/29/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद Fri, 01/29/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड Fri, 01/29/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति Fri, 01/29/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर Sat, 01/30/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब Fri, 09/03/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा Fri, 09/03/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......

विसुनाना Mon, 12/17/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन Mon, 12/17/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 19:47
तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु Mon, 12/17/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 12/17/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट Tue, 12/18/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण Mon, 12/17/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय Mon, 12/17/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट Mon, 12/17/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश Mon, 12/17/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 00:51
तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

प्रशांतकवळे Tue, 12/18/2007 - 10:18
खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया Tue, 12/18/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत Tue, 12/18/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया Tue, 12/18/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ गुरुवार, 01/28/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि गुरुवार, 01/28/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

महेशकुळकर्णी गुरुवार, 01/28/2010 - 11:07
सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस गुरुवार, 01/28/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे गुरुवार, 01/28/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे गुरुवार, 01/28/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... गुरुवार, 01/28/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

भडकमकर मास्तर गुरुवार, 01/28/2010 - 14:35
रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय गुरुवार, 01/28/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु Fri, 01/29/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद Fri, 01/29/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड Fri, 01/29/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति Fri, 01/29/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर Sat, 01/30/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब Fri, 09/03/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा Fri, 09/03/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.

समुद्रपक्षी

स्वाती दिनेश ·

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 14:35
कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, नकोच मला तुमची ती मळलेली पायवाट अन् रुळलेला रस्ता, शोधीन माझा मार्ग मीच आणि करेन तयार रस्ता! अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे, पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे! वा स्वाती! अतिशय सुंदर लिहिलं आहेस! वरील ओळी खूप आवडल्या! क्या बात है... तात्या.

प्राजु Mon, 12/17/2007 - 19:44
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे, पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे! स्वाती, हे छानच आहे गं! - प्राजु.

प्रमोद देव गुरुवार, 12/20/2007 - 13:00
कवितेतल्या भावना खूपच प्रेरणादायी आहेत. Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! ह्या ओळींचेही भाषांतर नाही का करता येणार? ही कविता भाषांतरीत करून स्वातीने आमच्यासारख्या निव्वळ मराठी वाचणार्‍या आणि समजणार्‍यांची खूपच छान सोय केली आहे त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदनही.

स्वाती दिनेश गुरुवार, 12/20/2007 - 13:12
आनंदयात्री,तात्या,प्राजु,प्रमोदकाका अभिप्रायाबद्दल आभार! आनंदयात्री,माझे शब्द वरील मराठी पुस्तक वाचायला हवे,आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. प्रमोदकाका,कार्वर च्या ह्या सुप्रसिध्द पंक्ती सीगलच्या बाबतीत मला चपखल वाटल्या म्हणून त्या जशाच्या तशा घेतल्या,(मूळ पुस्तकात त्या नाहीत) स्वाती

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 14:35
कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, नकोच मला तुमची ती मळलेली पायवाट अन् रुळलेला रस्ता, शोधीन माझा मार्ग मीच आणि करेन तयार रस्ता! अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे, पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे! वा स्वाती! अतिशय सुंदर लिहिलं आहेस! वरील ओळी खूप आवडल्या! क्या बात है... तात्या.

प्राजु Mon, 12/17/2007 - 19:44
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे, पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे! स्वाती, हे छानच आहे गं! - प्राजु.

प्रमोद देव गुरुवार, 12/20/2007 - 13:00
कवितेतल्या भावना खूपच प्रेरणादायी आहेत. Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! ह्या ओळींचेही भाषांतर नाही का करता येणार? ही कविता भाषांतरीत करून स्वातीने आमच्यासारख्या निव्वळ मराठी वाचणार्‍या आणि समजणार्‍यांची खूपच छान सोय केली आहे त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदनही.

स्वाती दिनेश गुरुवार, 12/20/2007 - 13:12
आनंदयात्री,तात्या,प्राजु,प्रमोदकाका अभिप्रायाबद्दल आभार! आनंदयात्री,माझे शब्द वरील मराठी पुस्तक वाचायला हवे,आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. प्रमोदकाका,कार्वर च्या ह्या सुप्रसिध्द पंक्ती सीगलच्या बाबतीत मला चपखल वाटल्या म्हणून त्या जशाच्या तशा घेतल्या,(मूळ पुस्तकात त्या नाहीत) स्वाती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः आहे मी एक समुद्रपक्षी, माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण, मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त! कार्वर म्हणतो, Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात? माझे दोन चिमुकले पंख, पेलतील ना हे शिवधनुष्य! आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी! कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, माझी मनोदेवता,माझा आतला आवाज! नाह

चारोळी

सुशील ·

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38
माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40
हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

In reply to by सुशील

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59
वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..

In reply to by सुशील

टारझन Sat, 03/28/2009 - 23:01
त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54
चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

सुशील Sat, 03/28/2009 - 22:29
सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38
माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40
हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

In reply to by सुशील

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59
वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..

