मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंमत

सचिन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला असेच आलेले ढकल निरोप ... तुम्हांपैकी कित्येकांनी वाचलेही असतील...आणि काहींनी नसतीलही ... १. आयुष्यात आपण कधी ना कधी हे प्रश्न स्वतःला विचारलेच पाहिजेत : आपण कोण आहोत ? कोठून आलो आहोत ? कोठे निघलो आहोत ? आणि जेंव्हा तिठे पोहोचू, तेंव्हा ...तिथले... बार उघडे असतील का ...? २. जो एकटा पितो तो नरकलोकात जातो जो दोस्तांबरोबर पितो तो स्वर्गलोकात जातो आणि...जो पीतच नाही तो...तो..."जसलोकात" जातो...! ३.

दिवस जुने ते स्मरायचे

केशवसुमार ·

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 01:11
माझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशी पायर्‍या चुकून पडायचे हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :) अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 01:38
अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) बाकी इडंबन फर्मास... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 01:32
वाटेत शोध बेदाणे भरारे ग्लास हे पार वाटावा सुरे चा भार घोटात रिकामे करायचे यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच. (वाचक)बेसनलाडू

प्राजु Wed, 03/26/2008 - 03:09
फर्मास विडंबन... रस्त्यात हिंडत जाणे वाटेत शोध बे दाणे चकण्यास दाणे ते असायचे हे एकदम भारी... - (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:17
प्रिय केशवराव, तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे ! घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की ! तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून..... उदय सप्रे

केशवसुमार Wed, 03/26/2008 - 17:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 01:11
माझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशी पायर्‍या चुकून पडायचे हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :) अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 01:38
अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) बाकी इडंबन फर्मास... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 01:32
वाटेत शोध बेदाणे भरारे ग्लास हे पार वाटावा सुरे चा भार घोटात रिकामे करायचे यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच. (वाचक)बेसनलाडू

प्राजु Wed, 03/26/2008 - 03:09
फर्मास विडंबन... रस्त्यात हिंडत जाणे वाटेत शोध बे दाणे चकण्यास दाणे ते असायचे हे एकदम भारी... - (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:17
प्रिय केशवराव, तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे ! घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की ! तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून..... उदय सप्रे

केशवसुमार Wed, 03/26/2008 - 17:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
लेखनविषय:
वेलणकरशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (वेलणकरशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे

रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे

गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली

पुणेरी पाट्या

ठणठणपाळ ·

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:23
इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती. सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे.. पुण्याचे पेशवे

In reply to by मदनबाण

चतुरंग Fri, 03/28/2008 - 07:20
आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे? फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!! आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

सुशील Fri, 03/28/2008 - 09:28
(हागरा!) तात्या. तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.

In reply to by विसोबा खेचर

सुशील Fri, 03/28/2008 - 09:39
तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका

मदनबाण Fri, 03/28/2008 - 08:24
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!! (संत गाडगेबाबा प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 12:44
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले 'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 03/30/2008 - 13:10
पेठकर साहेब गल्ल्त नको, बसणार्‍यास= २०१ दंड दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस नविन निविदा :-- दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 13:22
गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे. जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 03/30/2008 - 14:12
बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे. मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.

मनापासुन Fri, 03/28/2008 - 19:33
कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही. रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:23
इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती. सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे.. पुण्याचे पेशवे

In reply to by मदनबाण

चतुरंग Fri, 03/28/2008 - 07:20
आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे? फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!! आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

सुशील Fri, 03/28/2008 - 09:28
(हागरा!) तात्या. तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.

In reply to by विसोबा खेचर

सुशील Fri, 03/28/2008 - 09:39
तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका

मदनबाण Fri, 03/28/2008 - 08:24
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!! (संत गाडगेबाबा प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 12:44
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले 'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 03/30/2008 - 13:10
पेठकर साहेब गल्ल्त नको, बसणार्‍यास= २०१ दंड दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस नविन निविदा :-- दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 13:22
गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे. जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 03/30/2008 - 14:12
बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे. मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.

मनापासुन Fri, 03/28/2008 - 19:33
कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही. रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.
लेखनविषय:
मित्रहो! वेळात वेळ काढून खालील वेब्साईट पहा. http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp पुणेरी पाट्यांचे अनेक नमुने बघायला मिळतील.

सरकारी परवानगीचे महत्व किती?

देवदत्त ·

चतुरंग Tue, 03/25/2008 - 22:07
कोणतीही जमीन परत मिळवण्याचा हक्क सरकारला असतो आणि त्यात राहती घरे, वसाहती सुध्दा अंतर्भूत असतात. उदा. रस्तारुंदीसाठी जमीन ताब्यात घेणे, धरणासाठी घेणे इ. आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग

अनिकेत Tue, 03/25/2008 - 23:05
Right to property भारतीय संविधानाच्या article 19(1)(f) आणि article 31 मध्ये मूलभूत अधिकारांमध्ये(fundamental rights) होता, परंतु नंतर (बहुधा ७८ साली article 31, १९(१)(फ) माहित नाही) काढून टाकण्यात आला. So, the right to proprty is no longer the fundamental right of the citizens of India. अर्थात, जर सरकार सबळ कारण देऊ शकले (जे ते देईलच), तर ते तुम्हाला राहत्या घरातूनही हुसकून लावू शकते. कुठेतरी ढेकणाच्या **त पर्यायी जागा देईल कदाचित. अनिकेत

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:27
आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 21:30
वनखात्याने आक्षेप घेऊन, न्यायालयाने बांधकामास बंदी घातल्यानंतरही काही बिल्डर्सनी आपापल्या इमारती पूर्ण केल्या. त्यांच्या पाठीशी निश्चितच नगरसेवकांचा, आमदारांचा आणि मंत्र्यांचा 'अर्थ'पूर्ण वरदहस्त असणारच. त्याशिवाय हे कसे शक्य आहे? सामान्य जनतेला ह्या सर्वाची कल्पना नसते. काही जुजबी चौकशा करून, त्यावर समाधान मानून, तो जन्मभराची पुंजी पणास लावत असतो. असे होऊ न देता त्या - त्या क्षेत्रातील नगरसेवक, प्रशासकिय अधिकारी ह्यांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्या शिवाय भ्रष्टाचाराच्या रक्तास चटावलेल्या ह्या हिंस्त्र श्वापदांना वचक बसणार नाही.

