मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेले

लबाड मुलगा ·
आमच्या कॉलेजात दोन लेले होते. एक होता सुहास कमलाकर लेले. त्याला ''सुकलेले'' असे आम्ही चिडवायचो. स्वारी आजारी असायची आणि सुकलेली असायची. दुसरा लेले म्हणजे भूषण केदारनाथ लेले. हा ''भुकेलेले'' खाण्यापिण्याचा शौकीन होता. कॉलेजच्या समोर एक स्टेशनरीचे दुकान होते. मालकाचं नाव संपतराव परशुराम लेले. त्यांना आम्ही ''संपलेले'' म्हणत असू. त्यांच्या दुकानातील स्टॉक सदा संपलेला असायचा. आमचे शेजारी बन्याबापू सदाशिव लेले. सदोदित ओट्यावर बसलेले असत. ''बसलेले'' ही पदवी त्यांना शोभून दिसायची.

राजकीय वादळ

धोंडोपंत ·

अवलिया Sat, 12/22/2007 - 14:19
>> नेतृत्वबदल होईल? शक्यता कमी कारण राणे मुख्यमंत्री होणार नाही या अटीवर प्रतिभाताइ ना पाठींबा होता >>>पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला सुशीलकुमार शिंदे किंवा कुणीही राणे सोडुन नाना

विकि Sat, 12/22/2007 - 23:10
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. १००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by विकि

विसोबा खेचर Sun, 12/23/2007 - 08:47
म्हणतो! आमचा नेता नारायण राणे! अहो तसं बघायला गेलं तर सगळेच एका माळेचे मणी आहेत, चोर आहेत, लबाड आहेत! पण मग त्यातल्या त्यात राणे बरा असं आमचं मत आहे! निदान आमच्या कोकणकडे तरी लक्ष ठेवेल! :) आपला, (शिंदुदूर्ग जिल्ल्यातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकि Mon, 12/24/2007 - 13:23
जय कोकण ! हल्ली कोकण म्हटला की रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे येतात. रायगड आणि ठाण्याला स्थानच नसते. आपल यावर काय मत. आपला कॉ.विकि

गारंबीचा बापू Sun, 12/23/2007 - 11:59
तात्या, कोकणातला माणूस मुख्यमंत्री होणं ही कोकणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. पण आज जे काही पेपरात वाचलं त्यावरून नारायणरावांपासून मुख्यमंत्रीपद अजून तरी खूप दूर दिसत आहे. कारण हायकमांडनी फक्त त्यांचा उद्वेग ऐकून घेतला आहे. त्याला प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे माननीय मुख्यमंत्र्यांना नारायणरावांशी 'जमवून'घ्यायला सांगितले आहे. याचाच अर्थ एवढ्यात नेतृत्वबदल होणार नाही असा होतो. नारायणरावांच्या बंडाचे टायमिंगच नव्हे तर पद्धतही चुकली अशी बातमी सकाळने मुखपृष्ठावर दिली आहे. कदाचित या बंडाचा फायदा नेतृत्वबदल होईल तेव्हा नारायणरावांऐवजी दुसरा कोणीतरी घेऊन जाईल अशी चर्चाही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. बापु

अवलिया Sat, 12/22/2007 - 14:19
>> नेतृत्वबदल होईल? शक्यता कमी कारण राणे मुख्यमंत्री होणार नाही या अटीवर प्रतिभाताइ ना पाठींबा होता >>>पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला सुशीलकुमार शिंदे किंवा कुणीही राणे सोडुन नाना

विकि Sat, 12/22/2007 - 23:10
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. १००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by विकि

विसोबा खेचर Sun, 12/23/2007 - 08:47
म्हणतो! आमचा नेता नारायण राणे! अहो तसं बघायला गेलं तर सगळेच एका माळेचे मणी आहेत, चोर आहेत, लबाड आहेत! पण मग त्यातल्या त्यात राणे बरा असं आमचं मत आहे! निदान आमच्या कोकणकडे तरी लक्ष ठेवेल! :) आपला, (शिंदुदूर्ग जिल्ल्यातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकि Mon, 12/24/2007 - 13:23
जय कोकण ! हल्ली कोकण म्हटला की रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे येतात. रायगड आणि ठाण्याला स्थानच नसते. आपल यावर काय मत. आपला कॉ.विकि

गारंबीचा बापू Sun, 12/23/2007 - 11:59
तात्या, कोकणातला माणूस मुख्यमंत्री होणं ही कोकणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. पण आज जे काही पेपरात वाचलं त्यावरून नारायणरावांपासून मुख्यमंत्रीपद अजून तरी खूप दूर दिसत आहे. कारण हायकमांडनी फक्त त्यांचा उद्वेग ऐकून घेतला आहे. त्याला प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे माननीय मुख्यमंत्र्यांना नारायणरावांशी 'जमवून'घ्यायला सांगितले आहे. याचाच अर्थ एवढ्यात नेतृत्वबदल होणार नाही असा होतो. नारायणरावांच्या बंडाचे टायमिंगच नव्हे तर पद्धतही चुकली अशी बातमी सकाळने मुखपृष्ठावर दिली आहे. कदाचित या बंडाचा फायदा नेतृत्वबदल होईल तेव्हा नारायणरावांऐवजी दुसरा कोणीतरी घेऊन जाईल अशी चर्चाही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. बापु
नमस्कार मंडळी, श्री. नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्याचे आज वर्तमानपत्रातून समजले. हे सरकार फक्त एका माणसासाठी चालले आहे, असे श्री. राणे यांना समजले आहे. दुसरीकडे श्री. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत अशा गोष्टी घडतात.. अशी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. दुसर्‍या कोणी बंडाचे निशाण रोवले असते तर एकवेळ ठीक होते. पण राणे यांचे आव्हान गांभिर्याने घ्यायचे असते हे महाराष्ट्रातील राजकारणात मानले गेलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? नेतृत्वबदल होईल? जर नेतृत्वबदल झाला नाही तर सगळे प्रश्न आपोआप संपतील.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

सागर ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 17:25
धन्यवाद डॉक्टरसाहेब, आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू कसे जमते ते... सागर

विकेड बनी Fri, 12/21/2007 - 21:46
हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल? कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.

In reply to by विकेड बनी

सागर Mon, 12/24/2007 - 17:26
तेज, तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती... पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती.... म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन... पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे... प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा... सागर

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Mon, 12/24/2007 - 17:19
धन्यवाद बिपिन, प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते... लवकरात लवकर पूर्ण करेन ... सागर

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...? बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रियाली Tue, 12/25/2007 - 01:51
सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Wed, 12/26/2007 - 12:39
बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते. अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :) धन्यवाद सागर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 19:09
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली Tue, 12/25/2007 - 19:45
>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.

In reply to by प्रियाली

सागर Wed, 12/26/2007 - 12:30
प्रियाली, नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात. असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता. पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता.. धन्यवाद सागर

In reply to by प्रियाली

सुधीर कांदळकर Fri, 12/28/2007 - 20:55
माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 12:35
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. धन्यवाद सुधीरराव... बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो.... या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद सागर

प्राजु Wed, 12/26/2007 - 19:42
अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत. - प्राजु.

In reply to by प्राजु

सागर Wed, 12/26/2007 - 19:55
धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील. - सागर

Bhakti Sat, 12/04/2021 - 07:15
गोष्ट छान आहे. इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 17:25
धन्यवाद डॉक्टरसाहेब, आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू कसे जमते ते... सागर

विकेड बनी Fri, 12/21/2007 - 21:46
हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल? कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.

In reply to by विकेड बनी

सागर Mon, 12/24/2007 - 17:26
तेज, तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती... पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती.... म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन... पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे... प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा... सागर

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Mon, 12/24/2007 - 17:19
धन्यवाद बिपिन, प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते... लवकरात लवकर पूर्ण करेन ... सागर

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...? बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रियाली Tue, 12/25/2007 - 01:51
सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर Wed, 12/26/2007 - 12:39
बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते. अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :) धन्यवाद सागर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 19:09
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली Tue, 12/25/2007 - 19:45
>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.

In reply to by प्रियाली

सागर Wed, 12/26/2007 - 12:30
प्रियाली, नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात. असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता. पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता.. धन्यवाद सागर

In reply to by प्रियाली

सुधीर कांदळकर Fri, 12/28/2007 - 20:55
माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Wed, 12/26/2007 - 12:35
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. धन्यवाद सुधीरराव... बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो.... या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद सागर

प्राजु Wed, 12/26/2007 - 19:42
अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत. - प्राजु.

In reply to by प्राजु

सागर Wed, 12/26/2007 - 19:55
धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील. - सागर

Bhakti Sat, 12/04/2021 - 07:15
गोष्ट छान आहे. इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना - कविता

सागर ·

सागर, कविता आवडली. तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... लै भारी....! तुझ्या हाताला स्पर्श करताना मलाच तुझा स्पर्श होतो ... तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचाच स्पर्श होणार ना !!! हे काही कळले नाही, पण, कविच्या भावना वाचकाला जशाच तशा कळल्या पाहिजे असेही काही, नाही. ! सुंदर कविता. येऊ दे अशाच तिच्या आणि तुझ्या कहाणीच्या कविता ! :) कोणाच्या तरी अश्रूत विरघळून गेलेला. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Fri, 12/21/2007 - 22:10
सागरच उत्तर देऊ शकेल पण मला कळलेला अर्थ असा : कवी "तू"ला शारिरिक स्पर्श करायला जातो, तेव्हा "तू" कवीच्या अंतर्मनाला स्पर्श करते.

In reply to by धनंजय

कवितेच्या पुर्वार्धात तसा दुसरा कोणताच अर्थ इथे कवीला अभिप्रेत असेल,असे  मला तरी दिसत नाही.
जसे, की........             डोळ्याचा थांग घेतांना कवीचे अथांग होऊन जाणे.
                                 तिच्या हसण्याने कवीस आनंद होणे. 
                                 तिच्या गुंतण्याने  कवीने गुंतून जाणे.              
                                 तिच्या स्वप्नात कवीचे हरवणे.
                                 तिच्या स्पर्शात कवीला स्पर्श होणे (हे जरा जमले नाही असे वाटते.) किंवा आपण म्हणता तसे कवीला  दुसरे काही सुचवायचे तरी असेल.
                                 तिच्या अश्रुत कवीचे विरघळणे. या सर्व भावना तिच्याशी एकरुप होण्यासाठी कवी व्यक्त करतो असे वाटते. अर्थात कवीला काय वाटते, त्याची उत्सुकता आम्हालाही लागली आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 16:51
दिलीपराव आणि धनंजय, सर्वप्रथम तुम्हा दोघांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रयत्नाबद्दल धन्यवाद. दिलीपरावांना वेगळेपणा वाटलेला अपेक्षितच आहे. पण धनंजय यांनी जो अर्थ लावलेला आहे तो बरोबर आहे. हे वाक्य इतर कल्पनांप्रमाणे नव्हते आणि वेगळे असल्यामुळेच आणि प्रेमाच्या बाबतीत अधिक अर्थपूर्ण असल्याने त्याला अधोरेखित केले होते. ज्यामुळे प्रेयसीच्या अंतरात्म्याचा स्पर्श प्रियकरास जाणवावा आणि ती मनाने सर्वस्वी त्याची होण्याची अनुभूति प्रियकरास मिळावी याच अपेक्षेने हे वाक्य इतरांपेक्षा वेगळे लिहिले होते... बाकी दिलीपराव : तुम्ही कोणाच्या तरी अश्रूंत विरघळून गेलात हे वाचून आश्चर्य नाही वाटले... आनंद झाला... ये तो दुनिया का दस्तूंर है | एक दिल लेना है और एक देना है | लाखोंमें एक ही दिलको सजना है | बाकीयोंको तो कट जाना है | (प्रतिसादांनी सुखावलेला ) सागर

In reply to by सागर

राघव Tue, 12/30/2008 - 19:32
कवी तिला स्पर्श करायला जातो. ती स्वतःहून येत नाही. पण तिचा स्पर्श झाल्यावर आपली ईच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटते. हाच तो तथाकथित मार्ग!! :) मुमुक्षु

छोटा डॉन Fri, 12/21/2007 - 22:56
आपल्याला कवितेतील जास्त काही कळत नाही हे अगोदरच जाहीर करतो ..... पण यानिमित्ताने आठवलेला एक "शेर" सांगतो .............. "जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ ..... जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ ..... पर बाद मे खयाल आया साला अपून को तैरना कहा आता है !!!"

In reply to by छोटा डॉन

सागर Mon, 12/24/2007 - 16:47
शायरी हा एक मस्त विषय आहे... कधी काळी मी पण करायचो... असो... कविता वाचायला सुरुवात केली की कधी ना कधी कळायला नक्कीच लागते

In reply to by सागर

छोटा डॉन Mon, 12/24/2007 - 20:44
आपण नुसता आनंद घ्यायचा .... [ तानसेन नसून कानसेन असलेला ] छोटा डॉन ता. क. सुरुवात करो (छोटा) डॉन ... हे म्हणजे "जिनेके ऊपरसे धपकन पड्या " टाईपचे हिंदी झाले बरं का !!!!

विसोबा खेचर Mon, 12/24/2007 - 16:48
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना मीच गुंतून जातो ... सुंदर कविता... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर Mon, 12/24/2007 - 17:13
धन्यवाद तात्या... माझी कविता वाचून तुमच्या जुन्या आठवणी चाळवल्या असतील अशी अपेक्षा करतो :) होऊन जाऊ दे २ पेग अजून जास्त ... तेरी आंखोंमें जो इश्क नजर आता है | वो जामें हुस्न पिलाता है | ये जाम तो सुबह किनारा कर लेती है | पर तुम्हारी आंखे हमें जिंदगी भर नशेमें डुबोती है | (जुन्या आठवणींनी प्रफुल्लित झालेला ...) सागर

मनोज Mon, 12/24/2007 - 16:52
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... खुप छान आहेत या ओळी :) आपलाच, मन्या

प्राजु Sun, 12/30/2007 - 08:33
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... खूप छान आहे ओळ.. पु.ले.शु. - प्राजु

शर्मीला Tue, 12/30/2008 - 17:34
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... छान आहे कविता...........अन् भावना

सागर, कविता आवडली. तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... लै भारी....! तुझ्या हाताला स्पर्श करताना मलाच तुझा स्पर्श होतो ... तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचाच स्पर्श होणार ना !!! हे काही कळले नाही, पण, कविच्या भावना वाचकाला जशाच तशा कळल्या पाहिजे असेही काही, नाही. ! सुंदर कविता. येऊ दे अशाच तिच्या आणि तुझ्या कहाणीच्या कविता ! :) कोणाच्या तरी अश्रूत विरघळून गेलेला. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Fri, 12/21/2007 - 22:10
सागरच उत्तर देऊ शकेल पण मला कळलेला अर्थ असा : कवी "तू"ला शारिरिक स्पर्श करायला जातो, तेव्हा "तू" कवीच्या अंतर्मनाला स्पर्श करते.

In reply to by धनंजय

कवितेच्या पुर्वार्धात तसा दुसरा कोणताच अर्थ इथे कवीला अभिप्रेत असेल,असे  मला तरी दिसत नाही.
जसे, की........             डोळ्याचा थांग घेतांना कवीचे अथांग होऊन जाणे.
                                 तिच्या हसण्याने कवीस आनंद होणे. 
                                 तिच्या गुंतण्याने  कवीने गुंतून जाणे.              
                                 तिच्या स्वप्नात कवीचे हरवणे.
                                 तिच्या स्पर्शात कवीला स्पर्श होणे (हे जरा जमले नाही असे वाटते.) किंवा आपण म्हणता तसे कवीला  दुसरे काही सुचवायचे तरी असेल.
                                 तिच्या अश्रुत कवीचे विरघळणे. या सर्व भावना तिच्याशी एकरुप होण्यासाठी कवी व्यक्त करतो असे वाटते. अर्थात कवीला काय वाटते, त्याची उत्सुकता आम्हालाही लागली आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 16:51
दिलीपराव आणि धनंजय, सर्वप्रथम तुम्हा दोघांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रयत्नाबद्दल धन्यवाद. दिलीपरावांना वेगळेपणा वाटलेला अपेक्षितच आहे. पण धनंजय यांनी जो अर्थ लावलेला आहे तो बरोबर आहे. हे वाक्य इतर कल्पनांप्रमाणे नव्हते आणि वेगळे असल्यामुळेच आणि प्रेमाच्या बाबतीत अधिक अर्थपूर्ण असल्याने त्याला अधोरेखित केले होते. ज्यामुळे प्रेयसीच्या अंतरात्म्याचा स्पर्श प्रियकरास जाणवावा आणि ती मनाने सर्वस्वी त्याची होण्याची अनुभूति प्रियकरास मिळावी याच अपेक्षेने हे वाक्य इतरांपेक्षा वेगळे लिहिले होते... बाकी दिलीपराव : तुम्ही कोणाच्या तरी अश्रूंत विरघळून गेलात हे वाचून आश्चर्य नाही वाटले... आनंद झाला... ये तो दुनिया का दस्तूंर है | एक दिल लेना है और एक देना है | लाखोंमें एक ही दिलको सजना है | बाकीयोंको तो कट जाना है | (प्रतिसादांनी सुखावलेला ) सागर

In reply to by सागर

राघव Tue, 12/30/2008 - 19:32
कवी तिला स्पर्श करायला जातो. ती स्वतःहून येत नाही. पण तिचा स्पर्श झाल्यावर आपली ईच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटते. हाच तो तथाकथित मार्ग!! :) मुमुक्षु

छोटा डॉन Fri, 12/21/2007 - 22:56
आपल्याला कवितेतील जास्त काही कळत नाही हे अगोदरच जाहीर करतो ..... पण यानिमित्ताने आठवलेला एक "शेर" सांगतो .............. "जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ ..... जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ ..... पर बाद मे खयाल आया साला अपून को तैरना कहा आता है !!!"

In reply to by छोटा डॉन

सागर Mon, 12/24/2007 - 16:47
शायरी हा एक मस्त विषय आहे... कधी काळी मी पण करायचो... असो... कविता वाचायला सुरुवात केली की कधी ना कधी कळायला नक्कीच लागते

In reply to by सागर

छोटा डॉन Mon, 12/24/2007 - 20:44
आपण नुसता आनंद घ्यायचा .... [ तानसेन नसून कानसेन असलेला ] छोटा डॉन ता. क. सुरुवात करो (छोटा) डॉन ... हे म्हणजे "जिनेके ऊपरसे धपकन पड्या " टाईपचे हिंदी झाले बरं का !!!!

विसोबा खेचर Mon, 12/24/2007 - 16:48
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना मीच गुंतून जातो ... सुंदर कविता... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर Mon, 12/24/2007 - 17:13
धन्यवाद तात्या... माझी कविता वाचून तुमच्या जुन्या आठवणी चाळवल्या असतील अशी अपेक्षा करतो :) होऊन जाऊ दे २ पेग अजून जास्त ... तेरी आंखोंमें जो इश्क नजर आता है | वो जामें हुस्न पिलाता है | ये जाम तो सुबह किनारा कर लेती है | पर तुम्हारी आंखे हमें जिंदगी भर नशेमें डुबोती है | (जुन्या आठवणींनी प्रफुल्लित झालेला ...) सागर

मनोज Mon, 12/24/2007 - 16:52
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... खुप छान आहेत या ओळी :) आपलाच, मन्या

प्राजु Sun, 12/30/2007 - 08:33
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... खूप छान आहे ओळ.. पु.ले.शु. - प्राजु

शर्मीला Tue, 12/30/2008 - 17:34
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... छान आहे कविता...........अन् भावना
Taxonomy upgrade extras
तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना मीच अथांग होऊन जातो... तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना मीच गुंतून जातो ... तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना मीच हरवून जातो ... तुझ्या हाताला स्पर्श करताना मलाच तुझा स्पर्श होतो ... तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... - सागर

पाखरु : भाग १ (कविता)

सागर ·

सागरसेठ, आपल्या काव्य संग्रहामधील ह्या कविता आहेत, आणि त्या वाचून अधिक आनंद झाला. अरे, मग काव्यसंग्रहाचा पूर्ण परिचय नाही, का द्यायचा. या काव्यसंग्रहात एकूण किती कविता आहेत. कसे सुचले,मला आवडलेल्या कविता कोणत्या ! माझ्या कवितेच्या प्रेरणा, वगैरे वगैरे. आणि प्रेमाबद्दल इतके डचकत डचकत का लिहितोय, अरे ती तर चिरंतन भावना आहे. पाखराची कविता वाचायला आवडेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 17:01
प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब, तशा मी बर्‍याच कविता लिहिल्या आहेत. पण पाखरु हा एक संग्रह मी एका झूम मधे लिहिला होता.... त्यामुळे हा कविता संग्रह माझ्या खास जवळचा आहे. एवढ्या सलग पणे लिहिलेल्या या एकमेव कविता होत माझ्या आयुष्यातल्या.. ह्या संग्रहातील कविता मी एका दिवशी २-३ कविता केल्या आहेत... बाकी या संग्रहाव्यतिरिक्त मी जवळपास १०० कविता केल्या आहेत. पण त्या सलग अशा कधीच लिहिल्या नव्हत्या... यथावकाश त्यातील चांगल्या आणि माझ्या आवडत्या कविता देईनच. बाकी प्रेमाबद्दल मी डचकत लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे मला या कवितांचे प्रतिसाद पहायचे होते... तसे प्रेम हे चिरंतन असते ह्यावर माझीही तुमच्याइतकीच श्रद्धा आहे... आणि प्रेरणा म्हणाल तर प्रत्येक कवितेला प्रेरणा तर लागतेच. आणि ती ज्याच्या त्याच्या मनातच राहिले तरच चांगले होईल असे वाटते... पण या सर्व कवितांसाठी प्रेरणा तर नक्कीच आहे हे मी नाकारत नाही... :) पण तूर्तास एवढी पार्श्वभूमी तुमचे समाधान करेन असे वाटते... सागर

हरवलेलि स्वाति मी खूप दूर भरारी घेतली गं, पण तेथून परतायला मला जमेल का? माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का? झक्कास !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! परतुन जावस वाटल तरि कुणि थांबलच नसेल आज तिथे वाट पाहणार तर??????

In reply to by हरवलेलि स्वाति

सागर Wed, 12/26/2007 - 13:22
स्वाती, खरे आहे तुमचे... जिच्यासाठी परतून यायचं ती जागेवर असणे आजकाल दुर्मिळ झालंय हे मात्र खरं :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद... सागर

सागरसेठ, आपल्या काव्य संग्रहामधील ह्या कविता आहेत, आणि त्या वाचून अधिक आनंद झाला. अरे, मग काव्यसंग्रहाचा पूर्ण परिचय नाही, का द्यायचा. या काव्यसंग्रहात एकूण किती कविता आहेत. कसे सुचले,मला आवडलेल्या कविता कोणत्या ! माझ्या कवितेच्या प्रेरणा, वगैरे वगैरे. आणि प्रेमाबद्दल इतके डचकत डचकत का लिहितोय, अरे ती तर चिरंतन भावना आहे. पाखराची कविता वाचायला आवडेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर Mon, 12/24/2007 - 17:01
प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब, तशा मी बर्‍याच कविता लिहिल्या आहेत. पण पाखरु हा एक संग्रह मी एका झूम मधे लिहिला होता.... त्यामुळे हा कविता संग्रह माझ्या खास जवळचा आहे. एवढ्या सलग पणे लिहिलेल्या या एकमेव कविता होत माझ्या आयुष्यातल्या.. ह्या संग्रहातील कविता मी एका दिवशी २-३ कविता केल्या आहेत... बाकी या संग्रहाव्यतिरिक्त मी जवळपास १०० कविता केल्या आहेत. पण त्या सलग अशा कधीच लिहिल्या नव्हत्या... यथावकाश त्यातील चांगल्या आणि माझ्या आवडत्या कविता देईनच. बाकी प्रेमाबद्दल मी डचकत लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे मला या कवितांचे प्रतिसाद पहायचे होते... तसे प्रेम हे चिरंतन असते ह्यावर माझीही तुमच्याइतकीच श्रद्धा आहे... आणि प्रेरणा म्हणाल तर प्रत्येक कवितेला प्रेरणा तर लागतेच. आणि ती ज्याच्या त्याच्या मनातच राहिले तरच चांगले होईल असे वाटते... पण या सर्व कवितांसाठी प्रेरणा तर नक्कीच आहे हे मी नाकारत नाही... :) पण तूर्तास एवढी पार्श्वभूमी तुमचे समाधान करेन असे वाटते... सागर

हरवलेलि स्वाति मी खूप दूर भरारी घेतली गं, पण तेथून परतायला मला जमेल का? माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का? झक्कास !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! परतुन जावस वाटल तरि कुणि थांबलच नसेल आज तिथे वाट पाहणार तर??????

In reply to by हरवलेलि स्वाति

सागर Wed, 12/26/2007 - 13:22
स्वाती, खरे आहे तुमचे... जिच्यासाठी परतून यायचं ती जागेवर असणे आजकाल दुर्मिळ झालंय हे मात्र खरं :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद... सागर
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली... त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... सगळ्या कविता देत नाहिये... पण सुरुवातीच्या ३ कविता देत आहे... या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच मनोभूमिकेतून लिहिल्या आहेत....की दूरदेशी प्रियकराच्या मनात कोणते विचार प्रकटतात....

मला आलेले एक सुन्दर इ मेल...

स्वाती राजेश ·

सागर Fri, 12/21/2007 - 16:41
अगदी सुंदर स्वाती खरेच अगदी मनाला टच् करणारी ई-मेल आहे ही... नक्कीच आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत या. तुम्हाला यासाठी धन्यवाद की माझ्याकडे ही ईमेल इमेज स्वरुपात होती. ती तुम्ही मराठीतून टंकल्याबद्दल धन्यवाद... (सर्वांचे हित इच्छीणारा ...) सागर

विसोबा खेचर Fri, 12/21/2007 - 18:20
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले . सारे मागे फिरले ... सारे जण... सुरेख! --

छोटा डॉन Fri, 12/21/2007 - 21:38
खरच अती सुरेख मेल आहे ........... "क्रियेविण वाचाणता व्यर्थ आहे " असे काही तरी सावरकरांचे वचन आहे..... तेव्हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ...........

चतुरंग Sat, 12/22/2007 - 03:13
दोन साधू बसलेले असतात. एक अगदी शांतपणे घडणारे सारे बघत . दुसरा अस्वस्थ असतो, कश्याच्यातरी शोधात असल्यासारखा. पहिला विचारतो, "काय रे, काय झालं?" दुसरा म्हणतो, "काहीच घडत नाहीये. काहीतरी घडायची वाट बघतोय." पहिला हसून म्हणतो, "अरे समोर चालले आहे तेच घडतंय, तेच आयुष्य. अजून वेगळं काही नसतं!" चतुरंग

किशोरी Sat, 12/22/2007 - 13:24
मला याच ईमेल बरोबर खालील कविता आली होती, कधीतरी असेही जगून बघा.... माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करुन तर बघा! 'किती जगलो' याऐवजी 'कसे जगलो', हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! कधी असेही जगून बघा... कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा... संकटांमुळे खचुन जाणारे,तर शेकडोंनी मिळतात कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा! स्वत:पुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा! कधी असेही जगून बघा... वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा! काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? आधी अनुभवलेल्या क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा! कधी असेही जगून बघा... प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? एखाद्यावर जिवापाड,निर्मळ प्रेम करुन तर बघा! कधी असेही जगून बघा...

योगेश्चन्द्र Mon, 12/24/2007 - 21:55
नविन वर्शासाथि कहितरि विचारदिशा नक्किच मिलेल असे कहि वाचुन आपला योगेश्चन्द्र

In reply to by योगेश्चन्द्र

विसोबा खेचर Wed, 12/26/2007 - 08:48
अवांतर - योगेशराव, आपलं मराठी लेखन खूप लाघवी आणि निष्पाप आहे! असंच राहू द्या! :) तात्या.

या विरोपातून आलेल्या मजकूराचा जनक कोण असेल? त्याने जाणीवपुर्वक आपले नाव अज्ञात ठेवले असेल का? जो कुणी अज्ञात असेल त्याला मनापासून धन्यवाद. किशोरी , स्वाती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ला धन्यवाद. सोहम कोहमच्या गोष्टी ले. प्रा. दत्ता दंडगे या प्रायोगिक नाटकाची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 10:22
...आणि मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी करणारे तुमचे मूळ टिपण. असे काही वाचले की जाणवते , की अरे, हे काही आपल्याला अज्ञात नव्हते ! पण रोजच्या धबडग्यात हे आपण पार विसरून गेलेले आहोत. माझ्या एका आवडत्या लेखकाने (एका अगदी वेगळ्या संदर्भात ) असे काही म्हण्टले आहे की जे इथे चपखल लागू पडेल. आपल्या जगण्याची तुलना ते एका अतिशय गुंतागुंतीच्या यंत्राशी करतात. एखादे यंत्र मोठ्या प्रयत्नाने कसे चालते, कसे चालवले जाते हे आपण शिकतो आणि काहीतरी विशेष मिळवल्यासारखे ते साजरे करतो. पण हे यंत्र घेऊन कुठे जावे , त्याचा नक्की उपयोग काय हे काही आपल्याला उमगले नाही अद्याप ! असो. "लाइफ इज जस्ट व्हॉट हॅपन्स टू यू व्हाईल यू आर मेकींग अदर प्लॅन्स" असे लेनन नावाचा माणूस म्हणून गेला ते खरे अगदी ! तेव्हा पुढे जात रहाण्याच्या , काहीतरी काबीज करण्याच्या रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-)

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:49
रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-) अगदी खरे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/30/2007 - 08:06
खूप सुंदर आहे मेल. प्रत्येकाने आवर्जून वचावे असे आहे. स्वाती.. धन्यवाद. - प्राजु.

इनोबा म्हणे Tue, 01/01/2008 - 19:59
फारच सुंदर आणि 'विचार' करायला लावणारे विचार आहेत.पण केवळ विचार आणि स्तुती करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्यायाला हवा,नाहितरी म्हटलेच आहे की... "क्रियेवीण 'वाचा'ळता व्यर्थ आहे रे | आधि केलेची पाहिजे"- संत तुकारामदास (संदर्भः मिसळबोध)

केशवराव Tue, 01/29/2008 - 10:36
स्वाती , मि.पा. वर तसा नवीन आहे. जुने लेखन वाचत असताना हे सापडले. ई-मेल खुप खुप आवडला. बर्‍याच जणाना एक नविन द्रुष्टीकोन मिळेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा एकदम टचिंग ! ई - मेल ईथे दिल्याबद्दल धन्यवाद. केशवराव.

प्रिया८ Sat, 03/21/2009 - 02:29
छान आहे इ-मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा खरोखरच एकदम टचिंग ! धन्यवाद!! अश्विनि.

प्रिया८ Sat, 03/21/2009 - 02:32
चतुरंग, तुमची झेन कथा पण आवडली, पण झेन कथा म्हणजे काय ते सांगाल का? अश्विनि.

समिधा Sat, 03/21/2009 - 03:07
खरच खुपच सुंदर आहे हा मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा वाचुन.... =D> स्वातीताई,किशोरी हा मेल आणि कविता सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

उर्मिला०० Sun, 03/22/2009 - 19:27
खरंच खूपच भावस्पर्शी मेल आहे.प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का ?
हे विधान विशेषतः आवडले.पुनश्च अभिनंदन.

सोनम Mon, 03/23/2009 - 20:00
स्वाती ताई मेल छान आहे. डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. मस्त आहे. त्याला म्हणतात माणूसकी. एकमेकाना बरोबर घेऊन आपण आपले लक्ष्य गाठावे.

सागर Fri, 12/21/2007 - 16:41
अगदी सुंदर स्वाती खरेच अगदी मनाला टच् करणारी ई-मेल आहे ही... नक्कीच आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत या. तुम्हाला यासाठी धन्यवाद की माझ्याकडे ही ईमेल इमेज स्वरुपात होती. ती तुम्ही मराठीतून टंकल्याबद्दल धन्यवाद... (सर्वांचे हित इच्छीणारा ...) सागर

विसोबा खेचर Fri, 12/21/2007 - 18:20
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले . सारे मागे फिरले ... सारे जण... सुरेख! --

छोटा डॉन Fri, 12/21/2007 - 21:38
खरच अती सुरेख मेल आहे ........... "क्रियेविण वाचाणता व्यर्थ आहे " असे काही तरी सावरकरांचे वचन आहे..... तेव्हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ...........

चतुरंग Sat, 12/22/2007 - 03:13
दोन साधू बसलेले असतात. एक अगदी शांतपणे घडणारे सारे बघत . दुसरा अस्वस्थ असतो, कश्याच्यातरी शोधात असल्यासारखा. पहिला विचारतो, "काय रे, काय झालं?" दुसरा म्हणतो, "काहीच घडत नाहीये. काहीतरी घडायची वाट बघतोय." पहिला हसून म्हणतो, "अरे समोर चालले आहे तेच घडतंय, तेच आयुष्य. अजून वेगळं काही नसतं!" चतुरंग

किशोरी Sat, 12/22/2007 - 13:24
मला याच ईमेल बरोबर खालील कविता आली होती, कधीतरी असेही जगून बघा.... माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करुन तर बघा! 'किती जगलो' याऐवजी 'कसे जगलो', हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! कधी असेही जगून बघा... कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा... संकटांमुळे खचुन जाणारे,तर शेकडोंनी मिळतात कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा! स्वत:पुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा! कधी असेही जगून बघा... वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा! काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? आधी अनुभवलेल्या क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा! कधी असेही जगून बघा... प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? एखाद्यावर जिवापाड,निर्मळ प्रेम करुन तर बघा! कधी असेही जगून बघा...

योगेश्चन्द्र Mon, 12/24/2007 - 21:55
नविन वर्शासाथि कहितरि विचारदिशा नक्किच मिलेल असे कहि वाचुन आपला योगेश्चन्द्र

In reply to by योगेश्चन्द्र

विसोबा खेचर Wed, 12/26/2007 - 08:48
अवांतर - योगेशराव, आपलं मराठी लेखन खूप लाघवी आणि निष्पाप आहे! असंच राहू द्या! :) तात्या.

या विरोपातून आलेल्या मजकूराचा जनक कोण असेल? त्याने जाणीवपुर्वक आपले नाव अज्ञात ठेवले असेल का? जो कुणी अज्ञात असेल त्याला मनापासून धन्यवाद. किशोरी , स्वाती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ला धन्यवाद. सोहम कोहमच्या गोष्टी ले. प्रा. दत्ता दंडगे या प्रायोगिक नाटकाची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 10:22
...आणि मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी करणारे तुमचे मूळ टिपण. असे काही वाचले की जाणवते , की अरे, हे काही आपल्याला अज्ञात नव्हते ! पण रोजच्या धबडग्यात हे आपण पार विसरून गेलेले आहोत. माझ्या एका आवडत्या लेखकाने (एका अगदी वेगळ्या संदर्भात ) असे काही म्हण्टले आहे की जे इथे चपखल लागू पडेल. आपल्या जगण्याची तुलना ते एका अतिशय गुंतागुंतीच्या यंत्राशी करतात. एखादे यंत्र मोठ्या प्रयत्नाने कसे चालते, कसे चालवले जाते हे आपण शिकतो आणि काहीतरी विशेष मिळवल्यासारखे ते साजरे करतो. पण हे यंत्र घेऊन कुठे जावे , त्याचा नक्की उपयोग काय हे काही आपल्याला उमगले नाही अद्याप ! असो. "लाइफ इज जस्ट व्हॉट हॅपन्स टू यू व्हाईल यू आर मेकींग अदर प्लॅन्स" असे लेनन नावाचा माणूस म्हणून गेला ते खरे अगदी ! तेव्हा पुढे जात रहाण्याच्या , काहीतरी काबीज करण्याच्या रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-)

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:49
रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-) अगदी खरे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/30/2007 - 08:06
खूप सुंदर आहे मेल. प्रत्येकाने आवर्जून वचावे असे आहे. स्वाती.. धन्यवाद. - प्राजु.

इनोबा म्हणे Tue, 01/01/2008 - 19:59
फारच सुंदर आणि 'विचार' करायला लावणारे विचार आहेत.पण केवळ विचार आणि स्तुती करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्यायाला हवा,नाहितरी म्हटलेच आहे की... "क्रियेवीण 'वाचा'ळता व्यर्थ आहे रे | आधि केलेची पाहिजे"- संत तुकारामदास (संदर्भः मिसळबोध)

केशवराव Tue, 01/29/2008 - 10:36
स्वाती , मि.पा. वर तसा नवीन आहे. जुने लेखन वाचत असताना हे सापडले. ई-मेल खुप खुप आवडला. बर्‍याच जणाना एक नविन द्रुष्टीकोन मिळेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा एकदम टचिंग ! ई - मेल ईथे दिल्याबद्दल धन्यवाद. केशवराव.

प्रिया८ Sat, 03/21/2009 - 02:29
छान आहे इ-मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा खरोखरच एकदम टचिंग ! धन्यवाद!! अश्विनि.

प्रिया८ Sat, 03/21/2009 - 02:32
चतुरंग, तुमची झेन कथा पण आवडली, पण झेन कथा म्हणजे काय ते सांगाल का? अश्विनि.

समिधा Sat, 03/21/2009 - 03:07
खरच खुपच सुंदर आहे हा मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा वाचुन.... =D> स्वातीताई,किशोरी हा मेल आणि कविता सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

उर्मिला०० Sun, 03/22/2009 - 19:27
खरंच खूपच भावस्पर्शी मेल आहे.प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का ?
हे विधान विशेषतः आवडले.पुनश्च अभिनंदन.

सोनम Mon, 03/23/2009 - 20:00
स्वाती ताई मेल छान आहे. डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. मस्त आहे. त्याला म्हणतात माणूसकी. एकमेकाना बरोबर घेऊन आपण आपले लक्ष्य गाठावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला एक मेल आले. ते खूप छान वाटले म्हणून शेअर करत आहे. ते असे.... एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की ... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो. मुलांच्या वाढत्या वयात , त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

छोटा डॉन ·

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:40
खुपच छान मांडणी आहे. सर्व चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. लोकांना चित्रपट कथा आवडली नाही तर मधुनच उठून जाउ नयेत. निदान दुसरी कथा काय...? यासाठी प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा प्रकार असावा. इंग्रजी मधे असे काही चित्रपट आहेत कि जे ४/५ वेगवेगळ्या कथा शेवटी एकत्र येतात.

टिउ गुरुवार, 12/20/2007 - 20:54
हा असाच एक चित्रपट. यात पण ४-५ कथा दाखवल्या आहेत. पण सर्व कथांचा एकमेकांशी काहितरी संबंध आहे! 'दस कहानिया' तर माझ्या डोक्यावरुन गेला.

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:50
आपण लिहिलेले परिक्षण वाचून आता खरच जालावर मिळाला तरच पाहिन.. डिव्हीडी सुद्धा नाही आणणार... पण आपले परिक्षण एकदम दमदार... आवडले.. १० गोष्टी एकदमात सांगून टाकल्यात... मजा आली. - प्राजु.

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:40
खुपच छान मांडणी आहे. सर्व चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. लोकांना चित्रपट कथा आवडली नाही तर मधुनच उठून जाउ नयेत. निदान दुसरी कथा काय...? यासाठी प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा प्रकार असावा. इंग्रजी मधे असे काही चित्रपट आहेत कि जे ४/५ वेगवेगळ्या कथा शेवटी एकत्र येतात.

टिउ गुरुवार, 12/20/2007 - 20:54
हा असाच एक चित्रपट. यात पण ४-५ कथा दाखवल्या आहेत. पण सर्व कथांचा एकमेकांशी काहितरी संबंध आहे! 'दस कहानिया' तर माझ्या डोक्यावरुन गेला.

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:50
आपण लिहिलेले परिक्षण वाचून आता खरच जालावर मिळाला तरच पाहिन.. डिव्हीडी सुद्धा नाही आणणार... पण आपले परिक्षण एकदम दमदार... आवडले.. १० गोष्टी एकदमात सांगून टाकल्यात... मजा आली. - प्राजु.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण. माझा नजरेने घेतलेला आस्वाद ....... *** मॅट्रोमोनी **** एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.

एक दिवा

मनोज ·

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:18
खुपच छान जमले.असाच लिखाण चालू ठेवले तर आम्हालाही अशाच सुन्दर कविता, गझल, चारोळ्या ... वाचावयास मिळतील. वाट पाहात आहे अशाच लिखाणंची.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:23
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... वा मन्या! छान लिहिलं आहेस... तात्या.

मनिष गुरुवार, 12/20/2007 - 22:27
"बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... ऐवजी "बुध्द" होशील तू अन मोक्ष तुला मिळेल.... जास्त गेय वाटते!!! खुपच सुरेख जमली आहे कविता!

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:42
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... शेवट एकदम आवडला... - प्राजु.

पुष्कर Fri, 12/21/2007 - 08:58
खूप छान कल्पना आहे. कविता आवडली. "दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल...." वा! लय भारी. जाता जाता एक आगाऊ सल्ला. "त्याने एका ओळीत मला ब्रम्हपोदेश दिला" ह्या ओळीतला तो शब्द खरंतर 'ब्रह्मोपदेश' (ब्रह्म+उपदेश) असा पाहिजे. -(आगाऊ) पुष्कर

In reply to by मनोज

पुष्कर Mon, 01/07/2008 - 19:43
शतशः धन्यवाद. हे शब्द ऐकायला माझे कान किती दिवसांपासून आसुसले होते. (हे मी, तू मला धन्यवाद म्हटल्याबद्दल म्हणत नाहिये. 'रे' या संबोधनाबद्दल बोलतोय). मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!) मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुद्धा पडलं होतं तू पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलास. माझे कान तृप्त झाले. त्याबद्दल तुझे आभार मानण्याइतकी फॉर्मॅलिटी पाळण्याइतका दुष्ट मी नाही. त्यापेक्षा माझ्याकडून तुला पार्टी. तू कुठे राहतोस तेवढं कळव. मी पुणे, मुंबई दोन्हीकडे आहे. (आमची शाखा कुठेही नाही. आम्हीच वैयक्तिकरित्या दोन्हीकडे येऊन-जाऊन असतो). -तुझाच, (अरे-तुरेतला) पुष्कर

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:23
कवितेतली कल्पना खूपच सुंदर आहे. मात्र शब्दांच्या मांडणीकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवेय. कवितेच्या प्रांतातले इथेले दिग्गज त्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतील .

मनोज Fri, 12/21/2007 - 17:36
श्री धंनजय यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदल करुन पुन्हा संपादित केली. सर्वांचे सुचना व प्रतिक्रिया बद्दल आभार. आपलाच, मन्या

सागर Fri, 12/21/2007 - 20:31
मनोज, अतिशय सुंदर कविता आहे. एकदम मस्त... तसा मी काही मोठा कवी नाही... पण पहिल्या चार ओळींमुळे मलापण थोडेसे स्फुरण चढल्यामुळे या चार ओळी लिहीत आहे ... एक घास चिमणासा पिलाच्या पोटी जायचा उपाशी राहून स्वतः तरी पोटचा जीव जपायचा... लगे रहो... असेच लिहित रहा.. (कवी मन जागे झालेला) सागर

इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 19:53
हि कविता नुसतीच आवडली नाही,काहितरी शिकवून गेली... खुपच छान!कसं काय सुचतं तुम्हाला,देव जाणे! (कविता'चा बॉयफ्रेंड) -इनोबा

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:18
खुपच छान जमले.असाच लिखाण चालू ठेवले तर आम्हालाही अशाच सुन्दर कविता, गझल, चारोळ्या ... वाचावयास मिळतील. वाट पाहात आहे अशाच लिखाणंची.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:23
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... वा मन्या! छान लिहिलं आहेस... तात्या.

मनिष गुरुवार, 12/20/2007 - 22:27
"बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... ऐवजी "बुध्द" होशील तू अन मोक्ष तुला मिळेल.... जास्त गेय वाटते!!! खुपच सुरेख जमली आहे कविता!

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:42
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... शेवट एकदम आवडला... - प्राजु.

पुष्कर Fri, 12/21/2007 - 08:58
खूप छान कल्पना आहे. कविता आवडली. "दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल...." वा! लय भारी. जाता जाता एक आगाऊ सल्ला. "त्याने एका ओळीत मला ब्रम्हपोदेश दिला" ह्या ओळीतला तो शब्द खरंतर 'ब्रह्मोपदेश' (ब्रह्म+उपदेश) असा पाहिजे. -(आगाऊ) पुष्कर

In reply to by मनोज

पुष्कर Mon, 01/07/2008 - 19:43
शतशः धन्यवाद. हे शब्द ऐकायला माझे कान किती दिवसांपासून आसुसले होते. (हे मी, तू मला धन्यवाद म्हटल्याबद्दल म्हणत नाहिये. 'रे' या संबोधनाबद्दल बोलतोय). मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!) मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुद्धा पडलं होतं तू पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलास. माझे कान तृप्त झाले. त्याबद्दल तुझे आभार मानण्याइतकी फॉर्मॅलिटी पाळण्याइतका दुष्ट मी नाही. त्यापेक्षा माझ्याकडून तुला पार्टी. तू कुठे राहतोस तेवढं कळव. मी पुणे, मुंबई दोन्हीकडे आहे. (आमची शाखा कुठेही नाही. आम्हीच वैयक्तिकरित्या दोन्हीकडे येऊन-जाऊन असतो). -तुझाच, (अरे-तुरेतला) पुष्कर

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:23
कवितेतली कल्पना खूपच सुंदर आहे. मात्र शब्दांच्या मांडणीकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवेय. कवितेच्या प्रांतातले इथेले दिग्गज त्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतील .

मनोज Fri, 12/21/2007 - 17:36
श्री धंनजय यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदल करुन पुन्हा संपादित केली. सर्वांचे सुचना व प्रतिक्रिया बद्दल आभार. आपलाच, मन्या

सागर Fri, 12/21/2007 - 20:31
मनोज, अतिशय सुंदर कविता आहे. एकदम मस्त... तसा मी काही मोठा कवी नाही... पण पहिल्या चार ओळींमुळे मलापण थोडेसे स्फुरण चढल्यामुळे या चार ओळी लिहीत आहे ... एक घास चिमणासा पिलाच्या पोटी जायचा उपाशी राहून स्वतः तरी पोटचा जीव जपायचा... लगे रहो... असेच लिहित रहा.. (कवी मन जागे झालेला) सागर

इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 19:53
हि कविता नुसतीच आवडली नाही,काहितरी शिकवून गेली... खुपच छान!कसं काय सुचतं तुम्हाला,देव जाणे! (कविता'चा बॉयफ्रेंड) -इनोबा
लेखनविषय:
एक दिवा इवलासा रोज रात्री पेटायचा अंधार ठेऊन स्वतः खाली प्रकाश मात्र वाटायचा मला नवल वाटायचे अन नाही कळायचे असे काही वागुन याला नेमके काय भेटायचे? मी त्याच्या जवळ गेलो आणि हा प्रश्न केला त्याने एका ओळीतच मला 'ब्रह्मोपदेश' दिला दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" तेव्हा होशील तू अन तुला मोक्ष मिळेल....

मला कसा हा म्हणतो मेला....

केशवसुमार ·

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 18:09
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस... तात्या.

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:49
वा वा वा वा वा वा, मित्रवर्य केशवसुमार, अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी. माझी गझल सार्थकी लागली. अगस्ती

मयुर Tue, 02/05/2008 - 12:36
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला सुरेख विडंबन. जिकले आम्हाला. आपला मयुर

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 18:09
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस... तात्या.

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:49
वा वा वा वा वा वा, मित्रवर्य केशवसुमार, अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी. माझी गझल सार्थकी लागली. अगस्ती

मयुर Tue, 02/05/2008 - 12:36
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला सुरेख विडंबन. जिकले आम्हाला. आपला मयुर
लेखनविषय:
आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात...... मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?? आनंदाने जगण्यासाठी....

वहाणा

मुक्तसुनीत ·

रम्या गुरुवार, 12/20/2007 - 17:12
अज्याबात काय कळलं न्हाई!

ऋषिकेश गुरुवार, 12/20/2007 - 19:52
वहाणा!!.. रुपकच जबरदस्त आहे!!! शेवटी जी ए. ते जी ए. :) माझ्यापुरतं बोलायचं तर नव्या वहाणा यायचे दिवस मी जास्त लक्षात ठेवतो. जेव्हा शाळेत गेलो तेव्हा वहाण बदलली पण फारसं लक्षात नाही, पण साळा सोडल्यावर मात्र एक मायेची वहाण मागे सारून समाजाच्या प्रवाहात वाहत नेणार्‍या पाणबूड्याच्या वहाणा घातल्या की काय असा भास झाला. पुढे नोकरी नंतर आपल्या पायावर उभं राहील्याची जाणीव करून देणारी वहाण, अमेरिकेत आल्यावर स्वतंत्रततेची, तरीही संयत स्वायत्ततेची वहाण अश्या अनेक वहाणा सांगता येतील. शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण! फार मनस्वी मुस्त प्रकटन. अजून येऊ द्या! -ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 20:28
आपल्या आयुष्याचे रुपक "वहाणा " आवडले. ज्ञानोपासकाला शोभेल अशाच त-हेने जीवन जगलेल्या जी. ए. च्या लेखनातला खालील उल्लेख आम्हाला फार आवडतो. ( तशा त्यांच्या काही भुमिका आवडत नाही तो भाग सोडून द्या ) " माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे..... सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वत:चा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेतील एक गोपुर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिला आहे. मी येत असता माझे हात रिकामे दिसले, तरी ते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेतांना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांच्या एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे " अशा प्रकारच्या महाकाव्यात्मक वाक्ये वाचतांना वहाणांशिवाय आयुष्यातला प्रवास अधिक सुखकर होतो असे आमचे मत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:29
आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो. हम्म! आम्हीदेखील आमच्या आयुष्यात काही वहाणा बदललेल्या आहेत! लिहूच त्यावर केव्हातरी सवडीने! चर्चाविषयाची कल्पना आवडली! येथील लोकांनी आपापल्या बदललेल्या, तुटलेल्या, झिजलेल्या वहाणांबद्दल किंवा कोर्‍या करकरीत वहाणांबद्दलही अवश्य सांगावे! अवांतर - आंतरजालीय क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सध्या आम्ही मनोगताची वहाण बदलून मिसळपावची वहाण घातली आहे! हादेखील एक वहाणबदलच! :) तात्या.

धोंडोपंत Sat, 12/22/2007 - 17:34
अप्रतिम........ आम्हांला वाटतं की जगण्यासाठी प्रत्येकाला वहाणा बदलायलाच लागतात. वहाण बदलली नाही तर जगणेच मुश्किल होईल. पण आपण वहाण बदलतोय हे समजण्याच्या जाणीवेचा अभाव अनेकात असतो, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही. आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. भक्तिमार्गातही वहाणा बदलण्याचे 'भाग्य' आम्हाला लाभले आहे. "संत समजून काल मी गेलो...भेटला शेवटी दलाल मला"..... हा अनुभव आल्यामुळे आम्ही ती वहाण स्वतः होऊन बदलली. आपला, (मोची) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. खर आहे धोंडोपंत, आम्हाला ही इच्छा असताना पण अनपेक्षीत वेळी वहाण बदलावी लागली. शासनाने पाय भाजू नये इतपत पातळ वहाण दिली आहे. पण पुढच्या प्रवासासाठी ती कितपत टिकेल याबद्द्ल साशंक आहे. ईमायनाच्या टायरचा सोल मारुन घ्यावा म्हणतो. (ईमाईनाच्या टायर असलेल्या मोचीच्या शोधात) आमची वहाण http://bintarijagat.blogspot.com येथे आहे. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:44
एखादा सन्माननीय अपवाद वगळतां बहुसंख्य समाजाने नीतीच्या व सदाचरणाच्या वहाणा उतरवल्या आहेत. सध्या मी आय डेअर हे किरण बेदीचे भाषांतरित चरित्र वाचतो आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांचे वर्तन, न्यायमूर्तींचा निर्णय. चौकशी आयोगाच्या न्यायमूर्तीचे डावपेच वगैरे वाचून मन विषण्ण होते. तरीहि सरकरी कचे-यात कधीकधी ध्यानीमनी नसतांना भले अधिकारी भेटतात. उदा. तिनईकर, खैरनार वगैरे. जी. एं. चे भाष्य कसे सार्वकालिक आहे हे नक्कीच अनुभवास येते.

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:36
आवडले. -(अनवाणी (हे असे कंसात लिहिणे मजेदार आहे)) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 02:13
चालायचच....याला जीवन ऐसे नाव का काय म्हणतात तसं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:24
स्वतःचा आणि फक्त स्वःहीताचा विचार करत फायदा बघुन या पक्षातुन त्या पक्षात जाणार्‍यांना कावळ्यांना कुठल्या 'वहाणा' लागु होतात? किंबहुना त्यांना वहाणांचा प्रसाद का देऊ नये? ~X( ~X( ~X( ~X( आम्हाला बंधनात अडकायची चिड असल्याने, पाय मो़कळेच ठेवतो.. वहाणा सारख्या बदलाव्या लागल्या तरी हरकत नाही.. पण एका वेळी एकच वहाण!! आणी जी. ए. . :O :O फार फार तर त्यांच्या वहाणेपाशी पोचता येईल.. बाकी बघु पुढच्या जन्मी.. 8} 8} दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 04:03
आयुष्यभर शोधून वहाणा सापडत नाहीत, मिळतात त्या तात्पुरत्या, लगेच झिजून जातात... ही खूप रोमॅंटिक कल्पना आहे. नियतीने ज्याला खाण्याआधी उंदरासारखं खेळवलेलं असावं अशा कोणाची ही जीवनदृष्टी मला वाटते. जीएंची सर्वच पात्रं बहुधा तशीच असतात. असाधारण म्हणूनच अविस्मरणीय. सर्व साधारण माणूस फारतर चपलेला नवीन अंगठा लावतो, मजबूत सोल लावून घेतो... अगदी सर्व भाग हळुहळू बदलले तरी काहीतरी एक 'तीच चप्पल'पण राहातं, थोडं उत्क्रांत होत जातं इतकंच. काही नवीन खोल्या, बदललेलं कुंपण, बागेतली बदलणारी झाडं, नवीन आणलेली उपकरणं, अधूनमधून काढलेले रंग यातूनही एक 'घरपण' टिकून राहावं तसं.

सन्जोप राव Fri, 07/23/2010 - 05:27
एक स्वच्छंदी, काहीसे स्वैर आयुष्य जगताना पायातल्या किती वहाणा बदलल्या याचा ताळमेळ लावणे अशक्य आहे. जे जे ज्या ज्या क्षणी वाटले, ते करुन मोकळा झालो. त्यावर विचार नंतर केला (आणि पस्तावलोही!). आयुष्यात अनेक नोकर्‍या केल्या आणि सोडल्या. काही वेळा नोकर्‍यांवरुन काढून टाकले गेले. हजारो उलाढाली केल्या. तत्वे संभाळली, त्यांना मुरड घातली, आणि त्यावर खंतावलोही. हृदये गुंतवली आणि मोडून घेतली.मते बनवली आणि बदलली. स्वतःच्या मस्तीत जगलो. शेवटी काय, 'काय लुटुनि नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले!' सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

शुचि Fri, 07/23/2010 - 06:57
आईनी दिलेल्या वहाणा एकदाच फक्त एकदाच बदलल्या. खूप त्रास झाला. पण नसत्या बदलल्या तर जास्त त्रास झाला असता. बाकी वहाणा कधीच बदलाव्या लागल्या नाहीत. "शेल्टर्ड" आयुष्य गेलं. गिव्हन अ चॉईस - मनस्वी आणि तरीही रेखीव आयुष्य आवडेल. माझ्या नातवंडांना कुशीत घेऊन अभिमानाने सांगता येईल असं पॅशन आणि प्रेमाचा झरा असलेलं, स्वाभिमानी आणि एक स्वतःचं व्यक्तीमत्व असलेलं. पण तशा आयुष्याकरता - यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अडगळ Fri, 07/23/2010 - 08:14
दुसर्‍यांच्याच वहाणा नेहमी सुन्दर वाटल्या. भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही.

नावातकायआहे Fri, 07/23/2010 - 11:29
उशिरा का व्हयना व्हाणा बदलल्या म्हनुन आमि बदलल्लो नाय तर काय खर न्हवत... आता हायेत त्याच व्हाणा डाग्डुजि करत का व्हयना कडे परयन्त वापरायच्या

सहज Fri, 07/23/2010 - 15:04
लेख अतिशय आवडला. बरेचदा संयम, तारतम्य याचा आख्ख्या गावात स्टॉक कमी आहे असे का वाटते? जर उत्तर माहीत असली तरी त्याचा रिझल्ट का दिसत नाही? मग वस्ती पासुन दुर आलो आहे व इथे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम घडवुन आणणारे घटक अतिशय कमी आहेत म्हणून इथेच टाका तंबू.. छोड आये हम वो गलीया....

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 18:17
फारच सुंदर छोटेखानी स्फुट म्हणावं असा लेख. बर्‍याच जणांना अंतर्मुख करुन विचार करायला लावले त्यातच ह्या लेखाचे यश आहे. तुमच्याकडून असेच आणखी लेख वाचायला मिळोत. शुभेच्छा!

उपास Fri, 07/23/2010 - 18:32
मुसु साहेब मुक्तक आवडले.. वहाणा.. मी का बरं घातल्या त्या? केव्हापासून? असा तर अनवाणीच फिरायचो.. पण मग मार्गातले काटे कुटे, घाण, धूळ, चिखल बघून मन विषण्ण व्हायचं.. सगळ्या मार्गातलं हे असं सगळं धुवून साफ करण शक्य तर नाही मग आपल्यापुरता उपाय काय तर ज्या पायांना हे लागतं आणि माझ्यापर्यंत पोहोचत त्या पायांपासून हे सगळं रस्त्यातलं वाईट लांब ठेवायचं. माझ्या पायांचा रस्त्याशी कायम संपर्क म्हणून रस्ता साफ करण्यापेक्षा पायांना वाहाणात सुरक्षित ठेवायचं. कधी कधी हिरवळीवर उतरून पायी चालायचा मोह झाला की मग द्यायच्या (तात्पुरत्या) वाहाणा भिरकावून.. :) पण मग झालं काय हळू हळू की वाहाणांचीच सवय लागली, इतकी की त्याशिवाय रस्त्यावर फिरता येईना.. पायही कमालीचे नाजूक बनले.. एक वेळ उघड्या माळरानावर काट्याकुट्यात अनवाणी धावत होतो ह्यावरचा विश्वास उडाला.. आणि आयुष्य कमालीच भौतिकवादी बनून निसर्गापासून लांब गेल्याची जाणीव झाली.. वाहाणांचे जसे फायदे झाले तसे हे तोटेही.. पण हो, एक नक्की.. वाहाणा बदलल्या, बदलायलाच हव्या होत्या.. पाऊल जस मोठं होऊ लागलं तसं वाहाण त्रास द्यायला लागली.. पायाखालची क्षितिजं विस्तारली आणि वाहाण्या रुंदावल्याच.. आणि आता.. वाहाणा माझी साथ सोडत नाही आणि मी त्यांची सोडणार नाही हे कळून चुकलय. उपास मार आणि उपासमार

चतुरंग Fri, 07/23/2010 - 22:13
वहाणा बदलतात. बदलाव्या लागतात. कधी स्वेच्छेने कधी मजबूरीने. कधी बदलल्याचे सुख असते कधी दु:ख. आपल्याला आवडलेली वहाण घालता येईलच दरवेळी असेही नाही, काही जोडे घेताना तडजोडी असतातच. आत्तापर्यंतच्या प्रवासात काही राहून गेले जे पुन्हा कधी मिळण्याची आशा नाही त्याचे दु:ख जरुर आहे पण खंत नाही कारण खंतावण्याचा स्वभाव नाही. आता मुलगा मोठा होताना त्याच्या पायाला आपली वहाण आली की मग सगळे संदर्भ बदलणार आहेत हे समजते. जास्त जोमाने आपल्याला त्याच्याबरोबर धावावे लागणार हे ही लक्षात येते. मग मी अधिक चांगल्या आणि मजबूत वहाणा कुठच्या हे शोधायच्या मागे लागतो! (जस्ट डू इट!)चतुरंग

मुक्तसुनीत Sat, 07/24/2010 - 10:29
कुणाच्यातरी व्रात्यपणामुळे हा धागा वरती आला खरा. पण सर्वांचे प्रतिसाद मला आवडले. काही लोकांनी दोन ओळीत आपली कैफियत सूचित केली आहे. सन्जोपरवांचा प्रतिसाद म्हणजे अलिकडच्या काळात त्यांनी लिहिलेले उत्तम लिखाण वाटले (अशा गोष्टी नेहमी इतक्या लहान का असतात. ) "यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही." किंवा "भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही." यासारख्या एखाद दुसर्‍या ओळीत त्यात्या प्रतिसादकर्त्यांनी मनातल्या अगदी तळात दडलेले सत्यकथन केल्यासारखे वाटले. "क्षण एक पुरे" च्या चालीवर म्हणावेसे वाटते : या अशा मोजक्या प्रतिसादांकरता शेकडो वैयक्तिक मानापमान नि सुंदोपसुंदीचे धागे माफ करावे.

सन्जोप राव Sat, 07/24/2010 - 19:42
हा जर व्रात्यपणा असला तर तो स्वागतार्ह आहे. असले लिखाण वरचेवर वर येत राहिले पाहिजे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

रम्या गुरुवार, 12/20/2007 - 17:12
अज्याबात काय कळलं न्हाई!

ऋषिकेश गुरुवार, 12/20/2007 - 19:52
वहाणा!!.. रुपकच जबरदस्त आहे!!! शेवटी जी ए. ते जी ए. :) माझ्यापुरतं बोलायचं तर नव्या वहाणा यायचे दिवस मी जास्त लक्षात ठेवतो. जेव्हा शाळेत गेलो तेव्हा वहाण बदलली पण फारसं लक्षात नाही, पण साळा सोडल्यावर मात्र एक मायेची वहाण मागे सारून समाजाच्या प्रवाहात वाहत नेणार्‍या पाणबूड्याच्या वहाणा घातल्या की काय असा भास झाला. पुढे नोकरी नंतर आपल्या पायावर उभं राहील्याची जाणीव करून देणारी वहाण, अमेरिकेत आल्यावर स्वतंत्रततेची, तरीही संयत स्वायत्ततेची वहाण अश्या अनेक वहाणा सांगता येतील. शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण! फार मनस्वी मुस्त प्रकटन. अजून येऊ द्या! -ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 20:28
आपल्या आयुष्याचे रुपक "वहाणा " आवडले. ज्ञानोपासकाला शोभेल अशाच त-हेने जीवन जगलेल्या जी. ए. च्या लेखनातला खालील उल्लेख आम्हाला फार आवडतो. ( तशा त्यांच्या काही भुमिका आवडत नाही तो भाग सोडून द्या ) " माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे..... सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वत:चा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेतील एक गोपुर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिला आहे. मी येत असता माझे हात रिकामे दिसले, तरी ते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेतांना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांच्या एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे " अशा प्रकारच्या महाकाव्यात्मक वाक्ये वाचतांना वहाणांशिवाय आयुष्यातला प्रवास अधिक सुखकर होतो असे आमचे मत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:29
आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो. हम्म! आम्हीदेखील आमच्या आयुष्यात काही वहाणा बदललेल्या आहेत! लिहूच त्यावर केव्हातरी सवडीने! चर्चाविषयाची कल्पना आवडली! येथील लोकांनी आपापल्या बदललेल्या, तुटलेल्या, झिजलेल्या वहाणांबद्दल किंवा कोर्‍या करकरीत वहाणांबद्दलही अवश्य सांगावे! अवांतर - आंतरजालीय क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सध्या आम्ही मनोगताची वहाण बदलून मिसळपावची वहाण घातली आहे! हादेखील एक वहाणबदलच! :) तात्या.

धोंडोपंत Sat, 12/22/2007 - 17:34
अप्रतिम........ आम्हांला वाटतं की जगण्यासाठी प्रत्येकाला वहाणा बदलायलाच लागतात. वहाण बदलली नाही तर जगणेच मुश्किल होईल. पण आपण वहाण बदलतोय हे समजण्याच्या जाणीवेचा अभाव अनेकात असतो, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही. आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. भक्तिमार्गातही वहाणा बदलण्याचे 'भाग्य' आम्हाला लाभले आहे. "संत समजून काल मी गेलो...भेटला शेवटी दलाल मला"..... हा अनुभव आल्यामुळे आम्ही ती वहाण स्वतः होऊन बदलली. आपला, (मोची) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू. खर आहे धोंडोपंत, आम्हाला ही इच्छा असताना पण अनपेक्षीत वेळी वहाण बदलावी लागली. शासनाने पाय भाजू नये इतपत पातळ वहाण दिली आहे. पण पुढच्या प्रवासासाठी ती कितपत टिकेल याबद्द्ल साशंक आहे. ईमायनाच्या टायरचा सोल मारुन घ्यावा म्हणतो. (ईमाईनाच्या टायर असलेल्या मोचीच्या शोधात) आमची वहाण http://bintarijagat.blogspot.com येथे आहे. प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:44
एखादा सन्माननीय अपवाद वगळतां बहुसंख्य समाजाने नीतीच्या व सदाचरणाच्या वहाणा उतरवल्या आहेत. सध्या मी आय डेअर हे किरण बेदीचे भाषांतरित चरित्र वाचतो आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांचे वर्तन, न्यायमूर्तींचा निर्णय. चौकशी आयोगाच्या न्यायमूर्तीचे डावपेच वगैरे वाचून मन विषण्ण होते. तरीहि सरकरी कचे-यात कधीकधी ध्यानीमनी नसतांना भले अधिकारी भेटतात. उदा. तिनईकर, खैरनार वगैरे. जी. एं. चे भाष्य कसे सार्वकालिक आहे हे नक्कीच अनुभवास येते.

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:36
आवडले. -(अनवाणी (हे असे कंसात लिहिणे मजेदार आहे)) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 02:13
चालायचच....याला जीवन ऐसे नाव का काय म्हणतात तसं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:24
स्वतःचा आणि फक्त स्वःहीताचा विचार करत फायदा बघुन या पक्षातुन त्या पक्षात जाणार्‍यांना कावळ्यांना कुठल्या 'वहाणा' लागु होतात? किंबहुना त्यांना वहाणांचा प्रसाद का देऊ नये? ~X( ~X( ~X( ~X( आम्हाला बंधनात अडकायची चिड असल्याने, पाय मो़कळेच ठेवतो.. वहाणा सारख्या बदलाव्या लागल्या तरी हरकत नाही.. पण एका वेळी एकच वहाण!! आणी जी. ए. . :O :O फार फार तर त्यांच्या वहाणेपाशी पोचता येईल.. बाकी बघु पुढच्या जन्मी.. 8} 8} दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 04:03
आयुष्यभर शोधून वहाणा सापडत नाहीत, मिळतात त्या तात्पुरत्या, लगेच झिजून जातात... ही खूप रोमॅंटिक कल्पना आहे. नियतीने ज्याला खाण्याआधी उंदरासारखं खेळवलेलं असावं अशा कोणाची ही जीवनदृष्टी मला वाटते. जीएंची सर्वच पात्रं बहुधा तशीच असतात. असाधारण म्हणूनच अविस्मरणीय. सर्व साधारण माणूस फारतर चपलेला नवीन अंगठा लावतो, मजबूत सोल लावून घेतो... अगदी सर्व भाग हळुहळू बदलले तरी काहीतरी एक 'तीच चप्पल'पण राहातं, थोडं उत्क्रांत होत जातं इतकंच. काही नवीन खोल्या, बदललेलं कुंपण, बागेतली बदलणारी झाडं, नवीन आणलेली उपकरणं, अधूनमधून काढलेले रंग यातूनही एक 'घरपण' टिकून राहावं तसं.

सन्जोप राव Fri, 07/23/2010 - 05:27
एक स्वच्छंदी, काहीसे स्वैर आयुष्य जगताना पायातल्या किती वहाणा बदलल्या याचा ताळमेळ लावणे अशक्य आहे. जे जे ज्या ज्या क्षणी वाटले, ते करुन मोकळा झालो. त्यावर विचार नंतर केला (आणि पस्तावलोही!). आयुष्यात अनेक नोकर्‍या केल्या आणि सोडल्या. काही वेळा नोकर्‍यांवरुन काढून टाकले गेले. हजारो उलाढाली केल्या. तत्वे संभाळली, त्यांना मुरड घातली, आणि त्यावर खंतावलोही. हृदये गुंतवली आणि मोडून घेतली.मते बनवली आणि बदलली. स्वतःच्या मस्तीत जगलो. शेवटी काय, 'काय लुटुनि नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले!' सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

शुचि Fri, 07/23/2010 - 06:57
आईनी दिलेल्या वहाणा एकदाच फक्त एकदाच बदलल्या. खूप त्रास झाला. पण नसत्या बदलल्या तर जास्त त्रास झाला असता. बाकी वहाणा कधीच बदलाव्या लागल्या नाहीत. "शेल्टर्ड" आयुष्य गेलं. गिव्हन अ चॉईस - मनस्वी आणि तरीही रेखीव आयुष्य आवडेल. माझ्या नातवंडांना कुशीत घेऊन अभिमानाने सांगता येईल असं पॅशन आणि प्रेमाचा झरा असलेलं, स्वाभिमानी आणि एक स्वतःचं व्यक्तीमत्व असलेलं. पण तशा आयुष्याकरता - यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अडगळ Fri, 07/23/2010 - 08:14
दुसर्‍यांच्याच वहाणा नेहमी सुन्दर वाटल्या. भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही.

नावातकायआहे Fri, 07/23/2010 - 11:29
उशिरा का व्हयना व्हाणा बदलल्या म्हनुन आमि बदलल्लो नाय तर काय खर न्हवत... आता हायेत त्याच व्हाणा डाग्डुजि करत का व्हयना कडे परयन्त वापरायच्या

सहज Fri, 07/23/2010 - 15:04
लेख अतिशय आवडला. बरेचदा संयम, तारतम्य याचा आख्ख्या गावात स्टॉक कमी आहे असे का वाटते? जर उत्तर माहीत असली तरी त्याचा रिझल्ट का दिसत नाही? मग वस्ती पासुन दुर आलो आहे व इथे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम घडवुन आणणारे घटक अतिशय कमी आहेत म्हणून इथेच टाका तंबू.. छोड आये हम वो गलीया....

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 18:17
फारच सुंदर छोटेखानी स्फुट म्हणावं असा लेख. बर्‍याच जणांना अंतर्मुख करुन विचार करायला लावले त्यातच ह्या लेखाचे यश आहे. तुमच्याकडून असेच आणखी लेख वाचायला मिळोत. शुभेच्छा!

उपास Fri, 07/23/2010 - 18:32
मुसु साहेब मुक्तक आवडले.. वहाणा.. मी का बरं घातल्या त्या? केव्हापासून? असा तर अनवाणीच फिरायचो.. पण मग मार्गातले काटे कुटे, घाण, धूळ, चिखल बघून मन विषण्ण व्हायचं.. सगळ्या मार्गातलं हे असं सगळं धुवून साफ करण शक्य तर नाही मग आपल्यापुरता उपाय काय तर ज्या पायांना हे लागतं आणि माझ्यापर्यंत पोहोचत त्या पायांपासून हे सगळं रस्त्यातलं वाईट लांब ठेवायचं. माझ्या पायांचा रस्त्याशी कायम संपर्क म्हणून रस्ता साफ करण्यापेक्षा पायांना वाहाणात सुरक्षित ठेवायचं. कधी कधी हिरवळीवर उतरून पायी चालायचा मोह झाला की मग द्यायच्या (तात्पुरत्या) वाहाणा भिरकावून.. :) पण मग झालं काय हळू हळू की वाहाणांचीच सवय लागली, इतकी की त्याशिवाय रस्त्यावर फिरता येईना.. पायही कमालीचे नाजूक बनले.. एक वेळ उघड्या माळरानावर काट्याकुट्यात अनवाणी धावत होतो ह्यावरचा विश्वास उडाला.. आणि आयुष्य कमालीच भौतिकवादी बनून निसर्गापासून लांब गेल्याची जाणीव झाली.. वाहाणांचे जसे फायदे झाले तसे हे तोटेही.. पण हो, एक नक्की.. वाहाणा बदलल्या, बदलायलाच हव्या होत्या.. पाऊल जस मोठं होऊ लागलं तसं वाहाण त्रास द्यायला लागली.. पायाखालची क्षितिजं विस्तारली आणि वाहाण्या रुंदावल्याच.. आणि आता.. वाहाणा माझी साथ सोडत नाही आणि मी त्यांची सोडणार नाही हे कळून चुकलय. उपास मार आणि उपासमार

चतुरंग Fri, 07/23/2010 - 22:13
वहाणा बदलतात. बदलाव्या लागतात. कधी स्वेच्छेने कधी मजबूरीने. कधी बदलल्याचे सुख असते कधी दु:ख. आपल्याला आवडलेली वहाण घालता येईलच दरवेळी असेही नाही, काही जोडे घेताना तडजोडी असतातच. आत्तापर्यंतच्या प्रवासात काही राहून गेले जे पुन्हा कधी मिळण्याची आशा नाही त्याचे दु:ख जरुर आहे पण खंत नाही कारण खंतावण्याचा स्वभाव नाही. आता मुलगा मोठा होताना त्याच्या पायाला आपली वहाण आली की मग सगळे संदर्भ बदलणार आहेत हे समजते. जास्त जोमाने आपल्याला त्याच्याबरोबर धावावे लागणार हे ही लक्षात येते. मग मी अधिक चांगल्या आणि मजबूत वहाणा कुठच्या हे शोधायच्या मागे लागतो! (जस्ट डू इट!)चतुरंग

मुक्तसुनीत Sat, 07/24/2010 - 10:29
कुणाच्यातरी व्रात्यपणामुळे हा धागा वरती आला खरा. पण सर्वांचे प्रतिसाद मला आवडले. काही लोकांनी दोन ओळीत आपली कैफियत सूचित केली आहे. सन्जोपरवांचा प्रतिसाद म्हणजे अलिकडच्या काळात त्यांनी लिहिलेले उत्तम लिखाण वाटले (अशा गोष्टी नेहमी इतक्या लहान का असतात. ) "यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही." किंवा "भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही." यासारख्या एखाद दुसर्‍या ओळीत त्यात्या प्रतिसादकर्त्यांनी मनातल्या अगदी तळात दडलेले सत्यकथन केल्यासारखे वाटले. "क्षण एक पुरे" च्या चालीवर म्हणावेसे वाटते : या अशा मोजक्या प्रतिसादांकरता शेकडो वैयक्तिक मानापमान नि सुंदोपसुंदीचे धागे माफ करावे.

सन्जोप राव Sat, 07/24/2010 - 19:42
हा जर व्रात्यपणा असला तर तो स्वागतार्ह आहे. असले लिखाण वरचेवर वर येत राहिले पाहिजे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष. ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.