In reply to by सुशील

टारझन Sat, 03/28/2009 - 23:01
त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54
चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

सुशील Sat, 03/28/2009 - 22:29
सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल
लेखनविषय:
तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील

विजय दिन

गुंडोपंत ·

प्राजु Mon, 12/17/2007 - 08:48
पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे. मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही. -प्राजु.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:15
तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे. तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे. एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती. आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले. - प्राजु.

In reply to by प्राजु

सुनील Mon, 12/17/2007 - 20:34
हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:52
"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.) स्वाती

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 20:03
माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते. कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत. गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली. संजय अभ्यंकर.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:11
सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले .... अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ] क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 06:36
छोट्या डोना, कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू? क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही! इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत! किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी. अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील! तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते. झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे. जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये. आपला व्यथीत गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

छोटा डॉन Tue, 12/18/2007 - 20:21
नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता. "अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!" ...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन. "जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये." समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत. असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल. आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.

In reply to by छोटा डॉन

जुना अभिजित Tue, 12/18/2007 - 09:43
"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:24
http://thebhandarkars.com/milind/archives/23 येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे. - सर्किट

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:25
अगदी मर्मभेदक. कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला. आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत. पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले. भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे । पा.मे. अगदी जातिवंत. लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे । भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे । > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

प्राजु Mon, 12/17/2007 - 08:48
पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे. मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही. -प्राजु.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:15
तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे. तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे. एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती. आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले. - प्राजु.

In reply to by प्राजु

सुनील Mon, 12/17/2007 - 20:34
हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:52
"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.) स्वाती

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 20:03
माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते. कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत. गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली. संजय अभ्यंकर.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:11
सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले .... अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ] क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 06:36
छोट्या डोना, कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू? क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही! इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत! किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी. अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील! तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते. झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे. जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये. आपला व्यथीत गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

छोटा डॉन Tue, 12/18/2007 - 20:21
नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता. "अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!" ...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन. "जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये." समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत. असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल. आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.

In reply to by छोटा डॉन

जुना अभिजित Tue, 12/18/2007 - 09:43
"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:24
http://thebhandarkars.com/milind/archives/23 येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे. - सर्किट

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:25
अगदी मर्मभेदक. कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला. आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत. पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले. भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे । पा.मे. अगदी जातिवंत. लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे । भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे । > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्‍या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा. हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले. बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या.

एडीपस आणि कूटप्रश्न

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47
एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47
एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एडीपस आणि कूटप्रश्न "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, किती रे विकारी असे बंधु माझा..." चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला. कधी एक माणूस त्या ठायि आला उखाण्यात पाहे जणू आरशाला स्वतःलाच जाणून कोड्यात साचा - स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला "असू तुल्य सारेच एडीपसाशी विलंबीत काळात त्या श्वापदाशी; भविष्यात होऊ, नि भूतात होतो..." असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू! "न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.
मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश (एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील म

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

धोंडोपंत ·

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:41
धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे

प्राजु Sun, 12/16/2007 - 21:04
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:44
व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश

सुनील Sun, 12/16/2007 - 22:39
मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:52
पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:44
तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:41
धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे

प्राजु Sun, 12/16/2007 - 21:04
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:44
व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश

सुनील Sun, 12/16/2007 - 22:39
मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:52
पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:44
तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
3

मला आनंद का झाला?

धोंडोपंत ·

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 11:52
येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

In reply to by धोंडोपंत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 09:03
प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:55
सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 08:49
अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:01
श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:05
लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:25
चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 12:33
येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.

प्रमोद देव Sun, 12/16/2007 - 12:37
धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:00
लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:16
आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:07
मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:10
तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:12
आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:01
आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:17
गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:04
मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:34
धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:37
भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:44
ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:50
खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 18:11
मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

राजे Sun, 12/16/2007 - 19:58
तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनोज Sun, 12/16/2007 - 21:01
मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:49
मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:38
इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव

सुशील Mon, 12/17/2007 - 10:41
कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:40
एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!

गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:45
स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:56
डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

In reply to by विसोबा खेचर

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:16
सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:00
आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:12
आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 10:15
पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे. जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल. १३वा ग्रह संजिव

आर्य Wed, 03/26/2008 - 13:23
काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

विवेकवि गुरुवार, 03/27/2008 - 09:46
आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला.. आपलाच (मि पा का र ) विवेक वि.

यन्ना _रास्कला गुरुवार, 06/18/2009 - 06:55
सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला. पाथस्थाचा इजय आसो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 11:52
येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

In reply to by धोंडोपंत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 09:03
प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:55
सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 08:49
अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:01
श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:05
लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:25
चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 12:33
येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.