देवदत्त Sun, 03/30/2008 - 13:15
वेळेअभावी प्रतिक्रियेला उशीर झाला. माहितीबद्दल धन्यवाद. ह्यात योग्य त्या कारणासाठी जागा परत मिळविणे (त्यात रस्ता रूंदीकरणात थोडी जागा जाणे, पर्यायी जागा मिळणे हे आले) हे थोडेफार पटते. परंतू ह्यात नेहमीच समाधानकारक पर्याय मिळतात असे नाही असे ऐकले आहे. ह्याठिकाणी माझा मुद्दा होता की जर वनखात्याची जागा होती तर सरकारने परवानगी का दिली, काही कारणास्तव सरकारला हक्क मिळाला असेल तर मग आता सरकारी परवानगी रद्दबातल ठरविणे कितपत योग्य आहे? कारण ह्यात आता गरजेकरीता जागा परत घेणे हे दिसत नाही पण सरकारचा निष्काळजीपणा दिसतो. इथे सरकारी अधिकार्‍यांचा दोष लक्षात घेतला जात नाही आहे. त्यातल्या त्यात सरकारी वकीलांचा युक्तिवाद मला तरी हास्यास्पद वाटला. पण न्यायालयाने तो मंजूर केला त्यामुळेच मी म्हटले की सरकारी परवानगीला काही महत्वच राहिले नाही आहे. मग अनधिकृत झोपडपट्ट्या अधिकृत करण्यामागच्या सरकारी पावलांवर न्यायालय का वेसण घालत नाही असे वाटते.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 17:28
परवानगी देणारे वनखात्याचे, कलेक्टर ऑफिसमधले तसेच महापालिकेतील्/ग्रामपंचायतीतील विविध सरकारी/नइमसरकारी अधिकारी, जागा विकणारे बिल्डर यांचा गुन्हा नाही काय? असेल तर काय कारवाई त्यांच्याविरूद्ध झाली? जागा विकत घेणा-यांना नुकसानभरपाई कोण देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मदनबाण Sun, 03/30/2008 - 18:06
प्रत्येक ठिकाणी नवे उल्हासनगर बनत राहणार आणि वनसंपदा अशीच नष्ट होत राहणार.टेबला खालुन पैसे दिले जाणार आणि इललीगल काम लगेच लीगल होत जाणार..... भुखंडा चे श्रिखंड सर्व मिळुन खाणार आणि नंदलाल सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी मात्र जेल यात्रा करत राहणारा..... (वनप्रेमी ठाणेकर) मदनबाण

चतुरंग Tue, 03/25/2008 - 22:07
कोणतीही जमीन परत मिळवण्याचा हक्क सरकारला असतो आणि त्यात राहती घरे, वसाहती सुध्दा अंतर्भूत असतात. उदा. रस्तारुंदीसाठी जमीन ताब्यात घेणे, धरणासाठी घेणे इ. आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग

अनिकेत Tue, 03/25/2008 - 23:05
Right to property भारतीय संविधानाच्या article 19(1)(f) आणि article 31 मध्ये मूलभूत अधिकारांमध्ये(fundamental rights) होता, परंतु नंतर (बहुधा ७८ साली article 31, १९(१)(फ) माहित नाही) काढून टाकण्यात आला. So, the right to proprty is no longer the fundamental right of the citizens of India. अर्थात, जर सरकार सबळ कारण देऊ शकले (जे ते देईलच), तर ते तुम्हाला राहत्या घरातूनही हुसकून लावू शकते. कुठेतरी ढेकणाच्या **त पर्यायी जागा देईल कदाचित. अनिकेत

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:27
आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 21:30
वनखात्याने आक्षेप घेऊन, न्यायालयाने बांधकामास बंदी घातल्यानंतरही काही बिल्डर्सनी आपापल्या इमारती पूर्ण केल्या. त्यांच्या पाठीशी निश्चितच नगरसेवकांचा, आमदारांचा आणि मंत्र्यांचा 'अर्थ'पूर्ण वरदहस्त असणारच. त्याशिवाय हे कसे शक्य आहे? सामान्य जनतेला ह्या सर्वाची कल्पना नसते. काही जुजबी चौकशा करून, त्यावर समाधान मानून, तो जन्मभराची पुंजी पणास लावत असतो. असे होऊ न देता त्या - त्या क्षेत्रातील नगरसेवक, प्रशासकिय अधिकारी ह्यांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्या शिवाय भ्रष्टाचाराच्या रक्तास चटावलेल्या ह्या हिंस्त्र श्वापदांना वचक बसणार नाही.

देवदत्त Sun, 03/30/2008 - 13:15
वेळेअभावी प्रतिक्रियेला उशीर झाला. माहितीबद्दल धन्यवाद. ह्यात योग्य त्या कारणासाठी जागा परत मिळविणे (त्यात रस्ता रूंदीकरणात थोडी जागा जाणे, पर्यायी जागा मिळणे हे आले) हे थोडेफार पटते. परंतू ह्यात नेहमीच समाधानकारक पर्याय मिळतात असे नाही असे ऐकले आहे. ह्याठिकाणी माझा मुद्दा होता की जर वनखात्याची जागा होती तर सरकारने परवानगी का दिली, काही कारणास्तव सरकारला हक्क मिळाला असेल तर मग आता सरकारी परवानगी रद्दबातल ठरविणे कितपत योग्य आहे? कारण ह्यात आता गरजेकरीता जागा परत घेणे हे दिसत नाही पण सरकारचा निष्काळजीपणा दिसतो. इथे सरकारी अधिकार्‍यांचा दोष लक्षात घेतला जात नाही आहे. त्यातल्या त्यात सरकारी वकीलांचा युक्तिवाद मला तरी हास्यास्पद वाटला. पण न्यायालयाने तो मंजूर केला त्यामुळेच मी म्हटले की सरकारी परवानगीला काही महत्वच राहिले नाही आहे. मग अनधिकृत झोपडपट्ट्या अधिकृत करण्यामागच्या सरकारी पावलांवर न्यायालय का वेसण घालत नाही असे वाटते.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 17:28
परवानगी देणारे वनखात्याचे, कलेक्टर ऑफिसमधले तसेच महापालिकेतील्/ग्रामपंचायतीतील विविध सरकारी/नइमसरकारी अधिकारी, जागा विकणारे बिल्डर यांचा गुन्हा नाही काय? असेल तर काय कारवाई त्यांच्याविरूद्ध झाली? जागा विकत घेणा-यांना नुकसानभरपाई कोण देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मदनबाण Sun, 03/30/2008 - 18:06
प्रत्येक ठिकाणी नवे उल्हासनगर बनत राहणार आणि वनसंपदा अशीच नष्ट होत राहणार.टेबला खालुन पैसे दिले जाणार आणि इललीगल काम लगेच लीगल होत जाणार..... भुखंडा चे श्रिखंड सर्व मिळुन खाणार आणि नंदलाल सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी मात्र जेल यात्रा करत राहणारा..... (वनप्रेमी ठाणेकर) मदनबाण
काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच. २ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते.

मी नाही अभ्यास केला

देवदत्त ·

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 21:30
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईन दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा बाबांचं थोबाड पहा थोबाड पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला :) तात्या.

