मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी

सुशील ·

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38
माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40
हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

In reply to by सुशील

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59
वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..

In reply to by सुशील

टारझन Sat, 03/28/2009 - 23:01
त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54
चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

सुशील Sat, 03/28/2009 - 22:29
सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38
माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40
हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

In reply to by सुशील

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59
वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..

In reply to by सुशील

टारझन Sat, 03/28/2009 - 23:01
त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54
चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

सुशील Sat, 03/28/2009 - 22:29
सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल
लेखनविषय:
तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील

विजय दिन

गुंडोपंत ·

प्राजु Mon, 12/17/2007 - 08:48
पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे. मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही. -प्राजु.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:15
तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे. तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे. एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती. आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले. - प्राजु.

In reply to by प्राजु

सुनील Mon, 12/17/2007 - 20:34
हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:52
"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.) स्वाती

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 20:03
माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते. कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत. गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली. संजय अभ्यंकर.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:11
सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले .... अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ] क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 06:36
छोट्या डोना, कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू? क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही! इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत! किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी. अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील! तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते. झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे. जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये. आपला व्यथीत गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

छोटा डॉन Tue, 12/18/2007 - 20:21
नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता. "अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!" ...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन. "जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये." समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत. असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल. आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.

In reply to by छोटा डॉन

जुना अभिजित Tue, 12/18/2007 - 09:43
"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:24
http://thebhandarkars.com/milind/archives/23 येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे. - सर्किट

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:25
अगदी मर्मभेदक. कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला. आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत. पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले. भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे । पा.मे. अगदी जातिवंत. लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे । भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे । > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

प्राजु Mon, 12/17/2007 - 08:48
पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे. मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही. -प्राजु.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:15
तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे. तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे. एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती. आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले. - प्राजु.

In reply to by प्राजु

सुनील Mon, 12/17/2007 - 20:34
हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:52
"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.) स्वाती

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 20:03
माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते. कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत. गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली. संजय अभ्यंकर.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:11
सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले .... अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ] क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 06:36
छोट्या डोना, कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू? क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही! इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत! किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी. अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील! तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते. झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे. जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये. आपला व्यथीत गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

छोटा डॉन Tue, 12/18/2007 - 20:21
नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता. "अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!" ...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन. "जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये." समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत. असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल. आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.

In reply to by छोटा डॉन

जुना अभिजित Tue, 12/18/2007 - 09:43
"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:24
http://thebhandarkars.com/milind/archives/23 येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे. - सर्किट

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:25
अगदी मर्मभेदक. कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला. आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत. पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले. भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे । पा.मे. अगदी जातिवंत. लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे । भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे । > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्‍या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा. हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले. बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या.

एडीपस आणि कूटप्रश्न

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47
एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47
एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एडीपस आणि कूटप्रश्न "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, किती रे विकारी असे बंधु माझा..." चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला. कधी एक माणूस त्या ठायि आला उखाण्यात पाहे जणू आरशाला स्वतःलाच जाणून कोड्यात साचा - स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला "असू तुल्य सारेच एडीपसाशी विलंबीत काळात त्या श्वापदाशी; भविष्यात होऊ, नि भूतात होतो..." असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू! "न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.
मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश (एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील म

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

धोंडोपंत ·

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:41
धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे

प्राजु Sun, 12/16/2007 - 21:04
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:44
व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश

सुनील Sun, 12/16/2007 - 22:39
मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:52
पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:44
तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:41
धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे

प्राजु Sun, 12/16/2007 - 21:04
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:44
व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश

सुनील Sun, 12/16/2007 - 22:39
मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:52
पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:44
तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
3

मला आनंद का झाला?

धोंडोपंत ·

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 11:52
येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

In reply to by धोंडोपंत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 09:03
प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:55
सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 08:49
अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:01
श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:05
लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:25
चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 12:33
येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.

प्रमोद देव Sun, 12/16/2007 - 12:37
धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:00
लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:16
आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:07
मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:10
तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:12
आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:01
आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:17
गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:04
मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:34
धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:37
भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:44
ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:50
खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 18:11
मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

राजे Sun, 12/16/2007 - 19:58
तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनोज Sun, 12/16/2007 - 21:01
मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:49
मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:38
इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव

सुशील Mon, 12/17/2007 - 10:41
कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:40
एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!

गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:45
स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:56
डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

In reply to by विसोबा खेचर

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:16
सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:00
आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:12
आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 10:15
पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे. जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल. १३वा ग्रह संजिव

आर्य Wed, 03/26/2008 - 13:23
काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

विवेकवि गुरुवार, 03/27/2008 - 09:46
आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला.. आपलाच (मि पा का र ) विवेक वि.

यन्ना _रास्कला गुरुवार, 06/18/2009 - 06:55
सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला. पाथस्थाचा इजय आसो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 11:52
येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

In reply to by धोंडोपंत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 09:03
प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:55
सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 08:49
अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:01
श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:05
लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:25
चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 12:33
येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.

प्रमोद देव Sun, 12/16/2007 - 12:37
धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:00
लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:16
आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:07
मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:10
तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:12
आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:01
आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:17
गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:04
मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:34
धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:37
भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:44
ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:50
खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 18:11
मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

राजे Sun, 12/16/2007 - 19:58
तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मनोज Sun, 12/16/2007 - 21:01
मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:49
मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:38
इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव

सुशील Mon, 12/17/2007 - 10:41
कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:40
एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!

गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:45
स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:56
डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

In reply to by विसोबा खेचर

चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:16
सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:00
आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:12
आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 10:15
पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे. जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल. १३वा ग्रह संजिव

आर्य Wed, 03/26/2008 - 13:23
काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

विवेकवि गुरुवार, 03/27/2008 - 09:46
आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला.. आपलाच (मि पा का र ) विवेक वि.

यन्ना _रास्कला गुरुवार, 06/18/2009 - 06:55
सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला. पाथस्थाचा इजय आसो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, "सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत. अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात. त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत. केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे.

मिसळपाववर आणिबाणी...

सरपंच ·

आजानुकर्ण Sun, 12/16/2007 - 11:10
फेज साठी पायरी किंवा टप्पा हे सोपे मराठी शब्द वापरता येतील. (मराठी) आजानुकर्ण

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:14
सरपंच, मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये. पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते. आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज Sun, 12/16/2007 - 11:28
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच! तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.

आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो. लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता. जाऊ द्या !!! उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल. आपला. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (मिसळपावचा चाहता )

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:47
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे. आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल. शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये! तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन. आपला गुंडोपंत

प्रमोद देव Mon, 12/17/2007 - 08:46
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल. तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती. आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्‍हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली. लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे. तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:25
मालक!! काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत.. दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील.. चुकी चा की बरोबर ते येणार्‍या काळाला ठरवू दे.. ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती.. केशवसुमार..

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:39
सरपंचजी, गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल सहमत आहे. मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>> सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधोनी पाहे|| जय जय रघुवीर समर्थ प्रकाश घाटपांडे

अवलिया Sun, 12/16/2007 - 17:16
अभिनंदन त्रिवार अभिनंदन फक्त आता तुम्ही नक्की काय केल हे सांगा पाहु नाना

In reply to by अवलिया

गुंडोपंत Mon, 12/17/2007 - 09:40
अरे नाना, इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये. तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का? तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना... तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना? त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे. पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही! मग अशा वेळी काय करायला हवे? शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्‍या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा. बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही? आपला गुंडोपंत मुक्कामपोष्ट भोकरवाडी

In reply to by गुंडोपंत

सुशील Mon, 12/17/2007 - 10:02
गुंडोपंत तुमच्या उद्देशाविषयी शंका असली तरी तुमच्या ह्या प्रतिसादास सहमत आहे

दिनेश Sun, 12/16/2007 - 17:24
तात्या, आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन! गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन. दिनेश

राजे Sun, 12/16/2007 - 20:03
आणिबाणी जाहीर करताना व्यक्त केलेल्या विचार व हेतू बद्दल अभिनंदन! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Sun, 12/16/2007 - 20:59
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे. नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे. - प्राजु.

In reply to by प्राजु

सरपंच Sun, 12/16/2007 - 21:11
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही. मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये. मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी! सरपंच.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:42
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन! ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!! (शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशराव, कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा. तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्‍या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्‍या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!! किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.

सुशील Mon, 12/17/2007 - 09:57
आमच्या विनंतीला मान देऊन आणिबानी आणल्याबद्दल त्रिवाय जयजयकार!!

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:49
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे ! पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.) अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर ! (विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 07:57
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच! आपला गुंडोपंत

आजानुकर्ण Sun, 12/16/2007 - 11:10
फेज साठी पायरी किंवा टप्पा हे सोपे मराठी शब्द वापरता येतील. (मराठी) आजानुकर्ण

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:14
सरपंच, मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये. पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते. आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज Sun, 12/16/2007 - 11:28
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच! तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.

आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो. लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता. जाऊ द्या !!! उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल. आपला. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (मिसळपावचा चाहता )

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:47
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे. आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल. शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये! तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन. आपला गुंडोपंत

प्रमोद देव Mon, 12/17/2007 - 08:46
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल. तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती. आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्‍हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली. लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे. तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:25
मालक!! काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत.. दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील.. चुकी चा की बरोबर ते येणार्‍या काळाला ठरवू दे.. ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती.. केशवसुमार..

देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:39
सरपंचजी, गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते. कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल सहमत आहे. मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>> सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधोनी पाहे|| जय जय रघुवीर समर्थ प्रकाश घाटपांडे

अवलिया Sun, 12/16/2007 - 17:16
अभिनंदन त्रिवार अभिनंदन फक्त आता तुम्ही नक्की काय केल हे सांगा पाहु नाना

In reply to by अवलिया

गुंडोपंत Mon, 12/17/2007 - 09:40
अरे नाना, इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये. तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का? तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना... तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना? त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे. पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही! मग अशा वेळी काय करायला हवे? शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्‍या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा. बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही? आपला गुंडोपंत मुक्कामपोष्ट भोकरवाडी

In reply to by गुंडोपंत

सुशील Mon, 12/17/2007 - 10:02
गुंडोपंत तुमच्या उद्देशाविषयी शंका असली तरी तुमच्या ह्या प्रतिसादास सहमत आहे

दिनेश Sun, 12/16/2007 - 17:24
तात्या, आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन! गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन. दिनेश

राजे Sun, 12/16/2007 - 20:03
आणिबाणी जाहीर करताना व्यक्त केलेल्या विचार व हेतू बद्दल अभिनंदन! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Sun, 12/16/2007 - 20:59
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे. नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे. - प्राजु.

In reply to by प्राजु

सरपंच Sun, 12/16/2007 - 21:11
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे. मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही. मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये. मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी! सरपंच.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:42
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन! ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!! (शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशराव, कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा. तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्‍या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्‍या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!! किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.

सुशील Mon, 12/17/2007 - 09:57
आमच्या विनंतीला मान देऊन आणिबानी आणल्याबद्दल त्रिवाय जयजयकार!!

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:49
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे ! पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.) अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर ! (विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 07:57
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.) नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच! आपला गुंडोपंत
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, या पत्राद्वारे मिसळपाववर आम्ही आणिबाणी जाहीर करत आहोत याची सर्वप्रथम सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. मराठी भाषेमधून 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते' या न्यायाने इथे उत्तम ललित, तसेच वैचारिक लेखन लोकांना करता यावे, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. सुरवातीला काळजीवाहू पंचायत समिती, त्यानंतर निवडणुका व निवडून आलेली पंचायत समिती या घटनांमधून मिसळपाववर लोकशाही तत्वे आणण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला. परंतु लोकशाही ही संकल्पना देखील अनेक कंगोरे, अनेक छटा असणारी संकल्पना आहे आणि तिलाही बर्‍याच फेजेसमधून जावे लागते.

भक्तीची शक्ती...

दिनेश५७ ·

बाबुराव Sun, 12/16/2007 - 10:05
भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये. लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ. व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं पर अजुन कोणी नै आणून देलं भौ तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता. सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:27
दिनेशराव, अशी काही भाविक आणि प्रामाणिक स्वभावाची माणसं या जगात आहेत म्हणूनच जग चाल्लंय हो! तुम्ही सांगितलेला किस्सा आवडला. तुमचे ठिकठिकाणच्या देवांच्या तसबिरीबाबतचे निरिक्षण चांगलेच आहे! अवांतर - सदर लेखाला बाबूरावांनी दिलेला प्रतिसादही आवडला. तोही तेवढाच मार्मिक वाटला... आपला, (मुंबईकर) तात्या.

विजय पाटील Mon, 12/17/2007 - 18:47
कधी ना कधी प्रत्येकाला भक्तीची जाणीव होतेच आणि त्यातुनच मनापासुन केलेली भक्ती हीच शक्ती बनते याचाच हा उत्तम अनुभव. -विजय

दिनेशराव, देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे. आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे. लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!

देवदत्त Mon, 12/17/2007 - 23:30
छान लिहिलंय. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं एकदम खरे. मस्त उदाहरण दिलेत. :)

बाबुराव Sun, 12/16/2007 - 10:05
भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये. लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ. व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं पर अजुन कोणी नै आणून देलं भौ तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता. सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:27
दिनेशराव, अशी काही भाविक आणि प्रामाणिक स्वभावाची माणसं या जगात आहेत म्हणूनच जग चाल्लंय हो! तुम्ही सांगितलेला किस्सा आवडला. तुमचे ठिकठिकाणच्या देवांच्या तसबिरीबाबतचे निरिक्षण चांगलेच आहे! अवांतर - सदर लेखाला बाबूरावांनी दिलेला प्रतिसादही आवडला. तोही तेवढाच मार्मिक वाटला... आपला, (मुंबईकर) तात्या.

विजय पाटील Mon, 12/17/2007 - 18:47
कधी ना कधी प्रत्येकाला भक्तीची जाणीव होतेच आणि त्यातुनच मनापासुन केलेली भक्ती हीच शक्ती बनते याचाच हा उत्तम अनुभव. -विजय

दिनेशराव, देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे. आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे. लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!

देवदत्त Mon, 12/17/2007 - 23:30
छान लिहिलंय. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं एकदम खरे. मस्त उदाहरण दिलेत. :)
लेखनविषय:
भक्तीची शक्ती... मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं.

मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?

धनंजय ·

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 05:25
सर्वप्रथम धनंजय यांचे इतक्या मुद्देसुद सुरवाती बद्दल अभिनंदन आणि आभार. प्रश्न खुप मोलाचे आहेत अणि भरपूर चर्चा होईलच. हे वाचल्यावाचल्या काही सैल मुद्दे डोक्यत आले ते मांडतो आहे. पुढिल चर्चेनंतर चित्र स्पष्ट होईलच १. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत. ===> अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ अशी ओळख मुखपृष्ठावर दिअसते. त्यावरून मराठी भाषेमधुन लेखन, वाचन, चर्चा, वाद, काव्य आदिंद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी असलेलं एक मोफत संकेतस्थळ अशी संज्ञा करता यावी. २. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील. ===> याबाबत माझ्या मते विभाग पाडता येतील. प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी घोषित करता येईल आणि तो त्या विभागाच्या निगडित प्रश्नांना उत्तरदायी असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य हे उपभोक्त्यांचे प्रतिनिधी असतील व तेच केवळ प्रश्न विचारण्यास पात्र असतील. जर विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत तर मालक त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील नी तो सगळ्यांना बंधनकारक ठरेल. बाकी सभासद त्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच पंचायत समितीकडे स्थळ/धोरणांविषयी आक्षेप/मते नोंदवतील. (अर्थात सदस्यास वाटले की आपले प्रतिनिधी काम नीट करत नाही आहेत तर ते मालकांकडे तक्रार् व्यनी मधून करू शकतील) ३. उपभोक्त्याचे एकक काय? ===>माझ्या मते जो मिसळपावचा कमित कमि ३ महिने सभासद आहे व यावेळेत कमितकमी 'क्ष' वेळा लिखाण (यात प्रतिसादही धरले जावेत) केले आहे त्याला सामान्य उपभोक्ता म्हणता यावे. तर विभाग प्रमुख पदासाठी त्या विषयातील ज्ञान निकष असावा. तर प्रतिनिधी पदासाठी उपभोक्त्यापेक्षा अधिक महिने सभासद व अधिक लिखाण याची अट असावी (विचारमग्न) ऋषिकेश

सुशील Sun, 12/16/2007 - 05:50
लोकशाही दील्यावर लोक कशी वाट लावतात हे मिसळपाववर सिद्ध झाले आहे. कशाला पाहिजे ती लोकशाही? माझ्या मते ही वेबसाइट तात्यानेच चालवावी. मिसळपावचे मनोगत झाले म्हणून रडणार्‍यांनी एक लक्षात ठेवावे की मनोगत ही महेश वेलणकरने चालवलेली वेबसाईट आहे आणि मिसळपाव ही तात्या अभ्यंकरने चालवलेली वेबसाईट आहे. हा दोनीतला मुख्य फरक आहे. त्यामुळे मनोगतात आणि मिसळपावमध्ये फरक काय? असे विचारू नये. ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.

In reply to by सुशील

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:46
लोकशाहीची वाट लोक लावतात, त्यांना तो अधिकारच आहे. येथे लोकनियुक्त समितीच्या अधिकारांचे उल्लंघन हुकूमशहाकडून होत असेल, तर त्याला लोकशाही कृपया म्हणू नये. हे दुसरे मनोगत आहे, असे जाहीर करावे, म्हनजे सर्वांनाच सोपे पडेल. हे संकेतस्थळ सुरू केल्यापासून आजवर तात्या हे लोकशाही म्हणून चालवतो आहे, असे मला वाटते. येथे लोकनियुक्त पंचायत समिती आहे. त्यांची नावे जाहीर आहेत. आणि आजवर ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने येथील कारभार चालवत आहेत. हे असेच सुरू रहावे, असे येथील सदस्यांना वाटणे साहजिकच आहे. लोकशाशी कठीण आहे. येथील सदस्य हुकुमशाहीसारख्या सोप्या शाहीशी अगदी परिचीत आहेत. त्यांना हे समजणे कठीण जाणारच ! जानम समझा करो ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:58
मिसळपावचा केवळ द्वेष करणे ह्या एकमेव उद्देशाने येणार्‍या किमयागाराचे अकाउंत डीलिट केलेले दिसते. मला सांगा हे लोकशाहीत शक्य असते का? तेव्हा ही साइट तात्यानेच चालवावी.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:19
दोन तास झाले नाहीत तुम्हाला इथे येऊन पण मिसळपावचे पूर्वजन्मीचे ज्ञान तुम्हाला बरेच दिसते. मिसळपाववर केवळ उपद्रव निर्माण करून या संकेतस्थळाची वाट लावणार्‍यांवर कारवाई न करता त्यांचा उपद्रव सहन करत बसणे म्हणजे ' लोकशाही' का? जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:58
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? अहो तात्या तेच तर म्हणतोय ना मी पण!! पण हे त्या लोकशाहीत शक्य होते का? उलट इतके दिवस त्या किमयागाराला शेफारुनच ठेवले होते ना लोकशाहीने! आता आहे हे बरे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:22
ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. हे म्हणणे नाही पटले. कारण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी मिसळपाव ही एक चांगली मराठी साईट म्हणून ओळख करून दिली आहे. सभासद नसले तरी कहीतरी चांगले वाचण्याच्या उद्देशाने हे सर्व इथे येतात. भारताबाहेर राहून मराठी लेखनाशी किंवा वाचनाशी संपर्कात राहण्यासाठी सगळे येतात इथे. अशावेळी इथे एकमेकांवर शिंतोडे उडवणे, गलिच्छ लेखन किंवा शिव्या वाचताना त्यांना कौतुक नक्किच वाटत नसेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये बराच फरक आहे. तो समजून घेणे आणि आचरणांत आणणे हे महत्त्वाचे. मग तात्या मालक असो किंवा वेलणकर असोत... लिहायचे ते थांबतिलच पण वाचकांशिवाय लेखन काय उपयोगाचे? आणि कोणताही सूज्ञ वाचक गलिच्छ साहित्य वाचणे पसंत करणार नाही. - प्राजु (सूज्ञ वाचक)

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:59
लोकशाही वरील आपले भाष्य स्वागतार्ह आहे. परंतु, मला एक खुलासा हवा आहे. ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्याअ राष्ह्ट्रात लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? मग ते राष्ट्र उत्तर कोरिया अथवा चीन पेक्षा फारसे वेगळे आहे का ? लोकशाही कठीण आहे. ती पार पाडायला, मन घट्ट करणे आवश्यक आहे. शुभेच्छा ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:59
आपण कोणीही इथे पैशे भरून येत नाही तेव्हा इथे काय असावे आणि काय नाही ह्याचा हट्ट धरणारे आपण कोण? ह्याचा सुधा विचार करा

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:17
तुम्ही वर केलेली विधाने आणि हे विधान यात बरीच विसंगती आहे. तुम्ही दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून भांडणांची आणि वादविवादांची भट्टी चालू ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहात. बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:23
तात्या तुम्ही आता 'विसोबा खेचर' ह्या आयडीतून उत्तरे द्या बघू. हे बापू नाना आता बस झाले.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:30
विषयाला फाटे फोडू नकोस. लोकांची दिशाभूल करू नकोस. किमयागाराची तुला माहिती आहे आणि बापूची नाही? वेड पांघरून पेडगावला चाललायसं? का तुझा खरा उद्देश इथे मांडला म्हणून काही तरी बळरतो आहेस? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:49
तात्या, असे मांजर डोळे मिटून दूध पित असल्यासारखे का करताय? सगळ्यांना माहित आहेत तुमचे आयडी. मी खरंच तुमची बाजू घ्यायला आलो आहे. मला तुमचे लेखन खूप आवडते. तुम्ही असा गैरसमज का करताय?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sun, 12/16/2007 - 10:39
>ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, > तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः > मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्या राष्ट्रात > लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? योग्य नाही. मुशर्रफ हे राष्ट्र-प्रमुख असल्यामुळे, त्यांचे असे म्हणणे योग्य नव्हे, केवळ दांडगाई आहे, कारण राष्ट्र हे मालकीहक्काचे नसते. मालकीहक्काच्या या संकेतस्थळावर शेवटी कायदा काय ते मालकच सांगणार. मालकाने "माझी ब्याट, माझी ब्याटिंग" म्हटले तर चालेल, पण ते स्पष्ट म्हटले पाहिजे. पण मिसळपावाच्या मालकाने असे म्हटल्यास - स्पष्ट म्हटल्यास - काहीही चुकले नाही. ज्या लोकांना आवडणार नाही, ते लोक मिसळपावावर येणार नाहीत, किंवा मालकाच्या मर्जीने येतील; ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी मालकाने मानले, की माझी ब्याट असली तरी अंपायरचे म्हणणे मानले जाईल, तर मग अंपायरिंगचे नियम प्रसिद्ध व्हावेत. अंपायरच्या नेमणुकीबाबत खेळाडूंना, प्रेक्षकांना, पूर्ण माहिती द्यावी, वगैरे... राष्ट्र नसलेल्या संस्थेसाठी राष्ट्रीय लोकशाहीची वैचारिक चौकट योग्य नाही. एक तर मालकीशाही (एका व्यक्तीची, किंवा समभागमालकांची) चौकट वापरता येईल, किंवा सेवाभावी संस्थेची "उपभोक्त्यास बांधीलकी" ही चौकट वापरता येईल. कुठली चौकट वापरावी हे सर्वस्वी मालकाच्या स्वाधीन आहे. "लोकशाही" शब्दाचा सैल वापर सोडून, "उपभोक्त्याच्या सेवेची बांधीलकी" हा त्यातल्या त्यात व्यवहार्य कल्पना स्वीकारली जावी, असा एक विचार मी पुढे करतो आहे. माझे म्हणणे आहे, की मिसळपावावर "लोकशाही" आहे की नाही असे म्हणण्यापूर्वी "लोक" कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. राष्ट्रीय लोकशाहीत लोक म्हणजे मतदार (शक्यतोवर राष्ट्राचे सर्व प्रौढ निवासी.) आंतरजालावरचे मराठी "लोक" कोण, त्यांची ओळख काय, त्यांचा आकडा काय, त्यांच्यापैकी ५१% मते मिळालीत असे कधी समजणार... या चर्चा संपणार्‍या नाहीत, आणि कदाचित भाकड आहेत. उपभोक्त्यांची सेवा करणारी संस्था, आणि उपभोक्त्यांपाशी बांधीलकी असणारी सेवा, असे मानल्यास, उपभोक्ता कोण? वगैरे व्यवहार्य प्रश्न विचारले जाऊ शकतील. मला "लोकशाही" या निसरड्या शब्दापासून दूर जायचे आहे, आणि चर्चा करणार्‍यांच्या मनात जे काही प्रिय तत्त्व "लोकशाही" या शब्दाखाली दडले आहे, त्याच्यापाशी पोचायचे आहे. व्याख्येसह, घट्ट, व्यवहार्य अर्थासकट पोचायचे आहे. सारांश : "लोकशाही" शब्दापासून तात्पुरते दूर जावे, आणि त्या संकल्पनेचे मिसळपावास लागू होईल असे स्पष्टीकरण करावे. त्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जावे. त्याचे नियम निश्चित केल्यावर, त्या व्यवहार्य चौकटीला कोणी "लोकशाही" असे पुन्हा म्हणू लागल्यास काही हरकत नाही. ती चौकट कोणती, याबाबत ही चर्चा.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 08:30
धनंजयरावांच्या या अभ्यासपूर्ण लेखावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतू ये रे माझ्या मागल्या.. पुन्हा वैयक्तीक आरोप प्रत्यारोप सुरु झालेले दिसताहेत.. कृपया लेखनाच्या विषयावर चर्चा घडेल काय? ज्यांना वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे / वैयक्तीक टिप्पणी करायची आहे त्यांनी कृपया नवी चर्चा सुरू करावी असे वाटते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:40
हेच म्हणतो. पण दोन तासापूर्वी पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊन आलेले लोक विषयाला फाटे फोडत आहेत. तसे होऊ नये. धनंजयरावांचे मुद्देच चर्चेत रहावेत म्हणून या कैवार्‍यांना सांगावे लागले. बापू

धनंजय Mon, 12/17/2007 - 05:49
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 08:41
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या. जरूर करू धन्याशेठ. तुम्ही दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मनापासून धन्यवाद! काही मंडळी जरा अतीच इंटरेस्ट दाखवायला लागली होती त्यामुळे तूर्तास ही चर्चा थांबवली आहे... तात्या.

In reply to by धनंजय

सुशील Mon, 12/17/2007 - 10:00
अहो नको ते आता. पून्हा त्या कटू आठवणी काढू नका. आहे हे खूप छान वाटते आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:26
लेख आवडला. -(जुन्या क्लासिक्सची पुनर्मुद्रीते आवडीने वाचणारा) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 23:31
हाहाहा... कोण आहेत ही सुशील, बापू वगैरे मंडळी? क्रेमरनी वर आणलेल्या धाग्यात एवढे मृत आयडी का आहेत? आयडी मरून गेल्याने त्यांची भूते झाल्यासारखे वाटते. असो..मस्त टाईमपास आहे..उत्खनन चालू ठेवावे :-)

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 05:25
सर्वप्रथम धनंजय यांचे इतक्या मुद्देसुद सुरवाती बद्दल अभिनंदन आणि आभार. प्रश्न खुप मोलाचे आहेत अणि भरपूर चर्चा होईलच. हे वाचल्यावाचल्या काही सैल मुद्दे डोक्यत आले ते मांडतो आहे. पुढिल चर्चेनंतर चित्र स्पष्ट होईलच १. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत. ===> अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ अशी ओळख मुखपृष्ठावर दिअसते. त्यावरून मराठी भाषेमधुन लेखन, वाचन, चर्चा, वाद, काव्य आदिंद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी असलेलं एक मोफत संकेतस्थळ अशी संज्ञा करता यावी. २. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील. ===> याबाबत माझ्या मते विभाग पाडता येतील. प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी घोषित करता येईल आणि तो त्या विभागाच्या निगडित प्रश्नांना उत्तरदायी असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य हे उपभोक्त्यांचे प्रतिनिधी असतील व तेच केवळ प्रश्न विचारण्यास पात्र असतील. जर विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत तर मालक त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील नी तो सगळ्यांना बंधनकारक ठरेल. बाकी सभासद त्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच पंचायत समितीकडे स्थळ/धोरणांविषयी आक्षेप/मते नोंदवतील. (अर्थात सदस्यास वाटले की आपले प्रतिनिधी काम नीट करत नाही आहेत तर ते मालकांकडे तक्रार् व्यनी मधून करू शकतील) ३. उपभोक्त्याचे एकक काय? ===>माझ्या मते जो मिसळपावचा कमित कमि ३ महिने सभासद आहे व यावेळेत कमितकमी 'क्ष' वेळा लिखाण (यात प्रतिसादही धरले जावेत) केले आहे त्याला सामान्य उपभोक्ता म्हणता यावे. तर विभाग प्रमुख पदासाठी त्या विषयातील ज्ञान निकष असावा. तर प्रतिनिधी पदासाठी उपभोक्त्यापेक्षा अधिक महिने सभासद व अधिक लिखाण याची अट असावी (विचारमग्न) ऋषिकेश

सुशील Sun, 12/16/2007 - 05:50
लोकशाही दील्यावर लोक कशी वाट लावतात हे मिसळपाववर सिद्ध झाले आहे. कशाला पाहिजे ती लोकशाही? माझ्या मते ही वेबसाइट तात्यानेच चालवावी. मिसळपावचे मनोगत झाले म्हणून रडणार्‍यांनी एक लक्षात ठेवावे की मनोगत ही महेश वेलणकरने चालवलेली वेबसाईट आहे आणि मिसळपाव ही तात्या अभ्यंकरने चालवलेली वेबसाईट आहे. हा दोनीतला मुख्य फरक आहे. त्यामुळे मनोगतात आणि मिसळपावमध्ये फरक काय? असे विचारू नये. ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.

In reply to by सुशील

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:46
लोकशाहीची वाट लोक लावतात, त्यांना तो अधिकारच आहे. येथे लोकनियुक्त समितीच्या अधिकारांचे उल्लंघन हुकूमशहाकडून होत असेल, तर त्याला लोकशाही कृपया म्हणू नये. हे दुसरे मनोगत आहे, असे जाहीर करावे, म्हनजे सर्वांनाच सोपे पडेल. हे संकेतस्थळ सुरू केल्यापासून आजवर तात्या हे लोकशाही म्हणून चालवतो आहे, असे मला वाटते. येथे लोकनियुक्त पंचायत समिती आहे. त्यांची नावे जाहीर आहेत. आणि आजवर ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने येथील कारभार चालवत आहेत. हे असेच सुरू रहावे, असे येथील सदस्यांना वाटणे साहजिकच आहे. लोकशाशी कठीण आहे. येथील सदस्य हुकुमशाहीसारख्या सोप्या शाहीशी अगदी परिचीत आहेत. त्यांना हे समजणे कठीण जाणारच ! जानम समझा करो ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:58
मिसळपावचा केवळ द्वेष करणे ह्या एकमेव उद्देशाने येणार्‍या किमयागाराचे अकाउंत डीलिट केलेले दिसते. मला सांगा हे लोकशाहीत शक्य असते का? तेव्हा ही साइट तात्यानेच चालवावी.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:19
दोन तास झाले नाहीत तुम्हाला इथे येऊन पण मिसळपावचे पूर्वजन्मीचे ज्ञान तुम्हाला बरेच दिसते. मिसळपाववर केवळ उपद्रव निर्माण करून या संकेतस्थळाची वाट लावणार्‍यांवर कारवाई न करता त्यांचा उपद्रव सहन करत बसणे म्हणजे ' लोकशाही' का? जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:58
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? अहो तात्या तेच तर म्हणतोय ना मी पण!! पण हे त्या लोकशाहीत शक्य होते का? उलट इतके दिवस त्या किमयागाराला शेफारुनच ठेवले होते ना लोकशाहीने! आता आहे हे बरे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:22
ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. हे म्हणणे नाही पटले. कारण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी मिसळपाव ही एक चांगली मराठी साईट म्हणून ओळख करून दिली आहे. सभासद नसले तरी कहीतरी चांगले वाचण्याच्या उद्देशाने हे सर्व इथे येतात. भारताबाहेर राहून मराठी लेखनाशी किंवा वाचनाशी संपर्कात राहण्यासाठी सगळे येतात इथे. अशावेळी इथे एकमेकांवर शिंतोडे उडवणे, गलिच्छ लेखन किंवा शिव्या वाचताना त्यांना कौतुक नक्किच वाटत नसेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये बराच फरक आहे. तो समजून घेणे आणि आचरणांत आणणे हे महत्त्वाचे. मग तात्या मालक असो किंवा वेलणकर असोत... लिहायचे ते थांबतिलच पण वाचकांशिवाय लेखन काय उपयोगाचे? आणि कोणताही सूज्ञ वाचक गलिच्छ साहित्य वाचणे पसंत करणार नाही. - प्राजु (सूज्ञ वाचक)

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:59
लोकशाही वरील आपले भाष्य स्वागतार्ह आहे. परंतु, मला एक खुलासा हवा आहे. ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्याअ राष्ह्ट्रात लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? मग ते राष्ट्र उत्तर कोरिया अथवा चीन पेक्षा फारसे वेगळे आहे का ? लोकशाही कठीण आहे. ती पार पाडायला, मन घट्ट करणे आवश्यक आहे. शुभेच्छा ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:59
आपण कोणीही इथे पैशे भरून येत नाही तेव्हा इथे काय असावे आणि काय नाही ह्याचा हट्ट धरणारे आपण कोण? ह्याचा सुधा विचार करा

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:17
तुम्ही वर केलेली विधाने आणि हे विधान यात बरीच विसंगती आहे. तुम्ही दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून भांडणांची आणि वादविवादांची भट्टी चालू ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहात. बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:23
तात्या तुम्ही आता 'विसोबा खेचर' ह्या आयडीतून उत्तरे द्या बघू. हे बापू नाना आता बस झाले.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:30
विषयाला फाटे फोडू नकोस. लोकांची दिशाभूल करू नकोस. किमयागाराची तुला माहिती आहे आणि बापूची नाही? वेड पांघरून पेडगावला चाललायसं? का तुझा खरा उद्देश इथे मांडला म्हणून काही तरी बळरतो आहेस? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:49
तात्या, असे मांजर डोळे मिटून दूध पित असल्यासारखे का करताय? सगळ्यांना माहित आहेत तुमचे आयडी. मी खरंच तुमची बाजू घ्यायला आलो आहे. मला तुमचे लेखन खूप आवडते. तुम्ही असा गैरसमज का करताय?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sun, 12/16/2007 - 10:39
>ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, > तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः > मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्या राष्ट्रात > लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? योग्य नाही. मुशर्रफ हे राष्ट्र-प्रमुख असल्यामुळे, त्यांचे असे म्हणणे योग्य नव्हे, केवळ दांडगाई आहे, कारण राष्ट्र हे मालकीहक्काचे नसते. मालकीहक्काच्या या संकेतस्थळावर शेवटी कायदा काय ते मालकच सांगणार. मालकाने "माझी ब्याट, माझी ब्याटिंग" म्हटले तर चालेल, पण ते स्पष्ट म्हटले पाहिजे. पण मिसळपावाच्या मालकाने असे म्हटल्यास - स्पष्ट म्हटल्यास - काहीही चुकले नाही. ज्या लोकांना आवडणार नाही, ते लोक मिसळपावावर येणार नाहीत, किंवा मालकाच्या मर्जीने येतील; ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी मालकाने मानले, की माझी ब्याट असली तरी अंपायरचे म्हणणे मानले जाईल, तर मग अंपायरिंगचे नियम प्रसिद्ध व्हावेत. अंपायरच्या नेमणुकीबाबत खेळाडूंना, प्रेक्षकांना, पूर्ण माहिती द्यावी, वगैरे... राष्ट्र नसलेल्या संस्थेसाठी राष्ट्रीय लोकशाहीची वैचारिक चौकट योग्य नाही. एक तर मालकीशाही (एका व्यक्तीची, किंवा समभागमालकांची) चौकट वापरता येईल, किंवा सेवाभावी संस्थेची "उपभोक्त्यास बांधीलकी" ही चौकट वापरता येईल. कुठली चौकट वापरावी हे सर्वस्वी मालकाच्या स्वाधीन आहे. "लोकशाही" शब्दाचा सैल वापर सोडून, "उपभोक्त्याच्या सेवेची बांधीलकी" हा त्यातल्या त्यात व्यवहार्य कल्पना स्वीकारली जावी, असा एक विचार मी पुढे करतो आहे. माझे म्हणणे आहे, की मिसळपावावर "लोकशाही" आहे की नाही असे म्हणण्यापूर्वी "लोक" कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. राष्ट्रीय लोकशाहीत लोक म्हणजे मतदार (शक्यतोवर राष्ट्राचे सर्व प्रौढ निवासी.) आंतरजालावरचे मराठी "लोक" कोण, त्यांची ओळख काय, त्यांचा आकडा काय, त्यांच्यापैकी ५१% मते मिळालीत असे कधी समजणार... या चर्चा संपणार्‍या नाहीत, आणि कदाचित भाकड आहेत. उपभोक्त्यांची सेवा करणारी संस्था, आणि उपभोक्त्यांपाशी बांधीलकी असणारी सेवा, असे मानल्यास, उपभोक्ता कोण? वगैरे व्यवहार्य प्रश्न विचारले जाऊ शकतील. मला "लोकशाही" या निसरड्या शब्दापासून दूर जायचे आहे, आणि चर्चा करणार्‍यांच्या मनात जे काही प्रिय तत्त्व "लोकशाही" या शब्दाखाली दडले आहे, त्याच्यापाशी पोचायचे आहे. व्याख्येसह, घट्ट, व्यवहार्य अर्थासकट पोचायचे आहे. सारांश : "लोकशाही" शब्दापासून तात्पुरते दूर जावे, आणि त्या संकल्पनेचे मिसळपावास लागू होईल असे स्पष्टीकरण करावे. त्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जावे. त्याचे नियम निश्चित केल्यावर, त्या व्यवहार्य चौकटीला कोणी "लोकशाही" असे पुन्हा म्हणू लागल्यास काही हरकत नाही. ती चौकट कोणती, याबाबत ही चर्चा.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 08:30
धनंजयरावांच्या या अभ्यासपूर्ण लेखावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतू ये रे माझ्या मागल्या.. पुन्हा वैयक्तीक आरोप प्रत्यारोप सुरु झालेले दिसताहेत.. कृपया लेखनाच्या विषयावर चर्चा घडेल काय? ज्यांना वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे / वैयक्तीक टिप्पणी करायची आहे त्यांनी कृपया नवी चर्चा सुरू करावी असे वाटते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:40
हेच म्हणतो. पण दोन तासापूर्वी पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊन आलेले लोक विषयाला फाटे फोडत आहेत. तसे होऊ नये. धनंजयरावांचे मुद्देच चर्चेत रहावेत म्हणून या कैवार्‍यांना सांगावे लागले. बापू

धनंजय Mon, 12/17/2007 - 05:49
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 08:41
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या. जरूर करू धन्याशेठ. तुम्ही दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मनापासून धन्यवाद! काही मंडळी जरा अतीच इंटरेस्ट दाखवायला लागली होती त्यामुळे तूर्तास ही चर्चा थांबवली आहे... तात्या.

In reply to by धनंजय

सुशील Mon, 12/17/2007 - 10:00
अहो नको ते आता. पून्हा त्या कटू आठवणी काढू नका. आहे हे खूप छान वाटते आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:26
लेख आवडला. -(जुन्या क्लासिक्सची पुनर्मुद्रीते आवडीने वाचणारा) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 23:31
हाहाहा... कोण आहेत ही सुशील, बापू वगैरे मंडळी? क्रेमरनी वर आणलेल्या धाग्यात एवढे मृत आयडी का आहेत? आयडी मरून गेल्याने त्यांची भूते झाल्यासारखे वाटते. असो..मस्त टाईमपास आहे..उत्खनन चालू ठेवावे :-)
आजकाल मिसळपावाची "घटना" किंवा "नियमावली" लिहिण्याबाबत चर्चा होत आहे. या बाबतीत "लोकशाही" हा शब्द पुष्कळदा वापरात आलेला दिसतो. देशांच्या/राज्यांच्या बाबतीत लोकशाही म्हणजे काय, याबद्दल आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहोत, आणि जगातील विविध उदाहरणांनी "राज्यात लोकशाही म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. राज्यातले "लोक" कोण? याबद्दल एकमत नसेल तरी जवळजवळ एकमत आहे. राज्यात हक्काचे रहिवासी हे त्या राज्यातले लोक.

निःश्‍वास

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:40
दिनेशराव, अतिशय उत्तम लेख... मी समतोलबद्दल उडत उडत ऐकले होते, परंतु इतकी डिटेल माहिती मलाही नव्हती. ती इथे पुरवल्याबद्दल आपले अनेक आभार. अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येथे करावे हीच विनंती! समतोलशी संपर्क साधून यथाशक्ति मदत करण्याचा प्रयत्न करेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Sun, 12/16/2007 - 00:45
हेच म्हणतो. उत्तम प्रकारे चांगली माहीती दिल्याबद्दल आभार.

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:37
एका अतिशय चांगल्या संस्थेची माहीती दिली आहे आपण. भारतात आल्यावर इथे आवश्य जाईन मी. माणुसकीला खतपाणी घालणा-या संस्थेमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्य त्या मुलांच्या पदरी पडेल. लेख अतिशय माहिती पूर्ण आहे. धन्यवाद. - प्राजु.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:40
दिनेशराव, अतिशय उत्तम लेख... मी समतोलबद्दल उडत उडत ऐकले होते, परंतु इतकी डिटेल माहिती मलाही नव्हती. ती इथे पुरवल्याबद्दल आपले अनेक आभार. अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येथे करावे हीच विनंती! समतोलशी संपर्क साधून यथाशक्ति मदत करण्याचा प्रयत्न करेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Sun, 12/16/2007 - 00:45
हेच म्हणतो. उत्तम प्रकारे चांगली माहीती दिल्याबद्दल आभार.

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:37
एका अतिशय चांगल्या संस्थेची माहीती दिली आहे आपण. भारतात आल्यावर इथे आवश्य जाईन मी. माणुसकीला खतपाणी घालणा-या संस्थेमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्य त्या मुलांच्या पदरी पडेल. लेख अतिशय माहिती पूर्ण आहे. धन्यवाद. - प्राजु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.

एक दिवस...

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:43
कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:09
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:43
कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:09
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.
लेखनविषय:
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...