प्रमोद देव Sun, 12/16/2007 - 12:37
धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:00
लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:16
आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:07
मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:10
तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:12
आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:01
आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:17
गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:04
मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:34
धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:37
भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:44
ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:50
खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 18:11
मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

राजे Sun, 12/16/2007 - 19:58
तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनोज Sun, 12/16/2007 - 21:01
मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:49
मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:38
इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव

सुशील Mon, 12/17/2007 - 10:41
कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:40
एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!

गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:45
स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:56
डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

In reply to by विसोबा खेचर

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:16
सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:00
आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:12
आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 10:15
पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे. जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल. १३वा ग्रह संजिव

आर्य Wed, 03/26/2008 - 13:23
काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

विवेकवि गुरुवार, 03/27/2008 - 09:46
आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला.. आपलाच (मि पा का र ) विवेक वि.

यन्ना _रास्कला गुरुवार, 06/18/2009 - 06:55
सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला. पाथस्थाचा इजय आसो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, "सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत. अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात. त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत. केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे.

मिसळपाववर आणिबाणी...

सरपंच ·

आजानुकर्ण Sun, 12/16/2007 - 11:10
फेज साठी पायरी किंवा टप्पा हे सोपे मराठी शब्द वापरता येतील. (मराठी) आजानुकर्ण

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:14
सरपंच, मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये. पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते. आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज Sun, 12/16/2007 - 11:28
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच! तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.

आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो. लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता. जाऊ द्या !!! उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल. आपला. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (मिसळपावचा चाहता )

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:47
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे. आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल. शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये! तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन. आपला गुंडोपंत

प्रमोद देव Mon, 12/17/2007 - 08:46
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल. तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती. आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्‍हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली. लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे. तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:25
मालक!! काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत.. दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील.. चुकी चा की बरोबर ते येणार्‍या काळाला ठरवू दे.. ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती.. केशवसुमार..

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:39
सरपंचजी, गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल सहमत आहे. मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>> सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधोनी पाहे|| जय जय रघुवीर समर्थ प्रकाश घाटपांडे

अवलिया Sun, 12/16/2007 - 17:16
अभिनंदन त्रिवार अभिनंदन फक्त आता तुम्ही नक्की काय केल हे सांगा पाहु नाना

In reply to by अवलिया

गुंडोपंत Mon, 12/17/2007 - 09:40
अरे नाना, इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये. तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का? तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना... तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना? त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे. पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही! मग अशा वेळी काय करायला हवे? शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्‍या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा. बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही? आपला गुंडोपंत मुक्कामपोष्ट भोकरवाडी

In reply to by गुंडोपंत

सुशील Mon, 12/17/2007 - 10:02
गुंडोपंत तुमच्या उद्देशाविषयी शंका असली तरी तुमच्या ह्या प्रतिसादास सहमत आहे

दिनेश Sun, 12/16/2007 - 17:24
तात्या, आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन! गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन. दिनेश

राजे Sun, 12/16/2007 - 20:03
आणिबाणी जाहीर करताना व्यक्त केलेल्या विचार व हेतू बद्दल अभिनंदन! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Sun, 12/16/2007 - 20:59
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे. नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे. - प्राजु.

In reply to by प्राजु

सरपंच Sun, 12/16/2007 - 21:11
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही. मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये. मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी! सरपंच.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:42
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन! ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!! (शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशराव, कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा. तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्‍या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्‍या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!! किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.

सुशील Mon, 12/17/2007 - 09:57
आमच्या विनंतीला मान देऊन आणिबानी आणल्याबद्दल त्रिवाय जयजयकार!!

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:49
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे ! पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.) अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर ! (विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 07:57
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच! आपला गुंडोपंत

आजानुकर्ण Sun, 12/16/2007 - 11:10
फेज साठी पायरी किंवा टप्पा हे सोपे मराठी शब्द वापरता येतील. (मराठी) आजानुकर्ण

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:14
सरपंच, मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये. पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते. आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज Sun, 12/16/2007 - 11:28
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच! तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.

आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो. लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता. जाऊ द्या !!! उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल. आपला. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (मिसळपावचा चाहता )

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:47
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे. आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल. शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये! तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन. आपला गुंडोपंत

प्रमोद देव Mon, 12/17/2007 - 08:46
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल. तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती. आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्‍हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली. लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे. तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:25
मालक!! काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत.. दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील.. चुकी चा की बरोबर ते येणार्‍या काळाला ठरवू दे.. ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती.. केशवसुमार..