देवदत्त Tue, 03/25/2008 - 21:34
धन्यवाद तात्या, ह्यातील 'बकरा' आणि 'थोबाड पहा' हे शब्द असल्यासारखे वाटत होते. कडवी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

ठणठणपाळ Tue, 03/25/2008 - 22:24
>रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? मी असं ऐकलं आहे, रात्रीचे वाजले दहा झोप आली पहा डुलक्या घेण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला ठणठणपाळ

In reply to by ठणठणपाळ

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 08:46
रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? हो खाल्ला आहे. काय म्हणणं आहे तुमचं?!:) बाय द वे, रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बानं तरी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? असं ठसक्यात तर तुम्हाला विचारायचं नव्हतं ना?:) ठणठणपाळराव, 'बानं' ऐवजी 'बाबांनी' हा शब्द वापरल्यामुळे तुमच्या प्रश्नातली सगळी मजाच निघून गेली! :) असो... धन्यवाद ठणठणपाळराव, या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! असो.. आपला, ('बा' च्या आठवणीने अचानक हळवा झालेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ Wed, 03/26/2008 - 21:51
>खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! वाचून वाईट वाटलं. यालाच जीवन ऐसे नाव..आणखी काय! ठणठणपाळ

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2008 - 12:06
या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! तात्या, डोळे भरून आले. फार वाईट प्रसंग. असो. ईश्वरेच्छा, दूसरे काय म्हणणार आपण.

प्रमोद देव Wed, 03/26/2008 - 08:55
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईने दिला मार रड रड रडण्यात वेळ गेला मी नाही अभ्यास केला

yogeshpatil Sat, 09/20/2008 - 02:23
रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला पण मी नाही अभ्यास केला

In reply to by yogeshpatil

हे माझ्यासाठी असणार पहा कसं ते: ;-) रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला बघा मी अभ्यास केला! ("तारका") अदिती

विनायक प्रभू Sat, 09/20/2008 - 08:33
http://vipravani.wordpress.com/ मला कविता येत नाही. नाही तर ह्या कवितेत आधुनिकपणा आणला असता. बा लोक बाप असतात. ते काय पण करु शकतात. वि.प्र.

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 21:30
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईन दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा बाबांचं थोबाड पहा थोबाड पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला :) तात्या.

देवदत्त Tue, 03/25/2008 - 21:34
धन्यवाद तात्या, ह्यातील 'बकरा' आणि 'थोबाड पहा' हे शब्द असल्यासारखे वाटत होते. कडवी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

ठणठणपाळ Tue, 03/25/2008 - 22:24
>रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? मी असं ऐकलं आहे, रात्रीचे वाजले दहा झोप आली पहा डुलक्या घेण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला ठणठणपाळ

In reply to by ठणठणपाळ

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 08:46
रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? हो खाल्ला आहे. काय म्हणणं आहे तुमचं?!:) बाय द वे, रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बानं तरी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? असं ठसक्यात तर तुम्हाला विचारायचं नव्हतं ना?:) ठणठणपाळराव, 'बानं' ऐवजी 'बाबांनी' हा शब्द वापरल्यामुळे तुमच्या प्रश्नातली सगळी मजाच निघून गेली! :) असो... धन्यवाद ठणठणपाळराव, या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! असो.. आपला, ('बा' च्या आठवणीने अचानक हळवा झालेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ Wed, 03/26/2008 - 21:51
>खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! वाचून वाईट वाटलं. यालाच जीवन ऐसे नाव..आणखी काय! ठणठणपाळ

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2008 - 12:06
या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! तात्या, डोळे भरून आले. फार वाईट प्रसंग. असो. ईश्वरेच्छा, दूसरे काय म्हणणार आपण.

प्रमोद देव Wed, 03/26/2008 - 08:55
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईने दिला मार रड रड रडण्यात वेळ गेला मी नाही अभ्यास केला

yogeshpatil Sat, 09/20/2008 - 02:23
रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला पण मी नाही अभ्यास केला

In reply to by yogeshpatil

हे माझ्यासाठी असणार पहा कसं ते: ;-) रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला बघा मी अभ्यास केला! ("तारका") अदिती

विनायक प्रभू Sat, 09/20/2008 - 08:33
http://vipravani.wordpress.com/ मला कविता येत नाही. नाही तर ह्या कवितेत आधुनिकपणा आणला असता. बा लोक बाप असतात. ते काय पण करु शकतात. वि.प्र.
Taxonomy upgrade extras
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.

टवाळ्क्या

चेतन ·

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 19:47
चेतन, आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या मस्त रे! आपला, (मिपावरचा टवाळ) तात्या गोरे! :) अवांतर - जमल्यास तुझं नांव तेवढं देवनागरीत करून घे बाबा!

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 19:47
चेतन, आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या मस्त रे! आपला, (मिपावरचा टवाळ) तात्या गोरे! :) अवांतर - जमल्यास तुझं नांव तेवढं देवनागरीत करून घे बाबा!
आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या लोकांना असते रोजंचं टेन्शन, ते न घेणं हेचं असतं आमचं इन्टेन्शन त्यांना वटते आपण खूप पुढे जावे, आम्ही मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे आमच्याकडे विषयांची कमी कधीच नसते, क्रिकेटम्ध्ये हार जीत तर होतचं असते कट्ट्यावर बसुन आम्ही नेत्यांना शिव्या देतो, आम्ही मात्र फक्त टवाळ्क्या करतो ||

पुण्यातील एका स्कूटरचे आत्म(घातकी)व्रूत्त्.....(तमा पुणेकरांची "स्थूल्"मानाने क्षमा मागून)

उदय सप्रे ·

प्राजु Tue, 03/25/2008 - 23:18
हाहाहा... तू टांग सखे वर काय समजून टाकशी आज इंजिनास भरते धडकी सायलेन्सर पण तणतणतो..... हे एकदम सहीच.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:06
प्रिय प्राजु(सर्वव्यापी), आभिप्रायाबध्दल धन्यवाद ! माझ्या काही लिन्क्स ३ लेख आणि १ कविता मी दिल्या आहेत्,जमल्यास वाचून पहा आणि कळवा आपले मत. - उदय गंगाधर सप्रे-ठाणे.

प्राजु Tue, 03/25/2008 - 23:18
हाहाहा... तू टांग सखे वर काय समजून टाकशी आज इंजिनास भरते धडकी सायलेन्सर पण तणतणतो..... हे एकदम सहीच.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:06
प्रिय प्राजु(सर्वव्यापी), आभिप्रायाबध्दल धन्यवाद ! माझ्या काही लिन्क्स ३ लेख आणि १ कविता मी दिल्या आहेत्,जमल्यास वाचून पहा आणि कळवा आपले मत. - उदय गंगाधर सप्रे-ठाणे.
आमचे स्फूर्तीस्थान : संदीप खरे आणि आपले आवडते विडम्बनकार केशवराव..... बसतेस वरी तू जेंव्हा जीव बसका फुसका होतो पळण्याचे सुटते भान टायर ही फाटका होतो..... ऊर फाटुन नीज उडावी कल्लोळ तसा ओढवतो स्टिअरिंग दिशाहीन होते कुणीतरी* पोरका होतो.....

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३

विजुभाऊ ·

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:57
तात्या ईतर ठराव कुठे मांडू?नव्या चौकात का?

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 16:45
नव्या चौकात, नव्या लेखाने मांडावेत ऐशी आम्ही आपणास विणंतीवजा आज्ञा करितो! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/25/2008 - 14:15
विजुभाऊ जोरात सुटले आहेत्..सव्वीस अधिक एकशे ऐ॑शी महिन्या॑चा हिशेब कधीच मागे पडलाय...नव्हे॑.. आता उलटी गिनती सुरू झालीय्.. हो की नाही केशवसुमार? पण विजुभाऊ, खरेच छान लिहिताय्..तुमचे लिखाण वाचोन आम्हा॑स भाईकाका॑च्या 'पुरूषराज अळुरपा॑डेची' आठवण झाली आपला, (सरदार दंताड वैदु) प्रसाद दाढे

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 16:46
उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले. वा वा! मस्त भाषा! कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या हे तर लैच भारी! :) झक्कास बर्र का विजूभाऊ! तुम्हासारखी एकापेक्षा एक अनमोल रत्ने मिसळपावला मिळाली आहेत हे मिपाचे भाग्यच म्हटले पाहिजे! :) मस्त धमाल सुरू आहे, चालू द्या..! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

प्राजु Tue, 03/25/2008 - 23:15
आपला घोडा जोरात दौडत नसावा अशी आम्हांस शंका उत्पन्न होते आहे.. तरी आपल्या घोड्यास यथोचित चारा-पाणी करोनी आपण घोडा मैदान लवकर गाठावे ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 17:58
.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले. हा:..हा:.हा: ... बखर काळापासून ही 'प्रथा' अस्तित्वात आहे तर.... उत्तमोत्तम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या. धुवांधार पाऊस आणि कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार म्हणजे विचारुच नका. तोंडाला पाणीच सुटले.

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:30
तर ** भाल नरड्यात मझा आहे बॉ बालगीत आमच्या काळी पण होते की. मग नंतर डमडम डिगा म्हटले की नाही. पण झकास बखर मजा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:57
तात्या ईतर ठराव कुठे मांडू?नव्या चौकात का?

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 16:45
नव्या चौकात, नव्या लेखाने मांडावेत ऐशी आम्ही आपणास विणंतीवजा आज्ञा करितो! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/25/2008 - 14:15
विजुभाऊ जोरात सुटले आहेत्..सव्वीस अधिक एकशे ऐ॑शी महिन्या॑चा हिशेब कधीच मागे पडलाय...नव्हे॑.. आता उलटी गिनती सुरू झालीय्.. हो की नाही केशवसुमार? पण विजुभाऊ, खरेच छान लिहिताय्..तुमचे लिखाण वाचोन आम्हा॑स भाईकाका॑च्या 'पुरूषराज अळुरपा॑डेची' आठवण झाली आपला, (सरदार दंताड वैदु) प्रसाद दाढे

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 16:46
उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले. वा वा! मस्त भाषा! कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या हे तर लैच भारी! :) झक्कास बर्र का विजूभाऊ! तुम्हासारखी एकापेक्षा एक अनमोल रत्ने मिसळपावला मिळाली आहेत हे मिपाचे भाग्यच म्हटले पाहिजे! :) मस्त धमाल सुरू आहे, चालू द्या..! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

प्राजु Tue, 03/25/2008 - 23:15
आपला घोडा जोरात दौडत नसावा अशी आम्हांस शंका उत्पन्न होते आहे.. तरी आपल्या घोड्यास यथोचित चारा-पाणी करोनी आपण घोडा मैदान लवकर गाठावे ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 17:58
.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले. हा:..हा:.हा: ... बखर काळापासून ही 'प्रथा' अस्तित्वात आहे तर.... उत्तमोत्तम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या. धुवांधार पाऊस आणि कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार म्हणजे विचारुच नका. तोंडाला पाणीच सुटले.

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:30
तर ** भाल नरड्यात मझा आहे बॉ बालगीत आमच्या काळी पण होते की. मग नंतर डमडम डिगा म्हटले की नाही. पण झकास बखर मजा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
3

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

संजीव नाईक ·

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 10:08
अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? *|:-)} > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

आर्य Tue, 03/25/2008 - 10:16
आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त व्हायला तरी हे म्हणायलाच हवे. ! मंगालमुर्ती मोरया ! (गणेश भक्त) आर्य पण कर्ज कुठून आणायचे - हे मात्र मान्य

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:53
हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? या असल्या स्तोत्रांचे आणि कर्मकांडांचे स्तोम माजले त्यामुळे भारत रसातळाला गेला. असली स्तोत्रे म्हणत आपला क्रियाशील वेळ वाया घलवणार्‍या दहा तरुणांपेक्षा मैदानावर फूट्बॉल खेळून शरीर घडवीणारा एक तरूण शंभर पटीने चांगला.... हे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत . क्रुपया असल्या भाकड अंधश्रद्धांचे प्रसार करु नका. ( हे त्या साईबाबा मिरॅकल्...अग्रप्रेषीतासारखेच .**** पणा आहे) अन त्यासाठी मिपा सदस्यांचा वापर तर मुळीच नको. मेहनत करुन कर्ज मुक्त व्हायचे की स्तोत्रे म्हणुन......हे आपणच ठरवायचे......... मला तर कष्ट करुन ( हो आय टी वाले ही बौद्धीक कष्ट करतात) आयुष्य मनसोक्त जगायला आवडेल .............विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:53
सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी रुपये वाचले असते... विदर्भातल्या कर्जाखाली पिचून आत्महत्या करणार्‍या शेतकरी बांधवाना सरकारने हे स्तोत्र शिकवण्यासाठी सरकरने स्तोत्र पाठशाळा काढाव्या....अशी शिफारस आपण करुया का?

In reply to by विजुभाऊ

तळेकर Wed, 03/26/2008 - 21:09
भारत सरकारचे ६०,००० कोटी रुपये . असे म्हणायचे असावे. असो. तर असे अंधश्रद्धा वाढवणारे लेखन आपल्या या संकेत स्थळावर प्रकाशित होवू नये याची काळजी घ्या ! - तळेकर

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 10:21
वा स॑जिव गुरुजी... इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण आध्यात्मासारख्या घनग॑भीर विषयाला हाताळून एक वेगळेच वजन निर्माण केले आहे अस॑ मला वाटत॑. :-) आपल्या इतर लेखा॑च॑ थोड॑ वाचन केल॑ही (झेपेल इतपत)...कि॑तु अजुन तरी आमची 'क॑फर्ट लेव्हल' (मराठी?) तिथेपर्य॑त न पोहोचल्याने प्रतिसाद देण्याचे टाळले. असो. अंगारकी योगानिमित्त मिसळपाव च्या समुदायास सप्रेम भेट गणेश भक्त संजिव धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया !!!

आनंद Tue, 03/25/2008 - 13:50
कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!!

अनिकेत Tue, 03/25/2008 - 13:54
मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी योजना जाहीर करेल. जाता जाता...हे स्तोत्र कर्जमुक्ती कशी देणार? सावकर्‍याला सद्बुध्धी देणार की मला घबाड? आणि आता कुणाला उधारी द्यायला नको. अनिकेत

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:21
मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? नाही आता विदर्भात कोरडवाहूच्या पाच एकरावरच्या अनेक शेतकर्‍यांना हे सांगू शकतो. नीलकांत

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 20:18
मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या.

संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 22:38
असेल बुवा... प्रेषक सृष्टीलावण्या ( मंगळ, 03/25/2008 - 10:08) . अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? मना बोलणे नीच........ आपण दैनदिनी जिवनात कर्ज ( पैसा नव्हे ) घेत असतो. आपले उत्तर शेवटी बघा.......... " अनुभूती घ्यायलाच हवी. " प्रेषक आर्य ( मंगळ, 03/25/2008 - 10:16) . आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त ! मंगालमुर्ती मोरया ! आपले उत्तर शेवटी बघा.......... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 03/25/2008 - 10:21) . इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण.... याचे सर्व श्रेय श्री.. १) तत्या २) प्रदिप काका ३) प्रा. डॉ. प्र. बिरुटे ४) पेशवे ह्याना जाते. प्रेषक आनंद ( मंगळ, 03/25/2008 - 13:50) . कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!! सफ चुक.. उत्तर खाली बघा.... प्रेषक अनिकेत ( मंगळ, 03/25/2008 - 13:54) . मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी परिश्रम करता वाळुतुन तेल ही निघे.......... प्रेषक नीलकांत ( मंगळ, 03/25/2008 - 14:21) . मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? » उत्तर खाली बघा.......... प्रेषक विसोबा खेचर ( मंगळ, 03/25/2008 - 20:18) . मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या. माझ्या सर्व मिपा वरिल .टिपणीकार आपन फसलात आहात ........... असो माझे सद्गरुच्या शोधात भाग १,२,३, प्रकशित झाले. पदे, स्तोत्रे, अभंग, गाणी ह्यातील छंद, स्वर, ताल, लय मनातिल चेतना जागृत करण्यास मदत करते. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुध्दा विविध स्तोत्रे जगकल्याना करता म्हटली आहेत. तसेच शंकराच्यार्याणि सुद्धा क्रांती घडवण्यासाठी स्तोत्राचा उपयोग केला आहे. श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो. ह्याचाच उपयोग पुर्वीच्या संतानी केला आहे. पण आताचे संत आपले श्रेष्टत्व स्थापन करण्यास निघालेले आहेत. माझ्या लेखाचा मुळ उद्देश अंधश्रद्धा पसरण्या संता पासुन समाज्यास रोखण्याचा आहे. ह्याची नोंद घ्यावी. गुरु कसा असावा .......... तर त्यांनि स्वपरिश्रमाने मठ स्थापन करावा पण त्याचा उपभोग घेउनये. ह्या गोष्टी वर माझ्या लेखाची मुळ संल्कपना आहे. लेखातिल काही पदे, स्तोत्रे, भजने ह्यागोष्टी चा सर्दभ मी सन १९२० च्या अगोदर प्रकाशीत झालेल्या संर्दभातुन घेतला आहे. आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) असो आपण जर पुढील लेख वाचण्याची इच्छा असेल तर तसे कळवा प्रसिध्द करण्या अगोदर माननी मिपा यांची परवागी घेईन. क्षमस्व संजिव

In reply to by संजीव नाईक

अनिकेत Tue, 03/25/2008 - 23:55
श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) साहेब पन तुमी तर म्हनत व्हता की करज माप हुईल... ही कोन ती चेतना बया कुठनं आली मधचं? अनिकेत

In reply to by संजीव नाईक

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 10:34
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? हो वाचले आहेत्.अमलात ही आणतो आहे.....विवेकानन्द /सावरकराना हिंदुवादी मानायचे पण त्यांचे विचार वाचायचे नाहीत अमलात आणणे तर दूरच ही असली भोंदु आणि आपमतलबी विचारसरणी असणारी माणसेच लोकाना निष्क्रिय बनवतात. तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? तुमचे म्हणणे असे आहे का; की निवडुन द्यायच्या अगोदर नेत्याला लोकानी हे स्तोत्र पाठ आहे का तरच मत देइन असे विचारावयास हवे होते. पक्षाच्या जाहीर नाम्यात आमचे अर्थमन्त्री हे स्तोत्र पाठ दररोज रेडिओ/टी व्ही वरुन म्हणुन दाखवतील..असे लिहीणार्‍या पक्षालाच मत द्यायचे? स्तोत्र म्हणणे आणि सरकार चालवणे यात काही संबंध असतो असे मला तरी वाटत नाही...अन्यथा कट्टर धर्माधिष्ठीत तालिबान सरकार उध्वस्त झाले नसते...अफगाणीस्तान मध्ये हरीत क्रान्ती झाली असती.

एक Tue, 03/25/2008 - 22:58
"निष्क्रिय रहा आणि फक्त हा जप करा म्हणजे तुमचं कर्ज फिटेल" असं जर संजीव म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे. पण ते एक बिनपैशाचा उपाय सांगत आहेत असं दिसतं. या जपाने कुणाचंही एका पैशाचही नुकसान होणार नाही आहे. मग या अंधश्रद्धाविरोध्यांचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? शेतकर्‍यांनी मंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणं ही पण एक अंधश्रद्धा नाही का? वारंवार कर्जमाफी देवून शेतकरी सुद्धा निष्क्रिय नाही का होणार? म्हणून तर शरद पवारांना सांगावं लागलं की "आता कर्जफेडायची सवय पण लावून घ्या. वर शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कोणीतरी उल्लेख केला म्हणून हे लिहिलं अन्यथा याचा या स्तोत्राशी काही संबंध नाही.. "..., परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती..." हे वाक्य वाचल्यावर असं वाटतं की या वाक्याच्या विरोधात जाणारे अशी अनेक विधानं मिपावर वाचली.. उदा. "अमुक एक सिनेमा फार उत्तम आहे सगळ्यांनी बघा." किंवा " ही गायिका अतिशय उत्कृष्ट आहे" किंवा " हा दिग्दर्शक सर्वश्रेष्ठ आहे".. ही जनरलाईज स्टेटमेंट नाहीत का? फारफारतर ऐकणार्‍याचं/बघणार्‍याचं हे वैयक्तिक मत असु शकेल्..(अर्थात असं वैयक्तिक मत असणारे अनेक आहेत म्हणूनच ते कलाकार लोकप्रिय आहेत पण मग साईबाबा आणि गजानन महाराज यांचे अनुभव असलेले पण अनेक आहेत..) थोडक्यात "जनरलाईज स्टेटमेंट" आपण सगळेच करतो. मग केवळ याच विषयाला आक्षेप का? उत्तर नाही मिळालं तरी हरकत नाही कारण मिपावर कुठला विषय असावा किंवा नसावा हे ठरवायला मी काही मालक नाही. मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. नो हार्ड फिलिंग्ज... - एक अंधश्रद्ध..

In reply to by एक

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 23:30
एकराव, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आपण संजिवरावांचं वरील वाक्य नीट वाचलेलं दिसत नाही! सदर स्तोत्र म्हणणारा साधक हा अवघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो किंवा मुक्त होतो असा चक्क निर्वाळा ते देत आहेत! एवढंच नव्हे, तर या कर्जमुक्तिकरता जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीही ते छातीठोकपणे देत आहेत! Am I right?? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? हा हा हा! एकराव, संजिवरावांच्या, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. या वाक्यावरून जर तुम्ही, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असा अर्थ काढत असाल तर आपलं बोलणंच खुंटलं! आपण तुमच्या रिडिंग बिट्वीन द लाईनस ला दाद देतो!! :) बाय द वे, देवाचं अधिष्ठान असून देऊन तुम्ही तुमचे प्रयत्नही चालू ठेवल्यास, कर्जमुक्त होण्यास/किंवा काही प्रमाणात सावरण्यास अवघ्या (!) सहा महिन्यांचा कालावधीही पुरेसा आहे हे वाचून गंमत वाटली! :) चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :) बोला, गणपती बाप्पा मोरया!! :) मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? हम्म! खरं आहे तुमचं! :) पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. अगदी बरं केलंत. मिपा हे संकेतस्थळ मनमोकळेपणाने लिहिणार्‍यांसाठीच आहे...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक Tue, 03/25/2008 - 23:45
ठिक आहे.. संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. बाकी .. "..चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :)..." नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-)

In reply to by एक

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 00:14
एकराव, संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. एकराव, पुन्हा आपला काहीतरी गोंधळ होतो आहे! निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. असं संजिव म्हणत नाहीये! तो, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. असं म्हणतोय!! Am I right? संजिव जे म्हणत नाहीये, ते उगाच त्याच्या तोंडी घालू नका, आणि तो जे म्हणतोय त्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कृपया संजीवने एक्झॅट कुठले शब्द वापरले आहेत हे वाटल्यास पुन्हा पुन्हा तपासून पाहा, ही विनंती'.. आणि शिवाय, "तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.." असं संजिव म्हणतोय असं मीही म्हटलेलं नाही! दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. संजिवच्या या वाक्याला माझी पूर्ण असहमती आहे! माझ्या मते हे अत्यंत चुकीचं, बेजबाबदार व अंधश्रद्धा पसरवणारं विधान आहे! एकराव, संजीवच्या वरील वाक्यावर तुमचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल! माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. आपण संजिवरावांना दिलेला माझा पहिला प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाहीये! त्यात मी स्तोत्रं व जप या गोष्टींना कुठेही सरसकट अंधश्रद्धा असं म्हटलेलं नाही! नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-) अहो चेष्टा कुठे करतोय?? संजिवरावच अवघ्या (!) सहा महिन्यांचा दाखला देत आहेत. मग मी त्यावर 'चला, जागेच्या कर्जवाल्यांकरता बरं झालं!' असं म्हटलं तर ती चेष्टा कशी काय होऊ शकते?? उलटपक्षी, जी मंडळी थोडी हिंमत करून दहा वर्षाच्या म्हणा, वीस वर्षांच्या म्हणा, मुदतीवर बँकांची रीतसर कर्जे घेऊन मोठी जागा घेत आहेत, अहोरात्र कष्ट करून त्या कर्जाचे रीतसर हप्ते वेळच्यावेळी फेडत आहेत, त्यांना अमूक अमूक स्तोत्र म्हणा, म्हणजे सहा महिन्यात कर्जमुक्त व्हाल असं छातीठोकपणे सांगणे ही चेष्टा नव्हे काय?? संजिवराव एखादे स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्त होण्याकरता अवघ्या सहा महिन्यांचा कालवधी निश्चित करत आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे ना एकराव? कारण खुद्द संजिवरावांनीच तसं आपल्या लेखाच्या सुरवातीलाच लिहून ठेवलं आहे! असो.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे! धन्यवाद.... तात्या.

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 08:14
अरे वा! खूपच छान उपाय सांगितलात. आमचाही एक उपाय आहे सहा महिन्यात कर्जमुक्तीचा. मर मर मरून कष्ट करायचे, आणि पैसे कमवायचे, आणि कर्ज चुकवायचे. ते जमले नाही, तर आमचाही एक मंत्र आहे: घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद हे गाणे रोज १०८ वेळा म्हणायचे. दोन्ही प्रयत्न सध्या चालू आहेत. बघुया काय होतं ते. उगाच देवावर आमचा भार आता टाकावासा वाटत नाही. बिचारा देव तुमच्या सेवेतून उगाच आमच्याकडे लक्ष द्यायचा, आणि तुमची काशी व्हायची ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/27/2008 - 09:53
अजुन एक मंत्र "कर्ज बुडवा म्हणजे आपण तराल" "कर्ज कसे बुडवावे?" असे गजानन बुक डेपोत अजुन कसे पुस्तक आले नाही? स्वाहाकार खात्यातील अनुभवी लोकांनी "कर्ज बुडवण्याचे दशसोपान मार्ग" असे पुस्तक काढल तर त्यांना कर्जमाफी होईल. कारण २% लोक कर्ज बुडवतात म्हणुन उरलेल्या ९८% लोकांना कर्ज द्यायचे नाही का? या तत्वाला बाधा येईल. ऋणं कृत्वा घृतं पिबेत| असा चार्वाकाचा तेवढाच सोयिस्कर अर्थ काढून कर्ज काढणार्‍यांना दिलासा मिळेल. निर्लज्जं सदा सुखी या मंत्राबद्दल कुणी कस बोलल नाहि अजुन? प्रकाश घाटपांडे

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 10:08
अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? *|:-)} > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

आर्य Tue, 03/25/2008 - 10:16
आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त व्हायला तरी हे म्हणायलाच हवे. ! मंगालमुर्ती मोरया ! (गणेश भक्त) आर्य पण कर्ज कुठून आणायचे - हे मात्र मान्य

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:53
हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? या असल्या स्तोत्रांचे आणि कर्मकांडांचे स्तोम माजले त्यामुळे भारत रसातळाला गेला. असली स्तोत्रे म्हणत आपला क्रियाशील वेळ वाया घलवणार्‍या दहा तरुणांपेक्षा मैदानावर फूट्बॉल खेळून शरीर घडवीणारा एक तरूण शंभर पटीने चांगला.... हे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत . क्रुपया असल्या भाकड अंधश्रद्धांचे प्रसार करु नका. ( हे त्या साईबाबा मिरॅकल्...अग्रप्रेषीतासारखेच .**** पणा आहे) अन त्यासाठी मिपा सदस्यांचा वापर तर मुळीच नको. मेहनत करुन कर्ज मुक्त व्हायचे की स्तोत्रे म्हणुन......हे आपणच ठरवायचे......... मला तर कष्ट करुन ( हो आय टी वाले ही बौद्धीक कष्ट करतात) आयुष्य मनसोक्त जगायला आवडेल .............विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:53
सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी रुपये वाचले असते... विदर्भातल्या कर्जाखाली पिचून आत्महत्या करणार्‍या शेतकरी बांधवाना सरकारने हे स्तोत्र शिकवण्यासाठी सरकरने स्तोत्र पाठशाळा काढाव्या....अशी शिफारस आपण करुया का?

In reply to by विजुभाऊ

तळेकर Wed, 03/26/2008 - 21:09
भारत सरकारचे ६०,००० कोटी रुपये . असे म्हणायचे असावे. असो. तर असे अंधश्रद्धा वाढवणारे लेखन आपल्या या संकेत स्थळावर प्रकाशित होवू नये याची काळजी घ्या ! - तळेकर

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 10:21
वा स॑जिव गुरुजी... इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण आध्यात्मासारख्या घनग॑भीर विषयाला हाताळून एक वेगळेच वजन निर्माण केले आहे अस॑ मला वाटत॑. :-) आपल्या इतर लेखा॑च॑ थोड॑ वाचन केल॑ही (झेपेल इतपत)...कि॑तु अजुन तरी आमची 'क॑फर्ट लेव्हल' (मराठी?) तिथेपर्य॑त न पोहोचल्याने प्रतिसाद देण्याचे टाळले. असो. अंगारकी योगानिमित्त मिसळपाव च्या समुदायास सप्रेम भेट गणेश भक्त संजिव धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया !!!

आनंद Tue, 03/25/2008 - 13:50
कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!!

अनिकेत Tue, 03/25/2008 - 13:54
मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी योजना जाहीर करेल. जाता जाता...हे स्तोत्र कर्जमुक्ती कशी देणार? सावकर्‍याला सद्बुध्धी देणार की मला घबाड? आणि आता कुणाला उधारी द्यायला नको. अनिकेत

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:21
मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? नाही आता विदर्भात कोरडवाहूच्या पाच एकरावरच्या अनेक शेतकर्‍यांना हे सांगू शकतो. नीलकांत

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 20:18
मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या.

संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 22:38
असेल बुवा... प्रेषक सृष्टीलावण्या ( मंगळ, 03/25/2008 - 10:08) . अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? मना बोलणे नीच........ आपण दैनदिनी जिवनात कर्ज ( पैसा नव्हे ) घेत असतो. आपले उत्तर शेवटी बघा.......... " अनुभूती घ्यायलाच हवी. " प्रेषक आर्य ( मंगळ, 03/25/2008 - 10:16) . आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त ! मंगालमुर्ती मोरया ! आपले उत्तर शेवटी बघा.......... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 03/25/2008 - 10:21) . इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण.... याचे सर्व श्रेय श्री.. १) तत्या २) प्रदिप काका ३) प्रा. डॉ. प्र. बिरुटे ४) पेशवे ह्याना जाते. प्रेषक आनंद ( मंगळ, 03/25/2008 - 13:50) . कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!! सफ चुक.. उत्तर खाली बघा.... प्रेषक अनिकेत ( मंगळ, 03/25/2008 - 13:54) . मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी परिश्रम करता वाळुतुन तेल ही निघे.......... प्रेषक नीलकांत ( मंगळ, 03/25/2008 - 14:21) . मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? » उत्तर खाली बघा.......... प्रेषक विसोबा खेचर ( मंगळ, 03/25/2008 - 20:18) . मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या. माझ्या सर्व मिपा वरिल .टिपणीकार आपन फसलात आहात ........... असो माझे सद्गरुच्या शोधात भाग १,२,३, प्रकशित झाले. पदे, स्तोत्रे, अभंग, गाणी ह्यातील छंद, स्वर, ताल, लय मनातिल चेतना जागृत करण्यास मदत करते. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुध्दा विविध स्तोत्रे जगकल्याना करता म्हटली आहेत. तसेच शंकराच्यार्याणि सुद्धा क्रांती घडवण्यासाठी स्तोत्राचा उपयोग केला आहे. श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो. ह्याचाच उपयोग पुर्वीच्या संतानी केला आहे. पण आताचे संत आपले श्रेष्टत्व स्थापन करण्यास निघालेले आहेत. माझ्या लेखाचा मुळ उद्देश अंधश्रद्धा पसरण्या संता पासुन समाज्यास रोखण्याचा आहे. ह्याची नोंद घ्यावी. गुरु कसा असावा .......... तर त्यांनि स्वपरिश्रमाने मठ स्थापन करावा पण त्याचा उपभोग घेउनये. ह्या गोष्टी वर माझ्या लेखाची मुळ संल्कपना आहे. लेखातिल काही पदे, स्तोत्रे, भजने ह्यागोष्टी चा सर्दभ मी सन १९२० च्या अगोदर प्रकाशीत झालेल्या संर्दभातुन घेतला आहे. आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) असो आपण जर पुढील लेख वाचण्याची इच्छा असेल तर तसे कळवा प्रसिध्द करण्या अगोदर माननी मिपा यांची परवागी घेईन. क्षमस्व संजिव

In reply to by संजीव नाईक

अनिकेत Tue, 03/25/2008 - 23:55
श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) साहेब पन तुमी तर म्हनत व्हता की करज माप हुईल... ही कोन ती चेतना बया कुठनं आली मधचं? अनिकेत

In reply to by संजीव नाईक

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 10:34
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? हो वाचले आहेत्.अमलात ही आणतो आहे.....विवेकानन्द /सावरकराना हिंदुवादी मानायचे पण त्यांचे विचार वाचायचे नाहीत अमलात आणणे तर दूरच ही असली भोंदु आणि आपमतलबी विचारसरणी असणारी माणसेच लोकाना निष्क्रिय बनवतात. तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? तुमचे म्हणणे असे आहे का; की निवडुन द्यायच्या अगोदर नेत्याला लोकानी हे स्तोत्र पाठ आहे का तरच मत देइन असे विचारावयास हवे होते. पक्षाच्या जाहीर नाम्यात आमचे अर्थमन्त्री हे स्तोत्र पाठ दररोज रेडिओ/टी व्ही वरुन म्हणुन दाखवतील..असे लिहीणार्‍या पक्षालाच मत द्यायचे? स्तोत्र म्हणणे आणि सरकार चालवणे यात काही संबंध असतो असे मला तरी वाटत नाही...अन्यथा कट्टर धर्माधिष्ठीत तालिबान सरकार उध्वस्त झाले नसते...अफगाणीस्तान मध्ये हरीत क्रान्ती झाली असती.

एक Tue, 03/25/2008 - 22:58
"निष्क्रिय रहा आणि फक्त हा जप करा म्हणजे तुमचं कर्ज फिटेल" असं जर संजीव म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे. पण ते एक बिनपैशाचा उपाय सांगत आहेत असं दिसतं. या जपाने कुणाचंही एका पैशाचही नुकसान होणार नाही आहे. मग या अंधश्रद्धाविरोध्यांचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? शेतकर्‍यांनी मंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणं ही पण एक अंधश्रद्धा नाही का? वारंवार कर्जमाफी देवून शेतकरी सुद्धा निष्क्रिय नाही का होणार? म्हणून तर शरद पवारांना सांगावं लागलं की "आता कर्जफेडायची सवय पण लावून घ्या. वर शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कोणीतरी उल्लेख केला म्हणून हे लिहिलं अन्यथा याचा या स्तोत्राशी काही संबंध नाही.. "..., परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती..." हे वाक्य वाचल्यावर असं वाटतं की या वाक्याच्या विरोधात जाणारे अशी अनेक विधानं मिपावर वाचली.. उदा. "अमुक एक सिनेमा फार उत्तम आहे सगळ्यांनी बघा." किंवा " ही गायिका अतिशय उत्कृष्ट आहे" किंवा " हा दिग्दर्शक सर्वश्रेष्ठ आहे".. ही जनरलाईज स्टेटमेंट नाहीत का? फारफारतर ऐकणार्‍याचं/बघणार्‍याचं हे वैयक्तिक मत असु शकेल्..(अर्थात असं वैयक्तिक मत असणारे अनेक आहेत म्हणूनच ते कलाकार लोकप्रिय आहेत पण मग साईबाबा आणि गजानन महाराज यांचे अनुभव असलेले पण अनेक आहेत..) थोडक्यात "जनरलाईज स्टेटमेंट" आपण सगळेच करतो. मग केवळ याच विषयाला आक्षेप का? उत्तर नाही मिळालं तरी हरकत नाही कारण मिपावर कुठला विषय असावा किंवा नसावा हे ठरवायला मी काही मालक नाही. मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. नो हार्ड फिलिंग्ज... - एक अंधश्रद्ध..

In reply to by एक

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 23:30
एकराव, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आपण संजिवरावांचं वरील वाक्य नीट वाचलेलं दिसत नाही! सदर स्तोत्र म्हणणारा साधक हा अवघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो किंवा मुक्त होतो असा चक्क निर्वाळा ते देत आहेत! एवढंच नव्हे, तर या कर्जमुक्तिकरता जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीही ते छातीठोकपणे देत आहेत! Am I right?? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? हा हा हा! एकराव, संजिवरावांच्या, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. या वाक्यावरून जर तुम्ही, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असा अर्थ काढत असाल तर आपलं बोलणंच खुंटलं! आपण तुमच्या रिडिंग बिट्वीन द लाईनस ला दाद देतो!! :) बाय द वे, देवाचं अधिष्ठान असून देऊन तुम्ही तुमचे प्रयत्नही चालू ठेवल्यास, कर्जमुक्त होण्यास/किंवा काही प्रमाणात सावरण्यास अवघ्या (!) सहा महिन्यांचा कालावधीही पुरेसा आहे हे वाचून गंमत वाटली! :) चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :) बोला, गणपती बाप्पा मोरया!! :) मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? हम्म! खरं आहे तुमचं! :) पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. अगदी बरं केलंत. मिपा हे संकेतस्थळ मनमोकळेपणाने लिहिणार्‍यांसाठीच आहे...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक Tue, 03/25/2008 - 23:45
ठिक आहे.. संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. बाकी .. "..चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :)..." नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-)

In reply to by एक

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 00:14
एकराव, संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. एकराव, पुन्हा आपला काहीतरी गोंधळ होतो आहे! निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. असं संजिव म्हणत नाहीये! तो, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. असं म्हणतोय!! Am I right? संजिव जे म्हणत नाहीये, ते उगाच त्याच्या तोंडी घालू नका, आणि तो जे म्हणतोय त्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कृपया संजीवने एक्झॅट कुठले शब्द वापरले आहेत हे वाटल्यास पुन्हा पुन्हा तपासून पाहा, ही विनंती'.. आणि शिवाय, "तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.." असं संजिव म्हणतोय असं मीही म्हटलेलं नाही! दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. संजिवच्या या वाक्याला माझी पूर्ण असहमती आहे! माझ्या मते हे अत्यंत चुकीचं, बेजबाबदार व अंधश्रद्धा पसरवणारं विधान आहे! एकराव, संजीवच्या वरील वाक्यावर तुमचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल! माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. आपण संजिवरावांना दिलेला माझा पहिला प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाहीये! त्यात मी स्तोत्रं व जप या गोष्टींना कुठेही सरसकट अंधश्रद्धा असं म्हटलेलं नाही! नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-) अहो चेष्टा कुठे करतोय?? संजिवरावच अवघ्या (!) सहा महिन्यांचा दाखला देत आहेत. मग मी त्यावर 'चला, जागेच्या कर्जवाल्यांकरता बरं झालं!' असं म्हटलं तर ती चेष्टा कशी काय होऊ शकते?? उलटपक्षी, जी मंडळी थोडी हिंमत करून दहा वर्षाच्या म्हणा, वीस वर्षांच्या म्हणा, मुदतीवर बँकांची रीतसर कर्जे घेऊन मोठी जागा घेत आहेत, अहोरात्र कष्ट करून त्या कर्जाचे रीतसर हप्ते वेळच्यावेळी फेडत आहेत, त्यांना अमूक अमूक स्तोत्र म्हणा, म्हणजे सहा महिन्यात कर्जमुक्त व्हाल असं छातीठोकपणे सांगणे ही चेष्टा नव्हे काय?? संजिवराव एखादे स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्त होण्याकरता अवघ्या सहा महिन्यांचा कालवधी निश्चित करत आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे ना एकराव? कारण खुद्द संजिवरावांनीच तसं आपल्या लेखाच्या सुरवातीलाच लिहून ठेवलं आहे! असो.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे! धन्यवाद.... तात्या.

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 08:14
अरे वा! खूपच छान उपाय सांगितलात. आमचाही एक उपाय आहे सहा महिन्यात कर्जमुक्तीचा. मर मर मरून कष्ट करायचे, आणि पैसे कमवायचे, आणि कर्ज चुकवायचे. ते जमले नाही, तर आमचाही एक मंत्र आहे: घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद हे गाणे रोज १०८ वेळा म्हणायचे. दोन्ही प्रयत्न सध्या चालू आहेत. बघुया काय होतं ते. उगाच देवावर आमचा भार आता टाकावासा वाटत नाही. बिचारा देव तुमच्या सेवेतून उगाच आमच्याकडे लक्ष द्यायचा, आणि तुमची काशी व्हायची ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/27/2008 - 09:53
अजुन एक मंत्र "कर्ज बुडवा म्हणजे आपण तराल" "कर्ज कसे बुडवावे?" असे गजानन बुक डेपोत अजुन कसे पुस्तक आले नाही? स्वाहाकार खात्यातील अनुभवी लोकांनी "कर्ज बुडवण्याचे दशसोपान मार्ग" असे पुस्तक काढल तर त्यांना कर्जमाफी होईल. कारण २% लोक कर्ज बुडवतात म्हणुन उरलेल्या ९८% लोकांना कर्ज द्यायचे नाही का? या तत्वाला बाधा येईल. ऋणं कृत्वा घृतं पिबेत| असा चार्वाकाचा तेवढाच सोयिस्कर अर्थ काढून कर्ज काढणार्‍यांना दिलासा मिळेल. निर्लज्जं सदा सुखी या मंत्राबद्दल कुणी कस बोलल नाहि अजुन? प्रकाश घाटपांडे
|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. श्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१|| महागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२|| एकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३|| रक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं |