मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जे घुसळे रवी

अजय जोशी ·

दिनेश५७ 30/03/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

विसोबा खेचर 30/03/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन 30/03/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ 30/03/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी 31/03/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.

दिनेश५७ 30/03/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

विसोबा खेचर 30/03/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन 30/03/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ 30/03/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी 31/03/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.
लेखनविषय:
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

स्वयंपाघरातील अनुभव...

स्वाती राजेश ·

उदय ४२ 29/03/2008 - 18:57
स्वातीताई, चपात्या केल्या म्हणुन त्या चामट झाल्या,पोळ्या केल्या असत्या तर.... (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

पहिल्यांदा मटण करायला घेतले. दुकानात जाऊन कच्चे मटण कसे घेतात हेही माहीत नव्हतं. पण घेऊन आलो १ किलो. घरी आणून धुवून घेतले. कच्च्या मांसाचा तो ओला थंड स्पर्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो. माहिती असलेल्या थिअरी नुसार सर्व मसाले टाकून मटण शिजण्याची वाट पाहात होतो. मधे मधे तुकडे चाखताना जाणवलं काही केल्या हॉटेल सारखी चव येत नाहिए. (मी नुसते मांस चाखून पाहात होतो, रस्सा चाखलाच नाही) त्यामुळे ५-६ वेळा तिखट मीठ वाढवले. मटण शिजले पण मानव जातीने खाण्यापलिकडे पोहोचले होते. एक किलो मटण जड अंतःकरणाने टाकून द्यावे लागले. असो. अनुभवातून शिकत गेलो. कॅटरिंग कॉलेज जॉईन केले असते तर 'फि' द्यावी लागली असतीच नं...

वरदा 29/03/2008 - 23:33
आई बाबा गावाहुन येणार होते म्हणून मी वरण भात लावला....लहान होते मी मला तूरडाळ आणि चणाडाळ मधला फरक नाही कळला...एकदा ३ शिट्या झाल्यावर शिजली नाही डाळ म्हणून परत कूकर लावला...मग परत गॅस वर शिजवून पाहिली तरी डाळ शिजत नव्हती आणि नेहेमीच्या वरणासारखी दिसतही नव्हती....बिचार्‍या आईला घरी आल्यावर दही भात खावा लागला....पण रात्री आम्हाला कटाची आमटी मिळाली ना:)))

मीनल 30/03/2008 - 07:04
माझी आई एकदा बाहेर गावी गेली होती. मी लहान होते. बाबांनी पिठलं ,भात करायच ठरवलं. कूकर ने भात छान शिजवून दिला. मग बाबांनी पिठले करायला घेतले.फोडणी जमली.मिरची घातली .कांदा परतला. नंतर पाणी घातले कढईत.उकळी आल्यावर त्यात बेसन घातले. ते जास्त झाले .मग पाणी वाढवले. मग पुन्हा बेसन ,मग पाणी ,मग बेसन ,पुन्हा पाणी. असे करून करून कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. `छान आहे ` असे तोंडदेखले बोलून मॅनर्स पाळायचे माझे वय नव्हते. ``शी ,हे काय?मला नको हे !मी नाही खाणार`` मी स्पष्टपणे सांगून मोकळी झाले. बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! कढईतल्या पदार्थाने कच-याच्या डब्याची वाट धरली.बिच्चारा पदार्थ !

In reply to by मीनल

कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. ह्याला म्हणतात पीईईईईठ्ठ्ठ्ठ्ठ्लऽऽऽ

विसोबा खेचर 30/03/2008 - 10:15
मिपाच्या रसोईप्रमूख स्वातीताई यांस, स न वि वि, अवांतर - पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात. त्या भावंडात मलाही धरायला हरकत नाही स्वातीताई! मलादेखील वाट पाहायला आवडेल! झकासपैकी तळलेली पापलेटं, पापलेटची मालवणी आमटी आणि कोलंबीपुलाव असा तुमच्या हातचा बेत करा! डोन्ट वरी, भाऊबीजेची ओवाळणी अगदी भरभक्कम घालीन!:) असो...! स्वातीताई, तुमच्या अश्या चर्चाप्रस्तावामुळे तात्यातला 'साहित्यिक-लेखक' जागा होतो! :) आता आमचा स्वयंपाक घरातील एक अनुभव! अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या, नशीबाची दानं नेहमी सुलटीच पडतात असं नव्हे! परंतु एकदा कॉलेजच्या दिवसात एका पावसाळी दुपारी घरी 'ती' आली होती! तेव्हा नुकतंच जमलं होतं आमचं! मी खूप प्रयत्न करून तिला पटवली होती आणि सुरवातीला अनेकदा भाव खाऊन शेवटी 'तात्याच' जिनियस आहे हे उमगून तीही मला पटली होती! :) तर काय सांगत होतो? अश्याच एका कुंद दुपारी 'ती' घरी आली होती! साला घरात दुसरं कोण नाय, फक्त आपण आणि ती! बाहेर पावसाने झकासपैकी बडा ख्याल जमवला होता. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर बाहेर 'नभ उतरू आलं' होतं आणि आत आमची अंगं नाही, तरी मनं मात्र त्या 'हिरव्या बहरात' झिम्माड झाली होती! आणि अश्यातच, "ए, भजी करुया? मी बटाटाभजी एकदम मस्त करतो..!" असा परस्ताव मी टाकला! अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, त्या वेळेस चेहेर्‍यावर थोडे मिश्किल, थोडे लाजाळू भाव ठेवत तिने भज्यांच्या कल्पनेला काय सुंदर होकार भरला होता! छ्या...आपण तर साला एकदम पागल! :) डाळीच्या कालवलेल्या पिठात तिखटमीठ टाकण्यापूर्वी, "थांब, तुला कळायचं नाही, माझा तिखटमिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. तेव्हा ते मीच टाकतो बरोब्बर अंदाजाने!" "बरं बाबा, तूच टाक!" ओट्याजवळ शेजारी शेजारी उभे होतो आम्ही. "चल, तू हो आता बाजूला, मी तळते भजी." अर्रे, पण किती घाई करशील, तेल तरी तापू दे ना!" हे आमचे प्रेमळ संवाद आजही आठवतात स्वातीताई! आणि मग अगदी बटाट्यांचे काप काढण्यापासून ते फायनल भजी कढईतून बाहेर काढेस्तोवर आम्ही दोघांनी मिळून केलेली ती बटाटा भज्यांची रेसिपी! त्यानंतर अनेकदा बटाटाभजी खाल्ली असतील परंतु तिनं आणि मी मिळून केलेल्या त्या भज्यांची सर कशालाच नाही! अहो लग्नात सगळेच नवराबायको एकमेकांना अगदी जाहीरपण श्रीखंडाचे वगैरे घास देतात पण भर दुपारी अंधारून आलेल्या त्या झिम्माड पावसात प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना दिलेल्या त्या बटाटाभज्यांच्या घासाची लज्जतच वेगळी! जवान थे हम, उन दिनो की बात कर रह हू! :) असो, तर असा हा आमचाही स्वयंपाक घरातील एक अनुभव! साता जल्माच्या प्रितीचा! तात्या.

अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

In reply to by प्रभाकर पेठकर

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला. हाहाहाहा:)))))))) च्यायला नुसतं डोकं पकवलं होतं या अनुष्कानं. मिपावर प्रवेश केला की कुठेतरी दिस्तेच ती बया. (कोणाच्या तरी वाढदिवसाला आहेच, शुभेच्छा तरी आहेच ) पण तिच्या फोटोबिटोवरुन काय सभ्य वाटते, पण आमच्या दोस्ताची पार वाट लावून टाकली राव या बयेनं :))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हा लोकांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय! अरे बाबांनो, "ती" वेगळी, आणि अनुष्का वेगळी!! तुम्ही लेखात वाचा, तात्या त्यांच्या कॉलिजातील दिवसांतल्या (म्हणजे बघा, डलहौसी राज्य करीत होता तेंव्हा!!) "ती" बद्दल बोलतायत!! अनुष्काच्या फोटोवरून (तात्यांनीच दाखवलेल्या हो!!) असे दिसते की तात्या जेंव्हा कॉलिजात होते तेंव्हा अनुष्का दुपट्यात असावी!!:))) आणि अनुष्का भजी कशाला मागेल? ती फारफार तर बोंडा मागेल. "ही" कोणीतरी सुंदर खाशी सुबक ठेंगणी मराठमोळीच कन्यका असावी!!:)) तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) -डांबिस पिवळा

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 31/03/2008 - 00:28
तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) तात्या.

देवदत्त 30/03/2008 - 15:52
छान विषय. माझ्या आठवणीतील.. मी बहुधा सातवीत होतो. आई-वडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुपारचा स्वयंपाकही बहिणच करायची. एकदा तिला कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रात उंदीर कापायचा होता, त्यामुळे ती मला म्हणाली की आज काही मी स्वयंपाक करेन असे वाटत नाही. तिने मला वरण भात कुकर मध्ये कसा लावावा हे शिकविले. पण बहुधा मी नेमके पाणी किती टाकावे हे विसरलो, त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे ३/४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला. थोड्यावेळाने पाहिले तर सगळे कच्चे होते. म्हणून तो प्रकार २ ३ वेळा केला. शेवटी ११ शिट्ट्या झाल्यावर ही माझा वरणभात काही शिजला नाही. त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर माझ्या बहिणीलाच स्वयंपाक करावा लागला होता. तसेच एकदा आई आजारी होती. पण आमच्या आईस्क्रिमच्या आग्रहास्तव तिने मला सांगितले की तू बनव आईस्क्रिम, मी सांगते कसे ते. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन मी दूध कढवून (?) साखर, मिल्कमेड वगैरे टाकून आइस्क्रिमची तयारी केली. मग शीतकपाटात (फ्रिजमध्ये हो) ते घट्ट झाल्यावर संध्याकाळी चाखल्यावर लक्षात आले की आईस्क्रिम सुरूवातीला तर गोड लागते पण घशातून जाता जाता तिखटपणा जाणवतो. जेव्हा आईने विचारपूस केली तेव्हा कळले की जी कढई वापरली होती ती भाजीकरीता वापरण्यात आली होती. काही कारणाणे त्यात भाजीचे तिखट राहिले होते. त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) त्यानंतर बहुधा मला असे काही करण्यास मिळाले नाही. ;) तरीही ऑमलेट, मॅगी, चहा करणे हे तर चालूच होते. पण गेले २ वर्षांपासून मी वरणभात चांगला बनवतो आणि आता तर भाजी ही.

आमच्या शेजारच्या घरातील छोट्या भाचे मंडळींचा दुपारी पत्ते खेळतांना जोरदार आग्रह झाला. निवांत जेऊन पत्ते खेळत बसलो होतो. म्हणजे दोन तीनचा सुमार असावा. मे महिन्यातील २९-३० वगैरे तारीख असावी. अरे उन्हाळ्यात काय भजी खाता? पावसात खावीत. त्यातच मजा आहे. उन्हाळ्यात बर्फाचा लाल गोळा खावा. पाऊस आला तर जरूर करीन. मी त्यांची बोळवण केली. मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचा होतो. घरी मी व माझा मोठा भाऊ. हा टारझन. याला त्यांनी कापले. गोळा खाल्ला. अयूबखान आणि कंपनी गांवी गेले होते. त्यामुळे आजूबाजूची लहानमोठी बच्चे कंपनी आमच्याच घरी असे. आणि तासाभराने ढग आले. व पाचसाडेपाचला खरोखर पाऊस आला. तरी मी आढेवेढे घेऊन टाळतच होतो. मग काय? छोट्यांच्या जोडीला मोठे आले. मग करावी लागली. नाहीतर मार खावा लागला असता. छोटेमोठे किमान पंधरा जण असावेत. टारझनचा काही उपयोग नाही . कांदे, पीठ सगळे संपेपर्यंत माझी पाककला दोन एक तास चालू होती. फारशी चांगली झाली नसावीत. मला मदत म्हणून एका मुलीने पटापटा कांदे कापून दिले. घरून भरपूर चटणी - नारळ कैरीची - करून आणण्याचे पुण्यकृत्य केले. (वक्रदृष्टीने पाहू नका. माझापेक्षा आठदहा दहा वर्षाने मोठी व तिचे नुकतेच लग्न ठरले होते) पण फारच धमाल आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वरदा 30/03/2008 - 18:23
त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) काही हरकत नाही चिली आईस्क्रीम असतं की...... बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! असाच एकदा माझ्याही बाबांनी भात केला....मला खूप जोरात म्हणाले तू असा भात खाल्ला नसशील आणि त्या भातात सगळी पेज तशिच होती...म्हटलं हो खरच नाही खाल्ला आणि खाऊ पण नाही शकत तांदूळ आणि पाणी..... मी अमेरीकेत आल्यावर मला कणीक कुठली आणायची ते माहीत नव्हतं...पहीले तर ती भिजत नव्हती आणि भिजल्यावर पोळ्या केल्या तर पापड तोही चिवट...

वरदा 31/03/2008 - 00:40
हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) मग अनुष्का भजी तळायला कधी येणार?:)))))) ह घ्या नक्की..

प्राजु 31/03/2008 - 08:58
अनुभव.. म्हणजे माझ्या बाबांच्या माझ्यावरच्या प्रेमाची हद्द आहे.. आई तेव्हा शिक्षिका होती आणि शाळेची सहल घेऊन कुठेतरी गेली होती. आमच्या कामवाल्या मावशिंनी पोळ्या केल्या आणि बाकीची कामे करून त्या घरी गेल्या. त्या रात्री बाबांना थोडं बरं नव्हतं. मी म्हणाले "आमटि भात खाल का?" मला बाबा म्हणाले "येईल का तुला करायला? " मी अगदी तोर्‍यात "हो" म्हणाले. भात कुकरला केला. आणि आमटिसाठी मस्त तेल तापवून फोडणी केली, त्यात कांदा चिरून घातला, पाणी घातलं, मीठ- तिखट आणि गूळ घातला. उकळी आल्यावर मस्त आमटी तयार झाली. जरा दिसायला वेग्ळी दिसत होती... जरा पातळ झाली असावी असा विचार करून, मी ताटात भात वाढला आणि वाटित आमटी वाढून बाबांन बोलावलं जेवायला. बाबांनी आमटी भातावर ओतून घेतली...मी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होते. आधी कौतुक, मग काहीतरी गोधळल्यासारखे आणि मग मिश्किल भाव.. असे बदलल्त जाणारे भाव पाहून मी विचारलं... "बाबा, छान नाही का झाली आमटी?" बाबा म्हणाले, " छान झालिये.. फक्त तू या आमटीत तूरीची डाळंच घालायला विसरली आहेस.." :(((( मला माहितिही नव्हतं तेव्हा की आमटीत डाळसुद्धा घालतात्...पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनापासुन 31/03/2008 - 11:41
पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... प्राजु तुला असे बाबा मिळाले ...भाग्यवान आहेस.हे भाग्य सर्वांच्या नशिबात नसते. हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट

प्राजु 31/03/2008 - 18:36
शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात! हे मात्र अगदी खरं... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मी २२ ऑक्टोबरला न्यू यॉर्क मधे आलो.. आणि अगदी २३ ऑक्टोबरची ही गोष्ट.. सकाळी ५चालाच जाग आली.(जेटलॅग वगैरे जे काय म्हणतात त्यामुळे).. म्हटले उठलोच आहे तर चहा करावा(तशी चहाची चाहत आम्हाला फार. आणि एक मित्र त्या घरात आधीपासून रहात असल्यामुळे सगळे जिन्नस घरात होतेच.) मस्त पैकी पाणी उकळत ठेवले. मस्त ५ चमचे साखर घातली.(कालचा तो गोल डबा निळ्या रंगाचा ज्यातून माझ्या मित्राने साखर म्हणून पिठीसाखर काढून दिली होती. 'इकडे साखर अशीच असते असे म्हटला होता.')चहा पावडर घालून, चहा थोडा उकळवून गॅस बंद केला. आणि चहा थोडा मुरवत ठेवला. दूध वेगळ्या पातेल्यात उकळवले. मस्त मुरलेला चहा गाळला आणि त्यात दूध घातले. स्वैपाघरातली खडखड ऐकून माझा मित्र जागा झाला. त्याला म्हटले "बघ मी चहा केला आहे.". तो अगदी कौतुकाने म्हटला "हो का! मला पण दे. बघू तरी पुण्याचे अमृततुल्य कसे लागते आहे." मी माझ्या कपातला अर्धा चहा त्याच्यासाठीच्या कपात घातला. आणि म्हटले "पी, आणि सांग कसा आहे ते." त्याने मस्तपैकी फुर्रर्रर्र आवाज करून पहीला घोट घेतला. माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासाठी त्याच्या चेहर्‍यावर खिळली होती. एकदम त्याचा चेहरा पहील्या घोटासरशी कसनूसा झाला आणि तो म्हणाला "धन्या, भा* त्या निळ्या गोल डब्यात मीठ असते आणि लाल गोल डब्यात साखर." आता बघण्यासारखा चेहरा माझा झाला होता. कारण मी अद्याप त्या चहाची चव पाहीलीच नव्हती. :) न जाणे बिचार्‍याला कसे वाटले असेल ५ चमचे मीठ घातलेला चहा पिऊन......... पुण्याचे पेशवे

चतुरंग 31/03/2008 - 22:12
२००१ ला एका मित्राकडे कॅलिफोर्नियाला गेलो होतो. त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे बल्लवाचार्यांची जबाबदारी आम्हा दोघांवरच आली. (नाही तर कसे - कांदे चिरुन दे, बटाट्यांची साले सोल, मिरच्या चिरुन दे असले निरुपद्रवी मदतीचे प्रकार करुन सटकता येते; आणि शिवाय 'केली बरं का मदत' असा भाव पण खाता येतो;०)) तर तसा योग नव्हता. भात-आमटी-भाजी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण एकदम आमच्या डोक्यात काय किडा आला तर स्वीट डिश हवीच! आता हुडकून कोणती डिश हुडकावी ह्याला काही सुमार? महाशय म्हणाले 'उकडीचे मोदक' करुयात! मी म्हणालो " अरे बाबा, बायका स्वयंपाकात पी.एच्.डी. ला जो पदार्थ करतात तो आपण बिगरीत असताना घेणे म्हणजे जरा लईच होतंय!" पण नाहीच, खाज कशाला म्हणायची मग! परातीत पिठी घेतली, पाण्याला थोडे आधण आणून ओतले पाणी त्यात! झाला, इथेच पहिला लोच्या झाला! ('पाण्याला आधण आणून त्यात थोडे लोणी घालून विरघळवावे मग त्यात थोडी थोडी पिठी घालून ढवळावे असे की गाठी होऊ नयेत - इति सौ.सिंधूताई साठे! हा पाकग्रंथ हाताशी नसल्यामुळे आमची वाट लागली). मग काय सांगावे? त्याचा चिकट गोळा होऊ लागला, मग कधी हाताला तेल लाव, कधी गोळ्याला तेल लाव, कधी वरुन थोडी पिठी भुरभुरवून बघ असले नामी प्रकार सुरु झाले, शेवटी शेवटी तर इतके फ्रस्ट्रेशन आले की हेअर ड्रायर लावून गोळा सुकवून बघितला! अशा 'हातघाईच्या' पाऊणतासाच्या लढाईनंतर एक छानसा लद्द्या तयार झाला!;) एकीकडे सारण ठेवले होते ते मात्र बरे झाले (कारण बहुदा त्यात आम्हाला फारसे काड्या करण्यासारखे काही नव्हते हे असेल!). शेवटी भुकेने ह्यावर मात केली! छोटे छोटे गोळे करुन त्यात सारण भरुन तसेच उकडून काढले आणि साजूक तूप वरुन माखून खाल्ले. तसे बरे लागले (न लागून सांगताय कोणाला?!). संपूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकाकडे बघत फक्त हसत होतो. बोलणे शक्य नव्हते कारण 'मोदक' तोंडात गेला की खळीने चिकटवल्यासारखे तोंड बंद होऊन जाई ते मोदक संपल्यावरच उघडे!! हा अनुभव आमच्या सौं. ना सांगितल्यावर मग काय, आजतागायत मोदक म्हणले की आमची मनमुराद चेष्टा होते! चतुरंग

In reply to by चतुरंग

पुस्तक पाहून पाककृती करण्यातही विनोद घडू शकतात. एकद नवरा बायकोत भांडण होते. बायको माहेरी निघून जाते. नवराही जिद्दीस पेटतो. मला स्वयपाक येत नाही म्हणून तोरा मिरवते काय? दाखवतोच करून एखादा झकास पदार्थ. त्यात काय कठीण आहे. महाशय पाककृतीचे पुस्तक काढतात. काय करावे, काय करावे विचार करताना एक पाककृती समोर येते 'केक'. तो ठरवतो, बस्स केकच करायचा आणि नमुना सासरी पाठवून द्यायचा, बायको साठी. साथीला ४ मित्रांना बोलावतो. 'या आज केक खाऊ.' पुस्तकात दोघांसाठी प्रमाण दिलेले असते. इथे माणसे होतात ६. तो सर्व पदार्थांना ३ ने गुणून सामग्री जमवतो, स्टेप बाय् स्टेप सर्व व्यवस्थित करून केके ओव्हन मध्ये ठेवतो. दोन तासांनी ओव्हन उघडतो तर आत मध्ये काळा धूर भरलेला असतो. घाईघाईने केक बाहेर काढतो तर पूर्णपणे जळून को़ळसा झालेला असतो. कारण..... पाककृतीच्या शेवटी दिलेले असते 'आता हे मिश्रण ओव्हन मध्ये ४० मिनिटे भाजा.'

In reply to by चतुरंग

(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;) तसे कोणी वाचले/समजले तरी माझी काही हरकत नाही. पण सुदैवाने इतका वाईट प्रसंग माझ्यावर कधी गुदरलेला नाही. (हे सहज कळावे.)

In reply to by चतुरंग

छे..छे..! अजिबात राग नाही. दुसर्‍या कोणाच्या प्रतिक्रियेवर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. त्यात राग कशाबद्दल? तुमची प्रतिक्रिया निखळ विनोदी आहे. मला आवडली.

उदय ४२ 29/03/2008 - 18:57
स्वातीताई, चपात्या केल्या म्हणुन त्या चामट झाल्या,पोळ्या केल्या असत्या तर.... (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

पहिल्यांदा मटण करायला घेतले. दुकानात जाऊन कच्चे मटण कसे घेतात हेही माहीत नव्हतं. पण घेऊन आलो १ किलो. घरी आणून धुवून घेतले. कच्च्या मांसाचा तो ओला थंड स्पर्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो. माहिती असलेल्या थिअरी नुसार सर्व मसाले टाकून मटण शिजण्याची वाट पाहात होतो. मधे मधे तुकडे चाखताना जाणवलं काही केल्या हॉटेल सारखी चव येत नाहिए. (मी नुसते मांस चाखून पाहात होतो, रस्सा चाखलाच नाही) त्यामुळे ५-६ वेळा तिखट मीठ वाढवले. मटण शिजले पण मानव जातीने खाण्यापलिकडे पोहोचले होते. एक किलो मटण जड अंतःकरणाने टाकून द्यावे लागले. असो. अनुभवातून शिकत गेलो. कॅटरिंग कॉलेज जॉईन केले असते तर 'फि' द्यावी लागली असतीच नं...

वरदा 29/03/2008 - 23:33
आई बाबा गावाहुन येणार होते म्हणून मी वरण भात लावला....लहान होते मी मला तूरडाळ आणि चणाडाळ मधला फरक नाही कळला...एकदा ३ शिट्या झाल्यावर शिजली नाही डाळ म्हणून परत कूकर लावला...मग परत गॅस वर शिजवून पाहिली तरी डाळ शिजत नव्हती आणि नेहेमीच्या वरणासारखी दिसतही नव्हती....बिचार्‍या आईला घरी आल्यावर दही भात खावा लागला....पण रात्री आम्हाला कटाची आमटी मिळाली ना:)))

मीनल 30/03/2008 - 07:04
माझी आई एकदा बाहेर गावी गेली होती. मी लहान होते. बाबांनी पिठलं ,भात करायच ठरवलं. कूकर ने भात छान शिजवून दिला. मग बाबांनी पिठले करायला घेतले.फोडणी जमली.मिरची घातली .कांदा परतला. नंतर पाणी घातले कढईत.उकळी आल्यावर त्यात बेसन घातले. ते जास्त झाले .मग पाणी वाढवले. मग पुन्हा बेसन ,मग पाणी ,मग बेसन ,पुन्हा पाणी. असे करून करून कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. `छान आहे ` असे तोंडदेखले बोलून मॅनर्स पाळायचे माझे वय नव्हते. ``शी ,हे काय?मला नको हे !मी नाही खाणार`` मी स्पष्टपणे सांगून मोकळी झाले. बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! कढईतल्या पदार्थाने कच-याच्या डब्याची वाट धरली.बिच्चारा पदार्थ !

In reply to by मीनल

कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. ह्याला म्हणतात पीईईईईठ्ठ्ठ्ठ्ठ्लऽऽऽ

विसोबा खेचर 30/03/2008 - 10:15
मिपाच्या रसोईप्रमूख स्वातीताई यांस, स न वि वि, अवांतर - पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात. त्या भावंडात मलाही धरायला हरकत नाही स्वातीताई! मलादेखील वाट पाहायला आवडेल! झकासपैकी तळलेली पापलेटं, पापलेटची मालवणी आमटी आणि कोलंबीपुलाव असा तुमच्या हातचा बेत करा! डोन्ट वरी, भाऊबीजेची ओवाळणी अगदी भरभक्कम घालीन!:) असो...! स्वातीताई, तुमच्या अश्या चर्चाप्रस्तावामुळे तात्यातला 'साहित्यिक-लेखक' जागा होतो! :) आता आमचा स्वयंपाक घरातील एक अनुभव! अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या, नशीबाची दानं नेहमी सुलटीच पडतात असं नव्हे! परंतु एकदा कॉलेजच्या दिवसात एका पावसाळी दुपारी घरी 'ती' आली होती! तेव्हा नुकतंच जमलं होतं आमचं! मी खूप प्रयत्न करून तिला पटवली होती आणि सुरवातीला अनेकदा भाव खाऊन शेवटी 'तात्याच' जिनियस आहे हे उमगून तीही मला पटली होती! :) तर काय सांगत होतो? अश्याच एका कुंद दुपारी 'ती' घरी आली होती! साला घरात दुसरं कोण नाय, फक्त आपण आणि ती! बाहेर पावसाने झकासपैकी बडा ख्याल जमवला होता. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर बाहेर 'नभ उतरू आलं' होतं आणि आत आमची अंगं नाही, तरी मनं मात्र त्या 'हिरव्या बहरात' झिम्माड झाली होती! आणि अश्यातच, "ए, भजी करुया? मी बटाटाभजी एकदम मस्त करतो..!" असा परस्ताव मी टाकला! अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, त्या वेळेस चेहेर्‍यावर थोडे मिश्किल, थोडे लाजाळू भाव ठेवत तिने भज्यांच्या कल्पनेला काय सुंदर होकार भरला होता! छ्या...आपण तर साला एकदम पागल! :) डाळीच्या कालवलेल्या पिठात तिखटमीठ टाकण्यापूर्वी, "थांब, तुला कळायचं नाही, माझा तिखटमिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. तेव्हा ते मीच टाकतो बरोब्बर अंदाजाने!" "बरं बाबा, तूच टाक!" ओट्याजवळ शेजारी शेजारी उभे होतो आम्ही. "चल, तू हो आता बाजूला, मी तळते भजी." अर्रे, पण किती घाई करशील, तेल तरी तापू दे ना!" हे आमचे प्रेमळ संवाद आजही आठवतात स्वातीताई! आणि मग अगदी बटाट्यांचे काप काढण्यापासून ते फायनल भजी कढईतून बाहेर काढेस्तोवर आम्ही दोघांनी मिळून केलेली ती बटाटा भज्यांची रेसिपी! त्यानंतर अनेकदा बटाटाभजी खाल्ली असतील परंतु तिनं आणि मी मिळून केलेल्या त्या भज्यांची सर कशालाच नाही! अहो लग्नात सगळेच नवराबायको एकमेकांना अगदी जाहीरपण श्रीखंडाचे वगैरे घास देतात पण भर दुपारी अंधारून आलेल्या त्या झिम्माड पावसात प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना दिलेल्या त्या बटाटाभज्यांच्या घासाची लज्जतच वेगळी! जवान थे हम, उन दिनो की बात कर रह हू! :) असो, तर असा हा आमचाही स्वयंपाक घरातील एक अनुभव! साता जल्माच्या प्रितीचा! तात्या.

अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

In reply to by प्रभाकर पेठकर

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला. हाहाहाहा:)))))))) च्यायला नुसतं डोकं पकवलं होतं या अनुष्कानं. मिपावर प्रवेश केला की कुठेतरी दिस्तेच ती बया. (कोणाच्या तरी वाढदिवसाला आहेच, शुभेच्छा तरी आहेच ) पण तिच्या फोटोबिटोवरुन काय सभ्य वाटते, पण आमच्या दोस्ताची पार वाट लावून टाकली राव या बयेनं :))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हा लोकांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय! अरे बाबांनो, "ती" वेगळी, आणि अनुष्का वेगळी!! तुम्ही लेखात वाचा, तात्या त्यांच्या कॉलिजातील दिवसांतल्या (म्हणजे बघा, डलहौसी राज्य करीत होता तेंव्हा!!) "ती" बद्दल बोलतायत!! अनुष्काच्या फोटोवरून (तात्यांनीच दाखवलेल्या हो!!) असे दिसते की तात्या जेंव्हा कॉलिजात होते तेंव्हा अनुष्का दुपट्यात असावी!!:))) आणि अनुष्का भजी कशाला मागेल? ती फारफार तर बोंडा मागेल. "ही" कोणीतरी सुंदर खाशी सुबक ठेंगणी मराठमोळीच कन्यका असावी!!:)) तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) -डांबिस पिवळा

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 31/03/2008 - 00:28
तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) तात्या.

देवदत्त 30/03/2008 - 15:52
छान विषय. माझ्या आठवणीतील.. मी बहुधा सातवीत होतो. आई-वडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुपारचा स्वयंपाकही बहिणच करायची. एकदा तिला कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रात उंदीर कापायचा होता, त्यामुळे ती मला म्हणाली की आज काही मी स्वयंपाक करेन असे वाटत नाही. तिने मला वरण भात कुकर मध्ये कसा लावावा हे शिकविले. पण बहुधा मी नेमके पाणी किती टाकावे हे विसरलो, त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे ३/४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला. थोड्यावेळाने पाहिले तर सगळे कच्चे होते. म्हणून तो प्रकार २ ३ वेळा केला. शेवटी ११ शिट्ट्या झाल्यावर ही माझा वरणभात काही शिजला नाही. त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर माझ्या बहिणीलाच स्वयंपाक करावा लागला होता. तसेच एकदा आई आजारी होती. पण आमच्या आईस्क्रिमच्या आग्रहास्तव तिने मला सांगितले की तू बनव आईस्क्रिम, मी सांगते कसे ते. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन मी दूध कढवून (?) साखर, मिल्कमेड वगैरे टाकून आइस्क्रिमची तयारी केली. मग शीतकपाटात (फ्रिजमध्ये हो) ते घट्ट झाल्यावर संध्याकाळी चाखल्यावर लक्षात आले की आईस्क्रिम सुरूवातीला तर गोड लागते पण घशातून जाता जाता तिखटपणा जाणवतो. जेव्हा आईने विचारपूस केली तेव्हा कळले की जी कढई वापरली होती ती भाजीकरीता वापरण्यात आली होती. काही कारणाणे त्यात भाजीचे तिखट राहिले होते. त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) त्यानंतर बहुधा मला असे काही करण्यास मिळाले नाही. ;) तरीही ऑमलेट, मॅगी, चहा करणे हे तर चालूच होते. पण गेले २ वर्षांपासून मी वरणभात चांगला बनवतो आणि आता तर भाजी ही.

आमच्या शेजारच्या घरातील छोट्या भाचे मंडळींचा दुपारी पत्ते खेळतांना जोरदार आग्रह झाला. निवांत जेऊन पत्ते खेळत बसलो होतो. म्हणजे दोन तीनचा सुमार असावा. मे महिन्यातील २९-३० वगैरे तारीख असावी. अरे उन्हाळ्यात काय भजी खाता? पावसात खावीत. त्यातच मजा आहे. उन्हाळ्यात बर्फाचा लाल गोळा खावा. पाऊस आला तर जरूर करीन. मी त्यांची बोळवण केली. मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचा होतो. घरी मी व माझा मोठा भाऊ. हा टारझन. याला त्यांनी कापले. गोळा खाल्ला. अयूबखान आणि कंपनी गांवी गेले होते. त्यामुळे आजूबाजूची लहानमोठी बच्चे कंपनी आमच्याच घरी असे. आणि तासाभराने ढग आले. व पाचसाडेपाचला खरोखर पाऊस आला. तरी मी आढेवेढे घेऊन टाळतच होतो. मग काय? छोट्यांच्या जोडीला मोठे आले. मग करावी लागली. नाहीतर मार खावा लागला असता. छोटेमोठे किमान पंधरा जण असावेत. टारझनचा काही उपयोग नाही . कांदे, पीठ सगळे संपेपर्यंत माझी पाककला दोन एक तास चालू होती. फारशी चांगली झाली नसावीत. मला मदत म्हणून एका मुलीने पटापटा कांदे कापून दिले. घरून भरपूर चटणी - नारळ कैरीची - करून आणण्याचे पुण्यकृत्य केले. (वक्रदृष्टीने पाहू नका. माझापेक्षा आठदहा दहा वर्षाने मोठी व तिचे नुकतेच लग्न ठरले होते) पण फारच धमाल आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वरदा 30/03/2008 - 18:23
त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) काही हरकत नाही चिली आईस्क्रीम असतं की...... बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! असाच एकदा माझ्याही बाबांनी भात केला....मला खूप जोरात म्हणाले तू असा भात खाल्ला नसशील आणि त्या भातात सगळी पेज तशिच होती...म्हटलं हो खरच नाही खाल्ला आणि खाऊ पण नाही शकत तांदूळ आणि पाणी..... मी अमेरीकेत आल्यावर मला कणीक कुठली आणायची ते माहीत नव्हतं...पहीले तर ती भिजत नव्हती आणि भिजल्यावर पोळ्या केल्या तर पापड तोही चिवट...

वरदा 31/03/2008 - 00:40
हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) मग अनुष्का भजी तळायला कधी येणार?:)))))) ह घ्या नक्की..

प्राजु 31/03/2008 - 08:58
अनुभव.. म्हणजे माझ्या बाबांच्या माझ्यावरच्या प्रेमाची हद्द आहे.. आई तेव्हा शिक्षिका होती आणि शाळेची सहल घेऊन कुठेतरी गेली होती. आमच्या कामवाल्या मावशिंनी पोळ्या केल्या आणि बाकीची कामे करून त्या घरी गेल्या. त्या रात्री बाबांना थोडं बरं नव्हतं. मी म्हणाले "आमटि भात खाल का?" मला बाबा म्हणाले "येईल का तुला करायला? " मी अगदी तोर्‍यात "हो" म्हणाले. भात कुकरला केला. आणि आमटिसाठी मस्त तेल तापवून फोडणी केली, त्यात कांदा चिरून घातला, पाणी घातलं, मीठ- तिखट आणि गूळ घातला. उकळी आल्यावर मस्त आमटी तयार झाली. जरा दिसायला वेग्ळी दिसत होती... जरा पातळ झाली असावी असा विचार करून, मी ताटात भात वाढला आणि वाटित आमटी वाढून बाबांन बोलावलं जेवायला. बाबांनी आमटी भातावर ओतून घेतली...मी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होते. आधी कौतुक, मग काहीतरी गोधळल्यासारखे आणि मग मिश्किल भाव.. असे बदलल्त जाणारे भाव पाहून मी विचारलं... "बाबा, छान नाही का झाली आमटी?" बाबा म्हणाले, " छान झालिये.. फक्त तू या आमटीत तूरीची डाळंच घालायला विसरली आहेस.." :(((( मला माहितिही नव्हतं तेव्हा की आमटीत डाळसुद्धा घालतात्...पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनापासुन 31/03/2008 - 11:41
पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... प्राजु तुला असे बाबा मिळाले ...भाग्यवान आहेस.हे भाग्य सर्वांच्या नशिबात नसते. हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट

प्राजु 31/03/2008 - 18:36
शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात! हे मात्र अगदी खरं... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मी २२ ऑक्टोबरला न्यू यॉर्क मधे आलो.. आणि अगदी २३ ऑक्टोबरची ही गोष्ट.. सकाळी ५चालाच जाग आली.(जेटलॅग वगैरे जे काय म्हणतात त्यामुळे).. म्हटले उठलोच आहे तर चहा करावा(तशी चहाची चाहत आम्हाला फार. आणि एक मित्र त्या घरात आधीपासून रहात असल्यामुळे सगळे जिन्नस घरात होतेच.) मस्त पैकी पाणी उकळत ठेवले. मस्त ५ चमचे साखर घातली.(कालचा तो गोल डबा निळ्या रंगाचा ज्यातून माझ्या मित्राने साखर म्हणून पिठीसाखर काढून दिली होती. 'इकडे साखर अशीच असते असे म्हटला होता.')चहा पावडर घालून, चहा थोडा उकळवून गॅस बंद केला. आणि चहा थोडा मुरवत ठेवला. दूध वेगळ्या पातेल्यात उकळवले. मस्त मुरलेला चहा गाळला आणि त्यात दूध घातले. स्वैपाघरातली खडखड ऐकून माझा मित्र जागा झाला. त्याला म्हटले "बघ मी चहा केला आहे.". तो अगदी कौतुकाने म्हटला "हो का! मला पण दे. बघू तरी पुण्याचे अमृततुल्य कसे लागते आहे." मी माझ्या कपातला अर्धा चहा त्याच्यासाठीच्या कपात घातला. आणि म्हटले "पी, आणि सांग कसा आहे ते." त्याने मस्तपैकी फुर्रर्रर्र आवाज करून पहीला घोट घेतला. माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासाठी त्याच्या चेहर्‍यावर खिळली होती. एकदम त्याचा चेहरा पहील्या घोटासरशी कसनूसा झाला आणि तो म्हणाला "धन्या, भा* त्या निळ्या गोल डब्यात मीठ असते आणि लाल गोल डब्यात साखर." आता बघण्यासारखा चेहरा माझा झाला होता. कारण मी अद्याप त्या चहाची चव पाहीलीच नव्हती. :) न जाणे बिचार्‍याला कसे वाटले असेल ५ चमचे मीठ घातलेला चहा पिऊन......... पुण्याचे पेशवे

चतुरंग 31/03/2008 - 22:12
२००१ ला एका मित्राकडे कॅलिफोर्नियाला गेलो होतो. त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे बल्लवाचार्यांची जबाबदारी आम्हा दोघांवरच आली. (नाही तर कसे - कांदे चिरुन दे, बटाट्यांची साले सोल, मिरच्या चिरुन दे असले निरुपद्रवी मदतीचे प्रकार करुन सटकता येते; आणि शिवाय 'केली बरं का मदत' असा भाव पण खाता येतो;०)) तर तसा योग नव्हता. भात-आमटी-भाजी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण एकदम आमच्या डोक्यात काय किडा आला तर स्वीट डिश हवीच! आता हुडकून कोणती डिश हुडकावी ह्याला काही सुमार? महाशय म्हणाले 'उकडीचे मोदक' करुयात! मी म्हणालो " अरे बाबा, बायका स्वयंपाकात पी.एच्.डी. ला जो पदार्थ करतात तो आपण बिगरीत असताना घेणे म्हणजे जरा लईच होतंय!" पण नाहीच, खाज कशाला म्हणायची मग! परातीत पिठी घेतली, पाण्याला थोडे आधण आणून ओतले पाणी त्यात! झाला, इथेच पहिला लोच्या झाला! ('पाण्याला आधण आणून त्यात थोडे लोणी घालून विरघळवावे मग त्यात थोडी थोडी पिठी घालून ढवळावे असे की गाठी होऊ नयेत - इति सौ.सिंधूताई साठे! हा पाकग्रंथ हाताशी नसल्यामुळे आमची वाट लागली). मग काय सांगावे? त्याचा चिकट गोळा होऊ लागला, मग कधी हाताला तेल लाव, कधी गोळ्याला तेल लाव, कधी वरुन थोडी पिठी भुरभुरवून बघ असले नामी प्रकार सुरु झाले, शेवटी शेवटी तर इतके फ्रस्ट्रेशन आले की हेअर ड्रायर लावून गोळा सुकवून बघितला! अशा 'हातघाईच्या' पाऊणतासाच्या लढाईनंतर एक छानसा लद्द्या तयार झाला!;) एकीकडे सारण ठेवले होते ते मात्र बरे झाले (कारण बहुदा त्यात आम्हाला फारसे काड्या करण्यासारखे काही नव्हते हे असेल!). शेवटी भुकेने ह्यावर मात केली! छोटे छोटे गोळे करुन त्यात सारण भरुन तसेच उकडून काढले आणि साजूक तूप वरुन माखून खाल्ले. तसे बरे लागले (न लागून सांगताय कोणाला?!). संपूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकाकडे बघत फक्त हसत होतो. बोलणे शक्य नव्हते कारण 'मोदक' तोंडात गेला की खळीने चिकटवल्यासारखे तोंड बंद होऊन जाई ते मोदक संपल्यावरच उघडे!! हा अनुभव आमच्या सौं. ना सांगितल्यावर मग काय, आजतागायत मोदक म्हणले की आमची मनमुराद चेष्टा होते! चतुरंग

In reply to by चतुरंग

पुस्तक पाहून पाककृती करण्यातही विनोद घडू शकतात. एकद नवरा बायकोत भांडण होते. बायको माहेरी निघून जाते. नवराही जिद्दीस पेटतो. मला स्वयपाक येत नाही म्हणून तोरा मिरवते काय? दाखवतोच करून एखादा झकास पदार्थ. त्यात काय कठीण आहे. महाशय पाककृतीचे पुस्तक काढतात. काय करावे, काय करावे विचार करताना एक पाककृती समोर येते 'केक'. तो ठरवतो, बस्स केकच करायचा आणि नमुना सासरी पाठवून द्यायचा, बायको साठी. साथीला ४ मित्रांना बोलावतो. 'या आज केक खाऊ.' पुस्तकात दोघांसाठी प्रमाण दिलेले असते. इथे माणसे होतात ६. तो सर्व पदार्थांना ३ ने गुणून सामग्री जमवतो, स्टेप बाय् स्टेप सर्व व्यवस्थित करून केके ओव्हन मध्ये ठेवतो. दोन तासांनी ओव्हन उघडतो तर आत मध्ये काळा धूर भरलेला असतो. घाईघाईने केक बाहेर काढतो तर पूर्णपणे जळून को़ळसा झालेला असतो. कारण..... पाककृतीच्या शेवटी दिलेले असते 'आता हे मिश्रण ओव्हन मध्ये ४० मिनिटे भाजा.'

In reply to by चतुरंग

(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;) तसे कोणी वाचले/समजले तरी माझी काही हरकत नाही. पण सुदैवाने इतका वाईट प्रसंग माझ्यावर कधी गुदरलेला नाही. (हे सहज कळावे.)

In reply to by चतुरंग

छे..छे..! अजिबात राग नाही. दुसर्‍या कोणाच्या प्रतिक्रियेवर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. त्यात राग कशाबद्दल? तुमची प्रतिक्रिया निखळ विनोदी आहे. मला आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वयंपाघरातील अनुभव..

'केशवा' अजब तुझे अवतार!

चतुरंग ·

चतुरंग विडंबन छान झाले आहे. 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! ह्या ओळी अगदी चपखल..

विसोबा खेचर 30/03/2008 - 12:57
रंगा, प्रसंगानुरुप, परंतु अतिशय दर्जेदार विडंबन...! 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! वा वा! क्या बात है... तात्या.

अविनाश ओगले 30/03/2008 - 20:26
अप्रतिम विडंबन! दोन ओळींची भर टाकावीशी वाटते... काव्य, विडंबन इथे पोसले, टीका टोमणे सर्व सोसले `मिपा'वाचून अशा लिखाणा सांग कुठे आधार?

क्रेमर 22/07/2010 - 23:08
मजेदार शिजलेय!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

चतुरंग विडंबन छान झाले आहे. 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! ह्या ओळी अगदी चपखल..

विसोबा खेचर 30/03/2008 - 12:57
रंगा, प्रसंगानुरुप, परंतु अतिशय दर्जेदार विडंबन...! 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! वा वा! क्या बात है... तात्या.

अविनाश ओगले 30/03/2008 - 20:26
अप्रतिम विडंबन! दोन ओळींची भर टाकावीशी वाटते... काव्य, विडंबन इथे पोसले, टीका टोमणे सर्व सोसले `मिपा'वाचून अशा लिखाणा सांग कुठे आधार?

क्रेमर 22/07/2010 - 23:08
मजेदार शिजलेय!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
लेखनविषय:
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!

ब्रेकिंग न्यूज

सृष्टीलावण्या ·

मदनबाण 29/03/2008 - 18:31
आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.) (विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा) मदनबाण

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 31/03/2008 - 19:07
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. मनसेला एवढंच काम आहे काय राव... यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत. पुण्याचे पेशवे

जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर... त्या गातायत, मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा| आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ|| तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 31/03/2008 - 18:59
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!! आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मनापासुन 31/03/2008 - 11:52
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार................... असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही..... राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात. त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत.. असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो

देवदत्त 02/04/2008 - 20:19
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले. Advt ह्यावरून एक विनोद आठवला. एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?" तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही." अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय. कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;) (फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)

मदनबाण 29/03/2008 - 18:31
आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.) (विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा) मदनबाण

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 31/03/2008 - 19:07
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. मनसेला एवढंच काम आहे काय राव... यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत. पुण्याचे पेशवे

जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर... त्या गातायत, मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा| आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ|| तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 31/03/2008 - 18:59
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!! आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मनापासुन 31/03/2008 - 11:52
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार................... असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही..... राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात. त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत.. असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो

देवदत्त 02/04/2008 - 20:19
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले. Advt ह्यावरून एक विनोद आठवला. एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?" तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही." अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय. कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;) (फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

संजीव नाईक ·

संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात केवळ धर्माद्वारेच?? या ला आमचा आक्षेप आहे... आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मान्य नाही...आता तुमच्या वेळचे संस्कृत आणि आताचे संस्कृत यात इतका जमीन अस्मानचा फरक कसा पडेल???? पोरं निदान खूप मार्क्स मिळतात म्हणून तरी शिकताहेत ना?? नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति या वरील गोष्टी स्वतन्त्रपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांची धर्माशी अशी जोडणी चूक आहे... ( आता अशी पळवाट नको की हे म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म ...) :) आणि अगदी तुमचे ऐकले, तरी.... १. ...कोणत्या धर्माचे शिक्षण द्यायचे यावरून वातावरण गढूळ होणार.... आपापल्या घरी काय पाहिजे ते धर्माचे शिक्षण द्या ना.... .. २. शिक्षक मंडळींना पुस्तकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होत चालले आहे, त्यात घरातल्या मंडळींना संस्कार करायला वेळ होत नाही म्हणून शाळेवर जबाबदारी का? शिक्षकांना इतर कामे नाहीत का? या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे. वाचन, पाठांतर, निरुपण करून शिस्त व जबाबदारीची जाणीव वाढेल याची काय खात्री??तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तेवढ्याने संस्कार उतरत नसतात... बघा बॉ...... ................ आजची तरूण पिढी कशी संस्कारी नाही, असे गळे हजारो वर्षांपासून सर्व वयस्कर काढत आहेत....चालायचेच.... पण त्यावर तुमचा धर्मशिक्षणाचा अजब उपाय अजिबात पटणारा नाही....धर्मशिक्षण ही वैयक्तिक बाब असायला हवी....

माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी. कोणाचा अभ्यासक्रम?? कसला पर्याय?? टायपिंग मिष्टेक समजून घेतल्या, तरी पण काही कळले नाही...

गुन्हेगार धार्मिक असतात. धर्माने ते का नाही सुधारले? याउलट बुद्धिप्रामाण्यवादी धार्मिक लोकांएवढे अनाचरण करीत नाहीत. धर्मशास्त्र न म्हणता धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र म्हणा. ते सर्व कॉनव्हेंटमध्ये दिले जाते. चोरी करू नये, खोटे बोलू नये, वक्तशीर राहावे, शिस्त पाळावी, लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना सार्वजनिक वाहनांत अग्रक्रम द्यावा असे शिकवले जाते. तेव्हा आपला मुद्दा बरोबर नाही. संख्याशास्त्रीय विश्लेषशण नाही. निराधार असा अतार्किक आणि स्वयंभू निष्कर्ष आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

रविराज 29/03/2008 - 21:49
धर्मशिक्षणापेक्षा जर मूल्यशिक्षणाचे धडे सुरू केले तर कसे होइल? माझ्या शाळेमधे व्हायचे आणि तेच योग्य आहे. शाळांमधे सर्वधर्म समभाव शिकवतात, तेव्हा एका कुठल्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि सगळ्या धर्मांचे शिक्षण देणे शक्य नाही. तसेही पाहता आजकाल धर्म, धर्मशिक्षण ह्या गोष्टीच्या नावाखाली संस्कार वगैरे रुजवण्यापेक्षा धार्मिक भेदभावच रुजवला जातो. तेव्हा शाळा कॉलेज ह्या ठिकाणांना धर्मापासुन अलिप्त ठेवलेलच चांगल आहे. रवी

'संस्कार' म्हणजे 'प्रक्रिया' ज्या द्वारे पदार्थात, वस्तूत, व्यक्तिमत्वात काही बदल होतात. कच्च्या सोन्यावर 'संस्कार' करून शुद्ध सोने बनवितात, शुद्ध सोन्यावर 'संस्कार' करून (प्रसंगी किंचित अशुद्ध करून) दागिने घडवितात. व्यक्तिवर नुसते धार्मिक 'संस्कार' होत नाहीत, सामाजिक, राजकिय, आर्थिक, भौगोलिक संस्कारही होत असतात. शाळेत संस्कार होतात, गल्लीत संस्कार होतात, वाचनातून संस्कार होतात, अनुभवातून संस्कार होतात. संवेदनशीलतेतून संस्कार होतात, गुणग्राहकतेतून संस्कार होतात, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या, राजकिय नेत्यांच्या, यशस्वी व्यक्तिंच्या चरित्रातून संस्कार होतात. घरातल्या वरीष्ठांकडून जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, कनिष्ठांकडूनही नकळत संस्कार होतात. परवा माझ्या मुलाने माझ्यावर एक चांगला संस्कार केला... मी संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर पडलो तर बायकोने हाक मारुन ती सुद्धा येत असल्याचे सांगितले म्हणून थांबलो. ती येताच आम्ही दोघेही चालायला निघून गेलो. इथे घरी एकटा राहून कंटाळलेला आमचा मुलगा घर बंद करून मित्राकडे निघून गेला. आम्ही पाऊण तासाने घरी आलो तर घर बंद. मी निघताना बायको -मुलगा घरीच असल्यामुळे मी किल्ली घेतली नव्हती. बायकोनेही घेतली नाही. असे आम्ही दोघेही किल्लीविना घराबाहेर अडकलो. (एक किल्ली समोरच्यांकडे असते, पण तेही घरात नव्हते). २ तास इमारती खाली लॉन वर वाट पाहून पाहून थकल्यावर मुलगा आला. आम्हाला घराबाहेर पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. सत्यपरीस्थिती कळल्यावर तोही सॉरी वगैरे म्हणाला. पण त्याची काहीच चूक नव्हती. पण त्याने नकळत माझ्यावर एक संस्कार केला.... 'घराबाहेर पाऊल टाकताना किल्ली घेऊनच बाहेर पडावे.' असो.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे. ते फक्त हिंदू धर्माबद्द्लचे शिक्षण की कुठलाही दुसरा धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध वगैरे) तुम्हाला चालेल? मला तर वाटतं की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))

देवदत्त 30/03/2008 - 15:33
तुमच्या लेखातील विचार चांगले आहेत पण फक्त धर्माद्वारे संस्कार शिकविले जाऊ शकतात ह्याच्याशी सहमत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे "धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही." खरे असेल, पण हा अभ्यासक्रम ठरविणारे जे आहेत त्यांनी तर आपल्या लहानपणी धर्मासंबधीचे थोडेफार शिक्षण घेतले आहे का ह्याबाबत विचार अपेक्षित आहे. नसेल तर ही अपेक्षा का ठेवावी? "शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. " आता हे शिक्षण कशाप्रकारे दिले जाते त्यावर अवलंबून आहे. कोणताही धर्म इतर धर्माची अवहेलना करणार नाही. जर अवहेलना करणे शिकवले जात असेल तर तो जातीयवादच ठरेल. मी असे म्हणण्याचे कारण, आजकाल धर्म हे नाव फक्त राजकारण किंवा वृत्तवाहिनी चालविण्याकरीताच वापरले जातात असे मला वाटते. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. त्याद्वारेच तर बहुतेक सर्व राष्ट्रांत द्वेष,युद्ध चालू असतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त अंतर्गत कलह, दंगली ह्या धर्माच्या नावावरच होत आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यातील किती धर्मनिरपेक्ष वागतात? त्या लोकांनी तर आपल्या लहानपणी धर्माबाबत काहीतरी शिकले असेलच ना? मग फक्त पैसे आणि मते मिळविण्याकरीता जर धर्माचा वापर केला जात असेल तर नवीन पिढीने (खरेतर आपणही) खरोखरच धर्म नावाचा विषय मोडीत काढला पाहिजे. संस्काराविषयी म्हणाल तर धर्मानेच संस्कार शिकविले जातात असे नाही. ज्याला धर्माविषयी काहीच माहित नाही असाही मुलगा नीट शिकविले तर सामाजिक जाणिव लक्षात ठेवूनच वागेल. रस्त्यावर कचरा न टाकणे , पान खाऊन रस्त्यावर न थुंकणे वगैरे वगैरे गोष्टी शिकविण्याकरिता/जाणण्याकरीता धर्माची शिकवण देणे गरजेचे नाही. माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत. सहमत. त्यावेळी आपल्याला अर्थ नीट समजावून सांगितला जात होता आणि इतर काही जास्त वाचनात/पाहण्यात नव्हते. त्यामुळे इतर गोष्टींशी सांगड घालून त्यात विश्लेषण केले जात नसे. आजकाल जे काही सभोवताली घडते आहे,मुले जे काही सभोवताली पाहतात त्यावरून मला वाटते की पालकांनीच नीट शिकवण मुलांना दिली पाहिजे. नाहितर शाळेत भले काहीही शिकवू देत, घरी जर वेगळाच प्रकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पाठांतरावरून आठवले. आम्हाला लहानपणी एका शिक्षिकेंनी सांगितले होते की , जुन्या काळी लहानपणी मुलांकडून श्लोकांचे भरपूर पाठांतर करवून घेतले जात असे. कारण लहान मुलांची पाठांतरशक्ती जास्त असते. मग हळू हळू मोठे झाल्यावर त्याचा अर्थ ही शिकविला जायचा किंवा मग इतर शिक्षणाने त्यांचा अर्थ स्वतःहून ध्यानात यायचा. असो, आता राजस्थानात नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली, त्यावरून आपण काय बोध घ्यायचा?

संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात केवळ धर्माद्वारेच?? या ला आमचा आक्षेप आहे... आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मान्य नाही...आता तुमच्या वेळचे संस्कृत आणि आताचे संस्कृत यात इतका जमीन अस्मानचा फरक कसा पडेल???? पोरं निदान खूप मार्क्स मिळतात म्हणून तरी शिकताहेत ना?? नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति या वरील गोष्टी स्वतन्त्रपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांची धर्माशी अशी जोडणी चूक आहे... ( आता अशी पळवाट नको की हे म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म ...) :) आणि अगदी तुमचे ऐकले, तरी.... १. ...कोणत्या धर्माचे शिक्षण द्यायचे यावरून वातावरण गढूळ होणार.... आपापल्या घरी काय पाहिजे ते धर्माचे शिक्षण द्या ना.... .. २. शिक्षक मंडळींना पुस्तकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होत चालले आहे, त्यात घरातल्या मंडळींना संस्कार करायला वेळ होत नाही म्हणून शाळेवर जबाबदारी का? शिक्षकांना इतर कामे नाहीत का? या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे. वाचन, पाठांतर, निरुपण करून शिस्त व जबाबदारीची जाणीव वाढेल याची काय खात्री??तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तेवढ्याने संस्कार उतरत नसतात... बघा बॉ...... ................ आजची तरूण पिढी कशी संस्कारी नाही, असे गळे हजारो वर्षांपासून सर्व वयस्कर काढत आहेत....चालायचेच.... पण त्यावर तुमचा धर्मशिक्षणाचा अजब उपाय अजिबात पटणारा नाही....धर्मशिक्षण ही वैयक्तिक बाब असायला हवी....

माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी. कोणाचा अभ्यासक्रम?? कसला पर्याय?? टायपिंग मिष्टेक समजून घेतल्या, तरी पण काही कळले नाही...

गुन्हेगार धार्मिक असतात. धर्माने ते का नाही सुधारले? याउलट बुद्धिप्रामाण्यवादी धार्मिक लोकांएवढे अनाचरण करीत नाहीत. धर्मशास्त्र न म्हणता धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र म्हणा. ते सर्व कॉनव्हेंटमध्ये दिले जाते. चोरी करू नये, खोटे बोलू नये, वक्तशीर राहावे, शिस्त पाळावी, लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना सार्वजनिक वाहनांत अग्रक्रम द्यावा असे शिकवले जाते. तेव्हा आपला मुद्दा बरोबर नाही. संख्याशास्त्रीय विश्लेषशण नाही. निराधार असा अतार्किक आणि स्वयंभू निष्कर्ष आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

रविराज 29/03/2008 - 21:49
धर्मशिक्षणापेक्षा जर मूल्यशिक्षणाचे धडे सुरू केले तर कसे होइल? माझ्या शाळेमधे व्हायचे आणि तेच योग्य आहे. शाळांमधे सर्वधर्म समभाव शिकवतात, तेव्हा एका कुठल्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि सगळ्या धर्मांचे शिक्षण देणे शक्य नाही. तसेही पाहता आजकाल धर्म, धर्मशिक्षण ह्या गोष्टीच्या नावाखाली संस्कार वगैरे रुजवण्यापेक्षा धार्मिक भेदभावच रुजवला जातो. तेव्हा शाळा कॉलेज ह्या ठिकाणांना धर्मापासुन अलिप्त ठेवलेलच चांगल आहे. रवी

'संस्कार' म्हणजे 'प्रक्रिया' ज्या द्वारे पदार्थात, वस्तूत, व्यक्तिमत्वात काही बदल होतात. कच्च्या सोन्यावर 'संस्कार' करून शुद्ध सोने बनवितात, शुद्ध सोन्यावर 'संस्कार' करून (प्रसंगी किंचित अशुद्ध करून) दागिने घडवितात. व्यक्तिवर नुसते धार्मिक 'संस्कार' होत नाहीत, सामाजिक, राजकिय, आर्थिक, भौगोलिक संस्कारही होत असतात. शाळेत संस्कार होतात, गल्लीत संस्कार होतात, वाचनातून संस्कार होतात, अनुभवातून संस्कार होतात. संवेदनशीलतेतून संस्कार होतात, गुणग्राहकतेतून संस्कार होतात, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या, राजकिय नेत्यांच्या, यशस्वी व्यक्तिंच्या चरित्रातून संस्कार होतात. घरातल्या वरीष्ठांकडून जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, कनिष्ठांकडूनही नकळत संस्कार होतात. परवा माझ्या मुलाने माझ्यावर एक चांगला संस्कार केला... मी संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर पडलो तर बायकोने हाक मारुन ती सुद्धा येत असल्याचे सांगितले म्हणून थांबलो. ती येताच आम्ही दोघेही चालायला निघून गेलो. इथे घरी एकटा राहून कंटाळलेला आमचा मुलगा घर बंद करून मित्राकडे निघून गेला. आम्ही पाऊण तासाने घरी आलो तर घर बंद. मी निघताना बायको -मुलगा घरीच असल्यामुळे मी किल्ली घेतली नव्हती. बायकोनेही घेतली नाही. असे आम्ही दोघेही किल्लीविना घराबाहेर अडकलो. (एक किल्ली समोरच्यांकडे असते, पण तेही घरात नव्हते). २ तास इमारती खाली लॉन वर वाट पाहून पाहून थकल्यावर मुलगा आला. आम्हाला घराबाहेर पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. सत्यपरीस्थिती कळल्यावर तोही सॉरी वगैरे म्हणाला. पण त्याची काहीच चूक नव्हती. पण त्याने नकळत माझ्यावर एक संस्कार केला.... 'घराबाहेर पाऊल टाकताना किल्ली घेऊनच बाहेर पडावे.' असो.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे. ते फक्त हिंदू धर्माबद्द्लचे शिक्षण की कुठलाही दुसरा धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध वगैरे) तुम्हाला चालेल? मला तर वाटतं की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))

देवदत्त 30/03/2008 - 15:33
तुमच्या लेखातील विचार चांगले आहेत पण फक्त धर्माद्वारे संस्कार शिकविले जाऊ शकतात ह्याच्याशी सहमत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे "धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही." खरे असेल, पण हा अभ्यासक्रम ठरविणारे जे आहेत त्यांनी तर आपल्या लहानपणी धर्मासंबधीचे थोडेफार शिक्षण घेतले आहे का ह्याबाबत विचार अपेक्षित आहे. नसेल तर ही अपेक्षा का ठेवावी? "शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. " आता हे शिक्षण कशाप्रकारे दिले जाते त्यावर अवलंबून आहे. कोणताही धर्म इतर धर्माची अवहेलना करणार नाही. जर अवहेलना करणे शिकवले जात असेल तर तो जातीयवादच ठरेल. मी असे म्हणण्याचे कारण, आजकाल धर्म हे नाव फक्त राजकारण किंवा वृत्तवाहिनी चालविण्याकरीताच वापरले जातात असे मला वाटते. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. त्याद्वारेच तर बहुतेक सर्व राष्ट्रांत द्वेष,युद्ध चालू असतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त अंतर्गत कलह, दंगली ह्या धर्माच्या नावावरच होत आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यातील किती धर्मनिरपेक्ष वागतात? त्या लोकांनी तर आपल्या लहानपणी धर्माबाबत काहीतरी शिकले असेलच ना? मग फक्त पैसे आणि मते मिळविण्याकरीता जर धर्माचा वापर केला जात असेल तर नवीन पिढीने (खरेतर आपणही) खरोखरच धर्म नावाचा विषय मोडीत काढला पाहिजे. संस्काराविषयी म्हणाल तर धर्मानेच संस्कार शिकविले जातात असे नाही. ज्याला धर्माविषयी काहीच माहित नाही असाही मुलगा नीट शिकविले तर सामाजिक जाणिव लक्षात ठेवूनच वागेल. रस्त्यावर कचरा न टाकणे , पान खाऊन रस्त्यावर न थुंकणे वगैरे वगैरे गोष्टी शिकविण्याकरिता/जाणण्याकरीता धर्माची शिकवण देणे गरजेचे नाही. माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत. सहमत. त्यावेळी आपल्याला अर्थ नीट समजावून सांगितला जात होता आणि इतर काही जास्त वाचनात/पाहण्यात नव्हते. त्यामुळे इतर गोष्टींशी सांगड घालून त्यात विश्लेषण केले जात नसे. आजकाल जे काही सभोवताली घडते आहे,मुले जे काही सभोवताली पाहतात त्यावरून मला वाटते की पालकांनीच नीट शिकवण मुलांना दिली पाहिजे. नाहितर शाळेत भले काहीही शिकवू देत, घरी जर वेगळाच प्रकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पाठांतरावरून आठवले. आम्हाला लहानपणी एका शिक्षिकेंनी सांगितले होते की , जुन्या काळी लहानपणी मुलांकडून श्लोकांचे भरपूर पाठांतर करवून घेतले जात असे. कारण लहान मुलांची पाठांतरशक्ती जास्त असते. मग हळू हळू मोठे झाल्यावर त्याचा अर्थ ही शिकविला जायचा किंवा मग इतर शिक्षणाने त्यांचा अर्थ स्वतःहून ध्यानात यायचा. असो, आता राजस्थानात नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली, त्यावरून आपण काय बोध घ्यायचा?
धर्म-शिक्षणाचे धडे द्या......... जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात. धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.

शिकवा नही किसीसे...

फटू ·

धनंजय 29/03/2008 - 17:28
तिच्याशी पुन्हा संपर्क साधावा. या क्षणी श्रद्धाला तिच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणार्‍यांची जरूर आहे. (त्याने असे केल्यास लघुकथेचा शेवट दु:खांत न मानता सुखांत मानण्यास वाव आहे.)

In reply to by आनंदयात्री

फटू 30/03/2008 - 05:08
हेच प्रेमाचं खरं रूप आहे... पण अस प्रेम हल्ली अभावानेच पाहायला मिळतं... म्हणून 'अनोखं' हा शब्द वापरावासा वाटला सतीश गावडे आमची इथे शाखा आहे -> मी शोधतो किनारा...

श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. कारण नाही कळलं. श्रद्धाचा प्रियकर इतक्या कालवधी नंतर तिला सोडून का जातो आहे? त्याला दुसरी चांगली वाटू लागली म्हणून श्रद्धाला सोडतो आहे कि श्रद्धाच्या स्वभावात त्याला कांही गंभीर दोष आढळला म्हणून तो तिच्या पासून दूर जातो आहे? अपूर्वला श्रद्धाचा स्वभाव (कदाचित) नीट कळला नसेल. पण तिच्या 'त्या' प्रियकराला इतक्या मोठ्या कालावधीच्या सानिध्यातून कांही गंभीर दोष आढळला असेल. कदाचित त्याला लवकर मुले हवी असतील आणि कदाचित 'फॉर्म' टीकवण्यासाठी श्रद्धाला लवकर किंवा कधीच मुले नको असतील. कदाचित श्रद्धाला राजाराणीचा संसार हवा असेल आणि तो आई-वडीलांना सोडून वेगळा राहू इच्छित नसेल. श्रद्धाच्या प्रियकराच्या स्वभावात काही दोष असेल, जसे श्रद्धाच्या सहवासातही तो इतर मुलींच्या शोधात असेल तर ती त्याची चूक आहे. जर लग्न न करता त्याला नुसतीच मजा मारायची असेल तर त्याला लवकरात लवकर सोडून देणंच उत्तम. पण त्याच्या स्वभावातील हा दोष जाणवला तरी श्रद्धाने इतके मनाला लावून घेऊ नये. (अपूर्व आहेच). की अपूर्व इतका टाकावू आहे की कुठल्याही परिस्थितीत श्रद्धा त्याचा 'विचार'च करू शकत नाही? अनेक प्रश्न मनात उद्भवतात. अपूर्वचे श्रद्धावर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे त्याला श्रद्धा निर्दोष, निष्पाप वाटणं साहजिक आहे पण वाचकांनी श्रद्धाच्या प्रियकराला एकदम मोडीत काढू नये, वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर सारासार विचार करून स्वतःचे मत बनवावे, म्हणून हा लेखन प्रपंच.

In reply to by प्रभाकर पेठकर

फटू 30/03/2008 - 05:33
मीही सहमत आहे तुमच्या मताशी. श्रद्धा किंवा तिचा प्रियकर, दोघांपैकी कुणा एकाला नाव ठेवण्याआधी दोघांच्याही बाजूंचा विचार व्हायला हवा... हा भाग या कथेत आला नाही. श्रद्धाचा प्रियकर तिला सोडून जाण्यामागे काय कारण होतं हे कथेत असायला हवं होतं. तो या कथेचा दोष आहे... बाकी प्रभाकरराव, तुमचं म्हणणं आपल्याला बिलकुल पटलं.... आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद... सतीश गावडे आमची इथेही शाखा आहे -> मी शोधतो किनारा...

धनंजय 29/03/2008 - 17:28
तिच्याशी पुन्हा संपर्क साधावा. या क्षणी श्रद्धाला तिच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणार्‍यांची जरूर आहे. (त्याने असे केल्यास लघुकथेचा शेवट दु:खांत न मानता सुखांत मानण्यास वाव आहे.)

In reply to by आनंदयात्री

फटू 30/03/2008 - 05:08
हेच प्रेमाचं खरं रूप आहे... पण अस प्रेम हल्ली अभावानेच पाहायला मिळतं... म्हणून 'अनोखं' हा शब्द वापरावासा वाटला सतीश गावडे आमची इथे शाखा आहे -> मी शोधतो किनारा...

श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. कारण नाही कळलं. श्रद्धाचा प्रियकर इतक्या कालवधी नंतर तिला सोडून का जातो आहे? त्याला दुसरी चांगली वाटू लागली म्हणून श्रद्धाला सोडतो आहे कि श्रद्धाच्या स्वभावात त्याला कांही गंभीर दोष आढळला म्हणून तो तिच्या पासून दूर जातो आहे? अपूर्वला श्रद्धाचा स्वभाव (कदाचित) नीट कळला नसेल. पण तिच्या 'त्या' प्रियकराला इतक्या मोठ्या कालावधीच्या सानिध्यातून कांही गंभीर दोष आढळला असेल. कदाचित त्याला लवकर मुले हवी असतील आणि कदाचित 'फॉर्म' टीकवण्यासाठी श्रद्धाला लवकर किंवा कधीच मुले नको असतील. कदाचित श्रद्धाला राजाराणीचा संसार हवा असेल आणि तो आई-वडीलांना सोडून वेगळा राहू इच्छित नसेल. श्रद्धाच्या प्रियकराच्या स्वभावात काही दोष असेल, जसे श्रद्धाच्या सहवासातही तो इतर मुलींच्या शोधात असेल तर ती त्याची चूक आहे. जर लग्न न करता त्याला नुसतीच मजा मारायची असेल तर त्याला लवकरात लवकर सोडून देणंच उत्तम. पण त्याच्या स्वभावातील हा दोष जाणवला तरी श्रद्धाने इतके मनाला लावून घेऊ नये. (अपूर्व आहेच). की अपूर्व इतका टाकावू आहे की कुठल्याही परिस्थितीत श्रद्धा त्याचा 'विचार'च करू शकत नाही? अनेक प्रश्न मनात उद्भवतात. अपूर्वचे श्रद्धावर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे त्याला श्रद्धा निर्दोष, निष्पाप वाटणं साहजिक आहे पण वाचकांनी श्रद्धाच्या प्रियकराला एकदम मोडीत काढू नये, वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर सारासार विचार करून स्वतःचे मत बनवावे, म्हणून हा लेखन प्रपंच.

In reply to by प्रभाकर पेठकर

फटू 30/03/2008 - 05:33
मीही सहमत आहे तुमच्या मताशी. श्रद्धा किंवा तिचा प्रियकर, दोघांपैकी कुणा एकाला नाव ठेवण्याआधी दोघांच्याही बाजूंचा विचार व्हायला हवा... हा भाग या कथेत आला नाही. श्रद्धाचा प्रियकर तिला सोडून जाण्यामागे काय कारण होतं हे कथेत असायला हवं होतं. तो या कथेचा दोष आहे... बाकी प्रभाकरराव, तुमचं म्हणणं आपल्याला बिलकुल पटलं.... आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद... सतीश गावडे आमची इथेही शाखा आहे -> मी शोधतो किनारा...
लेखनविषय:
शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो... रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं.

नवे भन्नाट अर्थ

मनापासुन ·

विसोबा खेचर 29/03/2008 - 11:37
चिमणीला सल्ला / उपदेश देते की : मूर्खाना उपदेश करु नये. काजव्याला सल्ला: तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कर्यक्षमता नीट वापरली जात नाही ...तर असे समजा की तुम्ही माकडाच्या हाताखाली काम करत आहात...( स्वतःसाठी काम करत असाल तरी हे लागु होते.) अहो पण यातून फक्त चिमणीला आणि काजव्याला सल्ला मिळाला. पण माकडाचं काय? त्याला कोणता सल्ला मिळाला पाहिजे? :) असो, मनापासून, तुमची कथा गंमतीशीर असून बोधप्रद आहे व अश्या प्रकारच्या कथा इथे याव्यात हा तुमचा उपक्रमही चांगला आहे असे मी 'मनापासून' म्हणतो! :) आपला, (सल्ला न मिळालेलं माकड!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 29/03/2008 - 17:38
काजव्याला फुंकर घालून तो पेटला नाही, तरी तसा तो उपद्रवीही नाही. चिमणीच्या उपदेशाने उष्णता मिळत नसली, तरी जठराग्नीसाठी जळण म्हणून तिचा उपयोग होऊ शकतो. सारांश/उपदेश : जे निरुपद्रवी आहेत त्यांना फुंकर घाला. अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा.

In reply to by धनंजय

अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा. हा, हा, हा!!! एकदम पटलं!!!!:))

In reply to by धनंजय

कोलबेर 30/03/2008 - 00:27
माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे. त्यामूळे जठराग्नीसाठी जळण हा उपयोग तितकासा होईलसा वाटत नाही. स्वतः जळून प्रकाश देणारे, टीका करणारे आणि माकड ह्यातले शेवटी माकडच जगले.. त्यामुळे माकडाला कसलाही बोध घ्यायची आवशकता नाही. :)

In reply to by कोलबेर

माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे. माकडे मुंग्या सर्रास खातात हे मी पाहिले आहे. इतरही छोटे प्राणी खातात असे कळते (रेफः नॅशनल जिऑग्राफिक)

मदनबाण 30/03/2008 - 06:04
हो माकडे मांसाहार देखील करतात, एका मोठ्या गोरिला ने दुसर्‍या एका लहान गोरिलाला ठार मारुन त्याचेच मांस खाताना मी देखील पाहिले आहे.(रेफः नॅशनल जिऑग्राफिक) (अवांतर :-- ऍनाकोंडा ने एका मगरीला आणि पाणघोड्याला गिळताना याच चॅनल वर मी पाहिले आहे.) (मॅन-ईटिंग लेपर्ड ऑफ़ रुद्रप्रयाग --जिम कार्बेट फॅन) मदनबाण

मनापासुन 31/03/2008 - 15:03
या इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते. पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे. असो. नवी कथा सांगतो विहीरीत नवा सिंह पहाणार्‍या सिंह आणि सशाची गोष्ट ... एक जंगलात एक सिंह रहात होता. तो जंगलाचा राजा होता. त्याने रोज एका प्राण्याने त्याच्या भेटीस यावे असा आदेश काढला.भेटीस येणार्‍या प्राण्याची तो शिकार करायचा.एक दिवस एका छोट्या सशाची पाळी होती.त्याने सिंह कडे जण्यास उशीर लावला.भुकेलेला सिंहाने त्याला कारण विचारताच ससा म्हणालावाटेत त्याचा रस्ता दुसर्‍या सिंहाने आडवला होता. कोठे आहे तो दुसर सिंह मी त्याला ठार मारतो असे सिंहने म्हणताच ससा त्याला जंगलात एका विहीरीजवळ घेउन आला. सिंहाने विहिरीत पाहीले त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले.त्या प्रतिबिंबालाच नवा सिंह समजुन सिंहाने एक जोरदार डरकाळी फोडुन त्या नव्या सिंहाला मारण्यासाठी विहीरीत उडी घेतली आणि तो बुडुन मरण पावला. पंच तंत्रातील ही गोष्ट युक्तिने आपल्या पेक्षा मोठ्या प्राण्याला कसे जिंकता येते हे सांगते. या गोष्टीतुन नवा बोध: स्वतःला ओळखा......कदाचीत तुमची लोकांमधील प्रतिमा तुम्हाला खड्ड्यात घालु शकते. konw image. It may drag you in to the ponds of trouble. पहा मंडळी अशा नेहमीच्या कथांमधुन नव्या कल्पना काढता येतात का? ईसापनीति च्या तर प्रत्येक कथे मधुन असे भन्नाट अर्थ निघु शकतात. आपण ट्राय करु या.......तुमच्या कल्पना पोस्ट करा..काही तरी वेगळे अनुभवायला मिळेल.

In reply to by मनापासुन

विजुभाऊ 31/03/2008 - 22:12
इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते. पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे. खरे आहे..मिपा वर लेखकानी लिहावे असे वाटत असेल तर हे असले विषय सोडुन असलेले प्रतिसाद हा मोठा अडथळा ठरणार आहे. या गोष्टी लेखकाला निरुत्साही करणार्‍या आहेत.

मनापासुन 01/04/2008 - 10:57
हो त्याबद्दल मी लिहीणारच आहे. नीळा कोल्हा...माकड आणि टोपीवाला...लाकुडतोड्या आणि त्याची कुर्‍हाड या सारख्या बर्‍याच गोष्टी आहेत पण लोकानी किमान निदान काही गोष्टी तरी इथे मांडाव्या ही मनापासुन अपेक्षा

विजुभाऊ 02/04/2008 - 14:37
तहानलेला कावळा.............या गोष्टी मधे कावळ्याला तहान लागते.त्याला एक मातिचे रांजण दिसते.त्याच्या तळाशी थोडे पाणी असते. पाणी कसे काढायचे हा विचार करत असताना कावळाशोध घेतो.तो इकडे तिकडे पहातो.त्याला काही साधन सापडत नाही. म्हणुन्तो थोडा उडुन उंचावर फांदीवर बसतो. फांदीवरुन त्याला आसपासचे बरेच काही दिसते.एके ठीकाणी काही खदे पडलेले असतात. कावळ्याला युक्ती सुचते.तो तेथुन खडे आणुन रांजणात टाकतो. खडे टाकल्यामुळे रांजणातील पाणी हळु हळु वर येउ लागते. पाणी बर्‍यापैकी वर आल्यावर कावळा पाणी पितो उडुन जातो. या गोष्टीतुन नवा बोध: A solution to a problem can not be found at the same level at which its beencreated ..बरोबर्...........तुम्हाला मनापासुन्हेच म्हणायचे होते ना. तहानलेला कावळा विजुभाऊ

विसोबा खेचर 29/03/2008 - 11:37
चिमणीला सल्ला / उपदेश देते की : मूर्खाना उपदेश करु नये. काजव्याला सल्ला: तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कर्यक्षमता नीट वापरली जात नाही ...तर असे समजा की तुम्ही माकडाच्या हाताखाली काम करत आहात...( स्वतःसाठी काम करत असाल तरी हे लागु होते.) अहो पण यातून फक्त चिमणीला आणि काजव्याला सल्ला मिळाला. पण माकडाचं काय? त्याला कोणता सल्ला मिळाला पाहिजे? :) असो, मनापासून, तुमची कथा गंमतीशीर असून बोधप्रद आहे व अश्या प्रकारच्या कथा इथे याव्यात हा तुमचा उपक्रमही चांगला आहे असे मी 'मनापासून' म्हणतो! :) आपला, (सल्ला न मिळालेलं माकड!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 29/03/2008 - 17:38
काजव्याला फुंकर घालून तो पेटला नाही, तरी तसा तो उपद्रवीही नाही. चिमणीच्या उपदेशाने उष्णता मिळत नसली, तरी जठराग्नीसाठी जळण म्हणून तिचा उपयोग होऊ शकतो. सारांश/उपदेश : जे निरुपद्रवी आहेत त्यांना फुंकर घाला. अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा.

In reply to by धनंजय

अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा. हा, हा, हा!!! एकदम पटलं!!!!:))

In reply to by धनंजय

कोलबेर 30/03/2008 - 00:27
माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे. त्यामूळे जठराग्नीसाठी जळण हा उपयोग तितकासा होईलसा वाटत नाही. स्वतः जळून प्रकाश देणारे, टीका करणारे आणि माकड ह्यातले शेवटी माकडच जगले.. त्यामुळे माकडाला कसलाही बोध घ्यायची आवशकता नाही. :)

In reply to by कोलबेर

माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे. माकडे मुंग्या सर्रास खातात हे मी पाहिले आहे. इतरही छोटे प्राणी खातात असे कळते (रेफः नॅशनल जिऑग्राफिक)

मदनबाण 30/03/2008 - 06:04
हो माकडे मांसाहार देखील करतात, एका मोठ्या गोरिला ने दुसर्‍या एका लहान गोरिलाला ठार मारुन त्याचेच मांस खाताना मी देखील पाहिले आहे.(रेफः नॅशनल जिऑग्राफिक) (अवांतर :-- ऍनाकोंडा ने एका मगरीला आणि पाणघोड्याला गिळताना याच चॅनल वर मी पाहिले आहे.) (मॅन-ईटिंग लेपर्ड ऑफ़ रुद्रप्रयाग --जिम कार्बेट फॅन) मदनबाण

मनापासुन 31/03/2008 - 15:03
या इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते. पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे. असो. नवी कथा सांगतो विहीरीत नवा सिंह पहाणार्‍या सिंह आणि सशाची गोष्ट ... एक जंगलात एक सिंह रहात होता. तो जंगलाचा राजा होता. त्याने रोज एका प्राण्याने त्याच्या भेटीस यावे असा आदेश काढला.भेटीस येणार्‍या प्राण्याची तो शिकार करायचा.एक दिवस एका छोट्या सशाची पाळी होती.त्याने सिंह कडे जण्यास उशीर लावला.भुकेलेला सिंहाने त्याला कारण विचारताच ससा म्हणालावाटेत त्याचा रस्ता दुसर्‍या सिंहाने आडवला होता. कोठे आहे तो दुसर सिंह मी त्याला ठार मारतो असे सिंहने म्हणताच ससा त्याला जंगलात एका विहीरीजवळ घेउन आला. सिंहाने विहिरीत पाहीले त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले.त्या प्रतिबिंबालाच नवा सिंह समजुन सिंहाने एक जोरदार डरकाळी फोडुन त्या नव्या सिंहाला मारण्यासाठी विहीरीत उडी घेतली आणि तो बुडुन मरण पावला. पंच तंत्रातील ही गोष्ट युक्तिने आपल्या पेक्षा मोठ्या प्राण्याला कसे जिंकता येते हे सांगते. या गोष्टीतुन नवा बोध: स्वतःला ओळखा......कदाचीत तुमची लोकांमधील प्रतिमा तुम्हाला खड्ड्यात घालु शकते. konw image. It may drag you in to the ponds of trouble. पहा मंडळी अशा नेहमीच्या कथांमधुन नव्या कल्पना काढता येतात का? ईसापनीति च्या तर प्रत्येक कथे मधुन असे भन्नाट अर्थ निघु शकतात. आपण ट्राय करु या.......तुमच्या कल्पना पोस्ट करा..काही तरी वेगळे अनुभवायला मिळेल.

In reply to by मनापासुन

विजुभाऊ 31/03/2008 - 22:12
इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते. पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे. खरे आहे..मिपा वर लेखकानी लिहावे असे वाटत असेल तर हे असले विषय सोडुन असलेले प्रतिसाद हा मोठा अडथळा ठरणार आहे. या गोष्टी लेखकाला निरुत्साही करणार्‍या आहेत.

मनापासुन 01/04/2008 - 10:57
हो त्याबद्दल मी लिहीणारच आहे. नीळा कोल्हा...माकड आणि टोपीवाला...लाकुडतोड्या आणि त्याची कुर्‍हाड या सारख्या बर्‍याच गोष्टी आहेत पण लोकानी किमान निदान काही गोष्टी तरी इथे मांडाव्या ही मनापासुन अपेक्षा

विजुभाऊ 02/04/2008 - 14:37
तहानलेला कावळा.............या गोष्टी मधे कावळ्याला तहान लागते.त्याला एक मातिचे रांजण दिसते.त्याच्या तळाशी थोडे पाणी असते. पाणी कसे काढायचे हा विचार करत असताना कावळाशोध घेतो.तो इकडे तिकडे पहातो.त्याला काही साधन सापडत नाही. म्हणुन्तो थोडा उडुन उंचावर फांदीवर बसतो. फांदीवरुन त्याला आसपासचे बरेच काही दिसते.एके ठीकाणी काही खदे पडलेले असतात. कावळ्याला युक्ती सुचते.तो तेथुन खडे आणुन रांजणात टाकतो. खडे टाकल्यामुळे रांजणातील पाणी हळु हळु वर येउ लागते. पाणी बर्‍यापैकी वर आल्यावर कावळा पाणी पितो उडुन जातो. या गोष्टीतुन नवा बोध: A solution to a problem can not be found at the same level at which its beencreated ..बरोबर्...........तुम्हाला मनापासुन्हेच म्हणायचे होते ना. तहानलेला कावळा विजुभाऊ
आपल्या मराठीमधे अनेक उपदेश कथा आहेत्...उपदेश सोप्या भाषेत कसा द्यायचा हे त्या कथा लिहीणाराला सहज जमुन जाते. या कथा केवळ आपणाला ठाउक असणारा उपदेश सांगतात असे नव्हे. त्यातुन आपणाला माहीत नसणारा नवा उपदेश ही तेवढाच मोलाचा असु शकतो. तो कळण्या साठी फक्त आपण आपला द्रुष्टीकोन बदलणे जरुरीचे आहे... इथे एक गोष्ट सांगतो..पहा तुम्हाला अशा इतर गोष्टी आठवता का? तुमच्या बुद्धी साठी हा एक नवा खेळ / चॅलेन्ज समजा.... हितोपादेश या पुस्तकात एक चिमणीची आणि माकडाची गोष्ट आहे... एक माकड पावसात भिजले होते.. त्याला थंडी वाजत होते.

हा माझा जीव तिच्या...

केशवसुमार ·

बेसनलाडू 29/03/2008 - 04:46
चित्रमय विडंबन आहे. तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल ! माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! हे विशेष आवडले. (तिरपा)बेसनलाडू

वरदा 29/03/2008 - 04:52
शेवट वाचेपर्यंत विचार करत बसले मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! मस्तच्....आणि एक्स्प्लेनेशन वाचून जीव भांड्यात पडला....

अघळ पघळ 29/03/2008 - 05:38
केशवराव पुन्हा लिहिते झालात ते पाहुन बरे वाटले पण ती नसती ओढून ताणून एप्रिल फूल वगैरे थापेबाजी कशासाठी? "वाचकांना तुमची विडंबने वाचून पोटशुळ होतो" वगैरे त्रागा केलात तो पण 'एप्रिल फूल' काय? काही (तिरपे) प्रतिसाद वाचल्याने आला तिच्यायला राग आणि रागाच्या भरात केले लिहिणे बंद आता राग ओसरल्यावर आलो पुन्हा परत! अशी प्रांजळ कबुली दिली असती तर काही बिघडले असते का? उलट आम्हाला तरी तुमह्च्या स्ट्रेटफॉरवर्‍डनेसचे कौतुकच वाटले असते ह्या नसत्या थापेबाजीपेक्षा! चला शेवटी देवदेवता आणि भट ह्यांमध्ये फक्त देवलोकांनाच विडंबनाचे कन्सेशन मिळणार असे दिसतय भटांचे मात्र काही खरे नाही :) -अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

केशवसुमार 29/03/2008 - 08:09
अघळपघळशेठ्/ताई, तुम्ही बाकी एकदम बरोब्बर ओळखलत ..कस काय जमत बॉ तुम्हाला? (आटोपशीर)केशवसुमार

प्राजु 29/03/2008 - 06:14
दिवस सत्कारणी लागला... केशवाचे विडंबन वाचले आत छान जेवण जाईल. केशवसुमार, एप्रिलफुल... चालेल. पण तुम्ही लिहिते झालात हेच चांगले आहे आमच्यासाठी. हे विडंबनही अतिशय खमंग झाले आहे हे सांगणे न लागे... खूप बरं वाटलं.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

सर्किट 29/03/2008 - 07:44
(केसु, ह्यावेळी मात्र आम्ही तुमच्या "प्रतिसाद न देणार्‍यांत" नाही, बरे का ?) मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! क्या बात है !!!!! - (हुळहुळणारा) सर्किट

विसोबा खेचर 29/03/2008 - 08:05
फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. नक्कीच मारला असता तुला! च्यायला तात्याला धमक्या? अरे जो तुझ्या स्नेहाचा भुकेला आहे त्याला विडंबनं बंद वगैरे करण्याच्या धमक्या? शोभतं का तुला हे? :) विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे.. हे मात्र सह्ही बोल्लास रे भोसडिच्या! (घे! हवी होती ना शिवी? चल, दिली!! ) ;) ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते.. चलो कोई बात नही! बर्‍याचश्या मंडळींचं हेच म्हणणं होतं. ते तू मानलंस, समजून घ्यायचा प्रयत्न केलास हेच मी तरी महत्वाचं मानतो, मोलाचं मानतो! चलो, अब हमेशा आगे बढो, यही हमारी शुभकामना! आता ब्याक टू तुझे विडंबन... मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! मस्त! 'रोमांचपर्व' हा शब्द आवडला.. जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील, माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! हे कडवं सर्वात मस्त..! असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो....! :) आपला, (केशवाचा शिवराळ मित्र!) तात्या.

ऋषिकेश 29/03/2008 - 09:56
दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !
हा हा हा :))) सगळे विडंबनच सह्ही!!.. अजून येऊ दे! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 29/03/2008 - 17:59
मि.पा.च्या रंगमंचावरचा पुनर्प्रवेश एकदम झोकात! एकदम 'दादा' विडंबन!!;)) (अवांतर - आता तुमच्या स्वागताला एक विडंबन सादर करणं आलं. टाकतो लवकरच.) चतुरंग

केशवसुमार 31/03/2008 - 09:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.

बेसनलाडू 29/03/2008 - 04:46
चित्रमय विडंबन आहे. तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल ! माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! हे विशेष आवडले. (तिरपा)बेसनलाडू

वरदा 29/03/2008 - 04:52
शेवट वाचेपर्यंत विचार करत बसले मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! मस्तच्....आणि एक्स्प्लेनेशन वाचून जीव भांड्यात पडला....

अघळ पघळ 29/03/2008 - 05:38
केशवराव पुन्हा लिहिते झालात ते पाहुन बरे वाटले पण ती नसती ओढून ताणून एप्रिल फूल वगैरे थापेबाजी कशासाठी? "वाचकांना तुमची विडंबने वाचून पोटशुळ होतो" वगैरे त्रागा केलात तो पण 'एप्रिल फूल' काय? काही (तिरपे) प्रतिसाद वाचल्याने आला तिच्यायला राग आणि रागाच्या भरात केले लिहिणे बंद आता राग ओसरल्यावर आलो पुन्हा परत! अशी प्रांजळ कबुली दिली असती तर काही बिघडले असते का? उलट आम्हाला तरी तुमह्च्या स्ट्रेटफॉरवर्‍डनेसचे कौतुकच वाटले असते ह्या नसत्या थापेबाजीपेक्षा! चला शेवटी देवदेवता आणि भट ह्यांमध्ये फक्त देवलोकांनाच विडंबनाचे कन्सेशन मिळणार असे दिसतय भटांचे मात्र काही खरे नाही :) -अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

केशवसुमार 29/03/2008 - 08:09
अघळपघळशेठ्/ताई, तुम्ही बाकी एकदम बरोब्बर ओळखलत ..कस काय जमत बॉ तुम्हाला? (आटोपशीर)केशवसुमार

प्राजु 29/03/2008 - 06:14
दिवस सत्कारणी लागला... केशवाचे विडंबन वाचले आत छान जेवण जाईल. केशवसुमार, एप्रिलफुल... चालेल. पण तुम्ही लिहिते झालात हेच चांगले आहे आमच्यासाठी. हे विडंबनही अतिशय खमंग झाले आहे हे सांगणे न लागे... खूप बरं वाटलं.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

सर्किट 29/03/2008 - 07:44
(केसु, ह्यावेळी मात्र आम्ही तुमच्या "प्रतिसाद न देणार्‍यांत" नाही, बरे का ?) मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! क्या बात है !!!!! - (हुळहुळणारा) सर्किट

विसोबा खेचर 29/03/2008 - 08:05
फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. नक्कीच मारला असता तुला! च्यायला तात्याला धमक्या? अरे जो तुझ्या स्नेहाचा भुकेला आहे त्याला विडंबनं बंद वगैरे करण्याच्या धमक्या? शोभतं का तुला हे? :) विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे.. हे मात्र सह्ही बोल्लास रे भोसडिच्या! (घे! हवी होती ना शिवी? चल, दिली!! ) ;) ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते.. चलो कोई बात नही! बर्‍याचश्या मंडळींचं हेच म्हणणं होतं. ते तू मानलंस, समजून घ्यायचा प्रयत्न केलास हेच मी तरी महत्वाचं मानतो, मोलाचं मानतो! चलो, अब हमेशा आगे बढो, यही हमारी शुभकामना! आता ब्याक टू तुझे विडंबन... मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! मस्त! 'रोमांचपर्व' हा शब्द आवडला.. जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील, माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! हे कडवं सर्वात मस्त..! असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो....! :) आपला, (केशवाचा शिवराळ मित्र!) तात्या.

ऋषिकेश 29/03/2008 - 09:56
दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !
हा हा हा :))) सगळे विडंबनच सह्ही!!.. अजून येऊ दे! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 29/03/2008 - 17:59
मि.पा.च्या रंगमंचावरचा पुनर्प्रवेश एकदम झोकात! एकदम 'दादा' विडंबन!!;)) (अवांतर - आता तुमच्या स्वागताला एक विडंबन सादर करणं आलं. टाकतो लवकरच.) चतुरंग

केशवसुमार 31/03/2008 - 09:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.
लेखनविषय:
१ एप्रिल जसा जवळ येऊ लागला तसे मिपाकरांना कसे फुल करवे ह्या विचारत होतोच, तेव्हड्यात चतुरंगशेठचे निवेदन वाचले... आणि डोक्यात किडा आला...१ एप्रिलला अजून ४-५ दिवस बाकी होते.. पण डोक्यात आलेला किडा गप्प कसा बसून देईल.. म्हणलं सगळे जण १ एप्रिलला एप्रिल फुल करतील आपण जरा आधीच करावे..आणि मग आमचा निर्णय प्रकाशित केले.. पण धडाधड आलेल्या प्रतिसादामुळे घाबरलो..म्हणलं जस्त नको ताणायला..फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो..

छोट्या डॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इनोबा म्हणे ·

आमच्या पण.... अवांतर : डॉन्या, सध्या मिपावर मदिराविषयक लिहीणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडण्यासारखं आहे.... तेव्हा तु आपला 'ऊसाचा' रस घेउनच वाढदिवस साजरा कर..त्याने झोपही 'गाढ' लागते असं म्हणतात ;) (शुभेच्छुक) छोटी टिंगी ;)

कारकुन 29/03/2008 - 04:24
तात्या विडंबनांपेक्षा हे वाढदिवसांचे बोर्ड जास्त वात आणतात असे वाटत नाही का? कृपया विचार करा! असो, 'छोटा डॉन' ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (शुभेच्छुक) कारकुन

In reply to by कारकुन

शुभेच्छा देणे वा सुयश चिंतणे यातील कोणत्या बाबी आपल्याला वात आणतात ते सांगा.... शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... असो, याबाबत काय तो अंतिम निर्णय जनरल डायर घेतीलच परंतु तुमच्या वाढदिवशी असे 'वात' आणनारे बोर्ड लागणार नाहीत याची जबाबदारी आमची..... कळावे, लोभ असावा. छोटी टिंगी ;) अवांतर : तुम्ही नुकतेच रुजू झालेले 'कारकुन' दिसताय....असो, मिपावर सर्वांचेच स्वागत आहे.

वरदा 29/03/2008 - 04:53
शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... १००% सहमत

छोटा डॉन 29/03/2008 - 10:20
मिस़ळपावच्या म्हणजे माझ्या दुसर्‍या कुटुबांकडून मिळालेल्या ह्या शुभेच्छांबद्दल मी आपले आभार मानून आपल्या प्रेमाची किंमत कमी करत नाही ... आपला स्नेह असाच वॄद्धिंगत होत राहो हिच "विठ्ठलाचरणी " प्रार्थना ... सध्या थोडे घरच्यांसाथी वेळ देत असल्यामुले मला गेले ८ दिवस "मिपाच्या कट्ट्यावर व खास करून पुण्यातील समारंभात" येणे जमले नाही या बद्दल तहेदिलसे माफी मागतो ... लवकरच "धमु" शी बोलुन पुढचे ठरवू ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनापासुन 29/03/2008 - 10:32
छोटे डॉन काका.... आपल्या वर्धापन दिनाला मनापासुन शुभेच्छा.. मि प कट्ट्या ची आय्डीया साक्षात तुमची होती..पण तुम्हीच दान्डी मारली असे कळते. तुम्ही काडी टाकली धमु ने ती आगोटी फुंकर ( कसली ते विचारु नका) मारुन पेटती ठेवली ..हे सर्व कळाले. पुन्हा केवळ काड्या टाकुन निघोन जाणार नाही ऐसे आश्वासन या वाढदिवसी द्या...कट्टावर हजेरी लावाल असे ही आश्वासन द्या ...( छो.डॉन की तलाश ११ कट्टों के मि पा कर कर रहे है) तुम्च्या वर्धापन दिनास आम्ही सगळे हे गाणे गातो डॉन चाचा तुम कितने अच्छे ;तुम्हे प्यार करते सब बच्चे...... ( बाय द वे.....घोड्या किती वर्षाचा झाला हो. अजुन लोळत पडलाय) मनापासुन शुभेच्छा..

In reply to by विसोबा खेचर

झालं! लागली का वाट!! आता आमच्या शुभेच्छांना कोण विचारणार!!:)) मी पण आता प्रत्येक शुभेच्छेबरोबर ऍजेलिना जोली किंवा जेसिका अल्बा यांचे (सवस्त्र) फोटो पाठवायला सुरवात करणार आहे...:))))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 29/03/2008 - 11:52
डांबिसा, तू अमेरीकेत राहतोस ना? अरे ज्या बाईवर मी एकेकाळी मनापसून प्रेम केलं आणि आजही करतो, अशी एक बाई तिथे राहते. तिचं नांव सिंडी क्रॉफर्ड! तिचंही एखादं भेटकार्ड बनवून टाकलंस तरी चालेल...:) बाय द वे, मिपावर एकदा मी सिंडी क्रॉफर्डच्या अमेरीकेतील पत्त्याविषयी व फोन नंबर विषयी विचारणा केली होती, ती चर्चा इथे वाच आणि त्याबाबत जर तुला काही माहिती असेल तर त्याच चर्चेत ती माहिती दे! इथे अधिक विषयांतर नको असे वाटते.. आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या क्रॉफर्ड! जळ्ळं मी मरेन तेव्हा पोचवायला ती सिंडीही यायची नाही आणि आमची अनुष्काही यायची नाही! :) [स्वगत!]

संजीव नाईक 29/03/2008 - 14:01
डॉनराव कुणास ठाऊक पण तुमचा जन्मदिवस मिपावर साजरा होतो. हा सर्वांत मोठा इतिहास असलेल्या मिपा नावावर वेगळा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि शुभच्छांचा वर्षाव झाला त्यांचे अभिनंदन करण्यार्यामध्ये श्रीमान ....... आघाडीवर होते. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. व ती राहोत दीर्घकाळ या मिपा डॉन पदावर राहाण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला. मिपाचे जेष्ठ नेते ............ यांनी आपला कर्यकरणीने पारित केलेला ठराव ......... दाखविला हा ठराव त्यांनी मिपा वर सादर करुन प्रतिक्रिये साठी सोपविला. आपणास दीर्घयुरारोग्य लाभावे ही मिपा जवळ प्रार्थना.... कळावे लोभ नसावा........ संजीव

झकासराव 29/03/2008 - 17:43
छोटा डॉन तुला खुप सार्‍या शुभेच्छा! आणि तो छोटा असल्याने आशिर्वाद देखील :) अवांतर : माझ्या लहान भावाचा वाढदिवस देखील मार्च मध्येच असतो. आणि त्याने जास्त दंगा केला की मी त्याला चिडवत असायचो की तु शिमग्याच्या महिन्यात जन्माला आला आहेस म्हणून एवढी बोंबाबोंब करत असतोस :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 09:49
च्यामारी, आम्ही म्हणजे नेहमीच वरातीमागून घोड॑... असो, डॉन्या, वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा !!!! खुप खुप मोठा हो!!! आभाळाहूनही मोठा.....पण रहा मात्र "छोटा डॉन" :-)) चला, आपल्याकडून करायच॑ काम झाल॑....ए भौ...आता पार्टी कधी??????? - धम्या.

आमच्या पण.... अवांतर : डॉन्या, सध्या मिपावर मदिराविषयक लिहीणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडण्यासारखं आहे.... तेव्हा तु आपला 'ऊसाचा' रस घेउनच वाढदिवस साजरा कर..त्याने झोपही 'गाढ' लागते असं म्हणतात ;) (शुभेच्छुक) छोटी टिंगी ;)

कारकुन 29/03/2008 - 04:24
तात्या विडंबनांपेक्षा हे वाढदिवसांचे बोर्ड जास्त वात आणतात असे वाटत नाही का? कृपया विचार करा! असो, 'छोटा डॉन' ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (शुभेच्छुक) कारकुन

In reply to by कारकुन

शुभेच्छा देणे वा सुयश चिंतणे यातील कोणत्या बाबी आपल्याला वात आणतात ते सांगा.... शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... असो, याबाबत काय तो अंतिम निर्णय जनरल डायर घेतीलच परंतु तुमच्या वाढदिवशी असे 'वात' आणनारे बोर्ड लागणार नाहीत याची जबाबदारी आमची..... कळावे, लोभ असावा. छोटी टिंगी ;) अवांतर : तुम्ही नुकतेच रुजू झालेले 'कारकुन' दिसताय....असो, मिपावर सर्वांचेच स्वागत आहे.

वरदा 29/03/2008 - 04:53
शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... १००% सहमत

छोटा डॉन 29/03/2008 - 10:20
मिस़ळपावच्या म्हणजे माझ्या दुसर्‍या कुटुबांकडून मिळालेल्या ह्या शुभेच्छांबद्दल मी आपले आभार मानून आपल्या प्रेमाची किंमत कमी करत नाही ... आपला स्नेह असाच वॄद्धिंगत होत राहो हिच "विठ्ठलाचरणी " प्रार्थना ... सध्या थोडे घरच्यांसाथी वेळ देत असल्यामुले मला गेले ८ दिवस "मिपाच्या कट्ट्यावर व खास करून पुण्यातील समारंभात" येणे जमले नाही या बद्दल तहेदिलसे माफी मागतो ... लवकरच "धमु" शी बोलुन पुढचे ठरवू ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनापासुन 29/03/2008 - 10:32
छोटे डॉन काका.... आपल्या वर्धापन दिनाला मनापासुन शुभेच्छा.. मि प कट्ट्या ची आय्डीया साक्षात तुमची होती..पण तुम्हीच दान्डी मारली असे कळते. तुम्ही काडी टाकली धमु ने ती आगोटी फुंकर ( कसली ते विचारु नका) मारुन पेटती ठेवली ..हे सर्व कळाले. पुन्हा केवळ काड्या टाकुन निघोन जाणार नाही ऐसे आश्वासन या वाढदिवसी द्या...कट्टावर हजेरी लावाल असे ही आश्वासन द्या ...( छो.डॉन की तलाश ११ कट्टों के मि पा कर कर रहे है) तुम्च्या वर्धापन दिनास आम्ही सगळे हे गाणे गातो डॉन चाचा तुम कितने अच्छे ;तुम्हे प्यार करते सब बच्चे...... ( बाय द वे.....घोड्या किती वर्षाचा झाला हो. अजुन लोळत पडलाय) मनापासुन शुभेच्छा..

In reply to by विसोबा खेचर

झालं! लागली का वाट!! आता आमच्या शुभेच्छांना कोण विचारणार!!:)) मी पण आता प्रत्येक शुभेच्छेबरोबर ऍजेलिना जोली किंवा जेसिका अल्बा यांचे (सवस्त्र) फोटो पाठवायला सुरवात करणार आहे...:))))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 29/03/2008 - 11:52
डांबिसा, तू अमेरीकेत राहतोस ना? अरे ज्या बाईवर मी एकेकाळी मनापसून प्रेम केलं आणि आजही करतो, अशी एक बाई तिथे राहते. तिचं नांव सिंडी क्रॉफर्ड! तिचंही एखादं भेटकार्ड बनवून टाकलंस तरी चालेल...:) बाय द वे, मिपावर एकदा मी सिंडी क्रॉफर्डच्या अमेरीकेतील पत्त्याविषयी व फोन नंबर विषयी विचारणा केली होती, ती चर्चा इथे वाच आणि त्याबाबत जर तुला काही माहिती असेल तर त्याच चर्चेत ती माहिती दे! इथे अधिक विषयांतर नको असे वाटते.. आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या क्रॉफर्ड! जळ्ळं मी मरेन तेव्हा पोचवायला ती सिंडीही यायची नाही आणि आमची अनुष्काही यायची नाही! :) [स्वगत!]

संजीव नाईक 29/03/2008 - 14:01
डॉनराव कुणास ठाऊक पण तुमचा जन्मदिवस मिपावर साजरा होतो. हा सर्वांत मोठा इतिहास असलेल्या मिपा नावावर वेगळा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि शुभच्छांचा वर्षाव झाला त्यांचे अभिनंदन करण्यार्यामध्ये श्रीमान ....... आघाडीवर होते. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. व ती राहोत दीर्घकाळ या मिपा डॉन पदावर राहाण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला. मिपाचे जेष्ठ नेते ............ यांनी आपला कर्यकरणीने पारित केलेला ठराव ......... दाखविला हा ठराव त्यांनी मिपा वर सादर करुन प्रतिक्रिये साठी सोपविला. आपणास दीर्घयुरारोग्य लाभावे ही मिपा जवळ प्रार्थना.... कळावे लोभ नसावा........ संजीव

झकासराव 29/03/2008 - 17:43
छोटा डॉन तुला खुप सार्‍या शुभेच्छा! आणि तो छोटा असल्याने आशिर्वाद देखील :) अवांतर : माझ्या लहान भावाचा वाढदिवस देखील मार्च मध्येच असतो. आणि त्याने जास्त दंगा केला की मी त्याला चिडवत असायचो की तु शिमग्याच्या महिन्यात जन्माला आला आहेस म्हणून एवढी बोंबाबोंब करत असतोस :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 09:49
च्यामारी, आम्ही म्हणजे नेहमीच वरातीमागून घोड॑... असो, डॉन्या, वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा !!!! खुप खुप मोठा हो!!! आभाळाहूनही मोठा.....पण रहा मात्र "छोटा डॉन" :-)) चला, आपल्याकडून करायच॑ काम झाल॑....ए भौ...आता पार्टी कधी??????? - धम्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो,आज दि. २९ मार्च रोजी आपला छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद याचा वाढदिवस आहे. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. मिसळपाव परिवारातर्फे छोटा डॉन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! डॉनराव हॅप्पी बर्थ डे बरं का! आता पार्टी कधी देणार :)

भटकंती गाणी -२

सृष्टीलावण्या ·

भाऊ रूपारेलमधीलच की. आम्ही कॉलेजात असतांना महमूदचा पडोसन सिनेमा आला. तेव्हा याने त्याच्यासारखी शेंडिसह वेषभूषा केली होती. हा फारच लोकप्रिय होता. याच्या अवतीभोवती अनेक पोरे सदासर्वदा असायची. पण हा आर्ट्स ला अस्ल्यामुळे आमचा संबंध कधी आला नाही. ओळखहि झाली नाही. हे गाणे याचे हे वचून बरे वाटले. माहितीबद्दल धन्यवाद उदयशेठ. रुपारेल की जै. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वाचक्नवी 04/08/2014 - 22:19
जंबोजेट जंबोजेट लंडन -मुंबै प्रवास थेट जगलो वाचलो पुन्हा भेट जंबोजेट जंबोजेट झुईई... घराला धडक दाराला कडक पकडली गाडी आणि निघाला तडक विमानतळावर शोधतोय स्थळ भारत सोडून काढतोय पळ उंच आकाशामधले ढग चमकून पाही सारे जग भेदून गेले एक विमान पंखावरती देऊन ताण पंखाला त्या पंखे नव्हते विमानाला शेपूट होते वायू सागरी तरते जेट जंबोजेट जंबोजेट झुईइई विमानात या यानात नव्हती कसली यातायात आकाशाला खिडकी होती डोकावणारी डोकी होती प्रत्येकाशी सलगी होती खुर्चीला एक पट्टा होता फास त्याचा पक्का होता मुलगी आली माझ्याजवळ म्हणते गेला विमान तळ बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ इथे सेवेला सुंदर गाणी इथे शिबंदी शौच नहाणी बिअर ब्रँडी बाटली फुटली लिंबू सरबत तहान मिटली इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा महाराजाचा होऊन भाचा एकच फेरी मोठं बजेट जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई सगळे होते शांत शांत विमान होते आकाशात त्यात होतं माथेफिरू त्यानी केलं काम सुरु तो म्हणाला पायलटला विमान वळव बैरुटला विमान उतरव त्या शेतात पिस्तूल आहे या हातात त्यात आहेत सहा बुलेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईई प्रत्येक देशात कस्टम्स आहेत तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत लगेज बॅगेज तपासतात सारे प्रवासी तपासतात त्यात असला स्मगलर तर गोंधळामधे पडते भर सोन्याची विट त्याच्याजवळ सामानाची ढवळाढवळ पोलीस त्याला पकडतात सारे प्रवासी रखडतात बाहेर पडायला होतो लेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई

भाऊ रूपारेलमधीलच की. आम्ही कॉलेजात असतांना महमूदचा पडोसन सिनेमा आला. तेव्हा याने त्याच्यासारखी शेंडिसह वेषभूषा केली होती. हा फारच लोकप्रिय होता. याच्या अवतीभोवती अनेक पोरे सदासर्वदा असायची. पण हा आर्ट्स ला अस्ल्यामुळे आमचा संबंध कधी आला नाही. ओळखहि झाली नाही. हे गाणे याचे हे वचून बरे वाटले. माहितीबद्दल धन्यवाद उदयशेठ. रुपारेल की जै. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वाचक्नवी 04/08/2014 - 22:19
जंबोजेट जंबोजेट लंडन -मुंबै प्रवास थेट जगलो वाचलो पुन्हा भेट जंबोजेट जंबोजेट झुईई... घराला धडक दाराला कडक पकडली गाडी आणि निघाला तडक विमानतळावर शोधतोय स्थळ भारत सोडून काढतोय पळ उंच आकाशामधले ढग चमकून पाही सारे जग भेदून गेले एक विमान पंखावरती देऊन ताण पंखाला त्या पंखे नव्हते विमानाला शेपूट होते वायू सागरी तरते जेट जंबोजेट जंबोजेट झुईइई विमानात या यानात नव्हती कसली यातायात आकाशाला खिडकी होती डोकावणारी डोकी होती प्रत्येकाशी सलगी होती खुर्चीला एक पट्टा होता फास त्याचा पक्का होता मुलगी आली माझ्याजवळ म्हणते गेला विमान तळ बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ इथे सेवेला सुंदर गाणी इथे शिबंदी शौच नहाणी बिअर ब्रँडी बाटली फुटली लिंबू सरबत तहान मिटली इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा महाराजाचा होऊन भाचा एकच फेरी मोठं बजेट जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई सगळे होते शांत शांत विमान होते आकाशात त्यात होतं माथेफिरू त्यानी केलं काम सुरु तो म्हणाला पायलटला विमान वळव बैरुटला विमान उतरव त्या शेतात पिस्तूल आहे या हातात त्यात आहेत सहा बुलेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईई प्रत्येक देशात कस्टम्स आहेत तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत लगेज बॅगेज तपासतात सारे प्रवासी तपासतात त्यात असला स्मगलर तर गोंधळामधे पडते भर सोन्याची विट त्याच्याजवळ सामानाची ढवळाढवळ पोलीस त्याला पकडतात सारे प्रवासी रखडतात बाहेर पडायला होतो लेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई
3