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:39
सरपंचजी, गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल सहमत आहे. मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>> सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधोनी पाहे|| जय जय रघुवीर समर्थ प्रकाश घाटपांडे

अवलिया Sun, 12/16/2007 - 17:16
अभिनंदन त्रिवार अभिनंदन फक्त आता तुम्ही नक्की काय केल हे सांगा पाहु नाना

In reply to by अवलिया

गुंडोपंत Mon, 12/17/2007 - 09:40
अरे नाना, इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये. तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का? तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना... तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना? त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे. पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही! मग अशा वेळी काय करायला हवे? शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्‍या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा. बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही? आपला गुंडोपंत मुक्कामपोष्ट भोकरवाडी

In reply to by गुंडोपंत

सुशील Mon, 12/17/2007 - 10:02
गुंडोपंत तुमच्या उद्देशाविषयी शंका असली तरी तुमच्या ह्या प्रतिसादास सहमत आहे

दिनेश Sun, 12/16/2007 - 17:24
तात्या, आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन! गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन. दिनेश

राजे Sun, 12/16/2007 - 20:03
आणिबाणी जाहीर करताना व्यक्त केलेल्या विचार व हेतू बद्दल अभिनंदन! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Sun, 12/16/2007 - 20:59
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे. नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे. - प्राजु.

In reply to by प्राजु

सरपंच Sun, 12/16/2007 - 21:11
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही. मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये. मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी! सरपंच.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:42
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन! ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!! (शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशराव, कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा. तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्‍या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्‍या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!! किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.

सुशील Mon, 12/17/2007 - 09:57
आमच्या विनंतीला मान देऊन आणिबानी आणल्याबद्दल त्रिवाय जयजयकार!!

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:49
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे ! पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.) अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर ! (विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 07:57
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच! आपला गुंडोपंत
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, या पत्राद्वारे मिसळपाववर आम्ही आणिबाणी जाहीर करत आहोत याची सर्वप्रथम सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. मराठी भाषेमधून 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते' या न्यायाने इथे उत्तम ललित, तसेच वैचारिक लेखन लोकांना करता यावे, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. सुरवातीला काळजीवाहू पंचायत समिती, त्यानंतर निवडणुका व निवडून आलेली पंचायत समिती या घटनांमधून मिसळपाववर लोकशाही तत्वे आणण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला. परंतु लोकशाही ही संकल्पना देखील अनेक कंगोरे, अनेक छटा असणारी संकल्पना आहे आणि तिलाही बर्‍याच फेजेसमधून जावे लागते.

भक्तीची शक्ती...

दिनेश५७ ·

बाबुराव Sun, 12/16/2007 - 10:05
भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये. लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ. व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं पर अजुन कोणी नै आणून देलं भौ तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता. सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:27
दिनेशराव, अशी काही भाविक आणि प्रामाणिक स्वभावाची माणसं या जगात आहेत म्हणूनच जग चाल्लंय हो! तुम्ही सांगितलेला किस्सा आवडला. तुमचे ठिकठिकाणच्या देवांच्या तसबिरीबाबतचे निरिक्षण चांगलेच आहे! अवांतर - सदर लेखाला बाबूरावांनी दिलेला प्रतिसादही आवडला. तोही तेवढाच मार्मिक वाटला... आपला, (मुंबईकर) तात्या.

विजय पाटील Mon, 12/17/2007 - 18:47
कधी ना कधी प्रत्येकाला भक्तीची जाणीव होतेच आणि त्यातुनच मनापासुन केलेली भक्ती हीच शक्ती बनते याचाच हा उत्तम अनुभव. -विजय

दिनेशराव, देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे. आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे. लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!

देवदत्त Mon, 12/17/2007 - 23:30
छान लिहिलंय. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं एकदम खरे. मस्त उदाहरण दिलेत. :)

बाबुराव Sun, 12/16/2007 - 10:05
भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये. लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ. व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं पर अजुन कोणी नै आणून देलं भौ तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता. सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:27
दिनेशराव, अशी काही भाविक आणि प्रामाणिक स्वभावाची माणसं या जगात आहेत म्हणूनच जग चाल्लंय हो! तुम्ही सांगितलेला किस्सा आवडला. तुमचे ठिकठिकाणच्या देवांच्या तसबिरीबाबतचे निरिक्षण चांगलेच आहे! अवांतर - सदर लेखाला बाबूरावांनी दिलेला प्रतिसादही आवडला. तोही तेवढाच मार्मिक वाटला... आपला, (मुंबईकर) तात्या.

विजय पाटील Mon, 12/17/2007 - 18:47
कधी ना कधी प्रत्येकाला भक्तीची जाणीव होतेच आणि त्यातुनच मनापासुन केलेली भक्ती हीच शक्ती बनते याचाच हा उत्तम अनुभव. -विजय

दिनेशराव, देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे. आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे. लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!

देवदत्त Mon, 12/17/2007 - 23:30
छान लिहिलंय. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं एकदम खरे. मस्त उदाहरण दिलेत. :)
लेखनविषय:
भक्तीची शक्ती... मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं.