मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनोखे वंशवृक्ष

सृष्टीलावण्या ·

चतुरंग Wed, 04/02/2008 - 16:54
अतिशय सुंदर आणि मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवणारी. तिमक्का आणि बिक्कालू यांना साष्टांग प्रणिपात! ह्या माहितीबद्दल धन्यवाद सॄला. चतुरंग

प्राजु Wed, 04/02/2008 - 20:25
तिमक्का आणि बिक्कालू.... हॅट्स ऑफ टू यू.. माहिती एकदम छान. सृ.ला.ताई धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चतुरंग Wed, 04/02/2008 - 16:54
अतिशय सुंदर आणि मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवणारी. तिमक्का आणि बिक्कालू यांना साष्टांग प्रणिपात! ह्या माहितीबद्दल धन्यवाद सॄला. चतुरंग

प्राजु Wed, 04/02/2008 - 20:25
तिमक्का आणि बिक्कालू.... हॅट्स ऑफ टू यू.. माहिती एकदम छान. सृ.ला.ताई धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.

शिक्शण अभियान : बालकांच्या भविष्याशी खेळणारे सरकार (म. टा.)

पान्डू हवालदार ·

चतुरंग Wed, 04/02/2008 - 02:30
काही विशिष्ठ बातमीच्या संदर्भात हा प्रश्न असेल असे वाटते. कृपया बातमीचा दुवा देऊ शकाल का? चतुरंग

चतुरंग Wed, 04/02/2008 - 02:30
काही विशिष्ठ बातमीच्या संदर्भात हा प्रश्न असेल असे वाटते. कृपया बातमीचा दुवा देऊ शकाल का? चतुरंग
काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्याचा विचार करीत असताना शासन राज्यातील लाखो लेकरांना अविद्येच्या अंध:कारात ढकलीत आहे. दहावीपर्यंत शंभरातील केवळ २६ विद्याथीर्च पोहोचू शकतात.... हयाला ज बाबदार कोण ... समाज की माय-बाप शासन की अजुन काही...?

उडणारे पेंग्वीन

विकास ·

प्राजु Tue, 04/01/2008 - 19:32
इतकी सुंदर व्हिडीओ क्लिप इथे दिल्याबद्दल धन्यवाद. उडूनी जा पाखराच्या ऐवजी, उडूनी जा पेंग्विना असे म्हणावे वाटले.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

व्यंकट Tue, 04/01/2008 - 21:19
आज एक पेंग्वीन माझ्या घराच्य खिडकीच्या तुळयांवर येऊन बसला. पण त्याला आत येता येईना, मग मी त्याला पलीकडे दार आहे तिकडून ये म्हटलं, तर इंग्लीश ओन्ली म्हणाला. मग कम फ्रॉम डोअर म्हटलं. मग आला आत, दार थोडं मोठ कर म्हणाला बायकोला अजूनही आत येता नाहीये, दार पाडून त्याच्या बायकोलाही आत घेतलं. त्यांनी घराचा जरा मायना केला, म्हणाले की फोटोंच्या फ़्रेमा तकलादू आहेत. मग जाऊन एक जाडजूड फ्रेम घेऊन आलो. आता दांपत्यांचं बर्फ आणून फ्रेमवर घर बांधणं सुरू आहे, वंशवृद्धीचा विचार आहे म्हणत आहेत, सोयर की सुतक ते पुढल्या एक एप्रीलला कळवीनच. व्यंकट

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 01:32
अतिशय सुरेख चित्रफित! धन्यवाद विकासराव, फारच गोड आणि गोंडस दिसतात ही पेंग्विन मंडळी! :) साला पेंग्विन उडतात हे माहितीच नव्हतं मला! :) आपला, (पेंग्विनप्रेमी) तात्या.

In reply to by विकास

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 07:47
नाही हो, आधी मीच गंडलो होतो, परंतु चित्रफित पुरी पाहता पाहता एप्रिलफूलचं लक्षात आलं! म्हणूनच मी, 'बाकी पेंग्विन उडतात हे मला माहितीच नव्हतं' असं लिहून ठेवलं! :) पण काय सांगावं, उडत सुद्धा असतील! (म्हणजे बघा, अजून गंडणं सुरूच आहे!) -:) आपला, (गंडलेला) तात्या.

प्राजु Tue, 04/01/2008 - 19:32
इतकी सुंदर व्हिडीओ क्लिप इथे दिल्याबद्दल धन्यवाद. उडूनी जा पाखराच्या ऐवजी, उडूनी जा पेंग्विना असे म्हणावे वाटले.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

व्यंकट Tue, 04/01/2008 - 21:19
आज एक पेंग्वीन माझ्या घराच्य खिडकीच्या तुळयांवर येऊन बसला. पण त्याला आत येता येईना, मग मी त्याला पलीकडे दार आहे तिकडून ये म्हटलं, तर इंग्लीश ओन्ली म्हणाला. मग कम फ्रॉम डोअर म्हटलं. मग आला आत, दार थोडं मोठ कर म्हणाला बायकोला अजूनही आत येता नाहीये, दार पाडून त्याच्या बायकोलाही आत घेतलं. त्यांनी घराचा जरा मायना केला, म्हणाले की फोटोंच्या फ़्रेमा तकलादू आहेत. मग जाऊन एक जाडजूड फ्रेम घेऊन आलो. आता दांपत्यांचं बर्फ आणून फ्रेमवर घर बांधणं सुरू आहे, वंशवृद्धीचा विचार आहे म्हणत आहेत, सोयर की सुतक ते पुढल्या एक एप्रीलला कळवीनच. व्यंकट

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 01:32
अतिशय सुरेख चित्रफित! धन्यवाद विकासराव, फारच गोड आणि गोंडस दिसतात ही पेंग्विन मंडळी! :) साला पेंग्विन उडतात हे माहितीच नव्हतं मला! :) आपला, (पेंग्विनप्रेमी) तात्या.

In reply to by विकास

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 07:47
नाही हो, आधी मीच गंडलो होतो, परंतु चित्रफित पुरी पाहता पाहता एप्रिलफूलचं लक्षात आलं! म्हणूनच मी, 'बाकी पेंग्विन उडतात हे मला माहितीच नव्हतं' असं लिहून ठेवलं! :) पण काय सांगावं, उडत सुद्धा असतील! (म्हणजे बघा, अजून गंडणं सुरूच आहे!) -:) आपला, (गंडलेला) तात्या.
आजच बीबीसीने खालील लघूमाहीतीपट जाहीर केला.

शेअर बाजार झेपावणार २४ हजारांवर , एप्रिल फूल नाहि

शरुबाबा ·

अवलिया Tue, 04/01/2008 - 18:47
नाही मित्रा सेन्सेक्सचा भरवसा नाही १०००० पर्यंत खाली येण्याची शक्यता जास्त आहे सेन्सेक्स लोअर हाय लोअर बोट्म फॉर्मेशन मधे जात आहे जर महीन्याभरात १४३०० च्या वर राहुन १८००० च्या वर राहीला तर काही चान्स पण १) म्हागाइ ६.६८ + २) आर्बीआय रेट वाढ्व्णार ३) ग्लोबल क्ल्यु - ४) तिबेट चिघळत चाल्लेय ५) सब प्राइम ने अमेरीकेचे कंबरडे जाम केले ६) ++++ अशे अनेक कारणे विचार करा नाना

अवलिया Tue, 04/01/2008 - 18:47
नाही मित्रा सेन्सेक्सचा भरवसा नाही १०००० पर्यंत खाली येण्याची शक्यता जास्त आहे सेन्सेक्स लोअर हाय लोअर बोट्म फॉर्मेशन मधे जात आहे जर महीन्याभरात १४३०० च्या वर राहुन १८००० च्या वर राहीला तर काही चान्स पण १) म्हागाइ ६.६८ + २) आर्बीआय रेट वाढ्व्णार ३) ग्लोबल क्ल्यु - ४) तिबेट चिघळत चाल्लेय ५) सब प्राइम ने अमेरीकेचे कंबरडे जाम केले ६) ++++ अशे अनेक कारणे विचार करा नाना
लेखनविषय:
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या मार्च २००९ मध्ये २४ हजारांपर्यंत झेप घेऊ शकतो. असा अंदाज इकनॉमिक टाइम्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुवा- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2911790.cms

एक वर्तुळ पूर्ण झालं

भोचक ·

आनंदयात्री Tue, 04/01/2008 - 18:23
माहिती. धन्यवाद. डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे भोपळ्याच्या वेलामुळे डुबेरे प्रसिद्ध कसे आहे ते नाही कळले.

भोचक Tue, 04/01/2008 - 18:37
भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

In reply to by भोचक

चतुरंग Wed, 04/02/2008 - 19:39
थोडा अधिक विस्ताराने असता तर आणखीन भावला असता. मेहबूब आबासाहेब सतारमेकर, शनिवार पेठ, मिरज ह्यापलीकडे दुर्दैवाने त्यांची माहिती गुगलून मिळाली नाही पण सतार तयार करण्याबद्दल जास्ती माहिती इथे मिळेल. चतुरंग

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 18:42
लेख बाजीरावाबद्दल आहे क भोपळ्यासाठी?ति. पू. आनन्दयात्रीजीना हा प्रश्न पडला असावा.... त्या प्रश्नाच्या उत्तरात्............विजुभाऊ

प्राजु Tue, 04/01/2008 - 19:23
खूपच सुंदर झाला आहे हा लेख. अतिशय माहितीपूर्ण.. बर्‍याच माहिती नसलेल्या गोष्टि समजल्या. आपले अभिनंदन. आणि धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 17:59
भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच सुंदर! राऊंना आमचा मानाचा मुजरा! थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न राऊंनीच पुरं केलं.. तात्या. भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यांकरता वापरतात असं मीही ऐकून आहे परंतु खास तंबोर्‍यांकरता विशेष मोठ्या आकाराचे भोपळेही मुद्दाम उगवले जातात. ते तयार झाल्यावर त्यातला गर काढून ते विशिष्ठ पद्धतीने वाळवले जातात, त्यामुळे त्यातून चांगला घुमारेदार आवाज येऊ शकतो.. आपला, (आबासाहेब मिरजकरांचा शिष्य) तात्या.

संजय अभ्यंकर Wed, 04/02/2008 - 22:43
भोचकभाऊ, मान गये आपको! कहाँ कहाँ तक घुमा लाये! धारला व रावेरखेडीस आमचे नातेवाईक रहातात. लहानपणी पाहीलेले धार व रावेर आठवले. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 04/03/2008 - 16:46
धार येथे प्रख्यात शिल्पकार 'अण्णासाहेब तथा रघुनाथ कृष्ण फडके' राहात असत. (ज्या॑नी चौपाटीवरचा लोकमान्य टिळका॑चा पुतळा तयार केला.) ख॑डेराव टेकडीजवळ त्या॑चा स्टुडिओ होता (आजही असेल). पुल॑नी 'गुण गाईन आवडी' मधील 'माझे दत्तक आजोबा' ह्या लेखात त्या॑चे सु॑दर व्यक्तिचित्र रेखाटले आहे

आंबोळी गुरुवार, 04/03/2008 - 23:13
पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या बाजीरावाला जन्म दिला होता. दुसरा बाजीराव राघोबादादान्च मुलगा होता? (काका मला वाचवा फेम) नारायणाच मुलगा दुसरा माधवराव.... त्याचा मुलगा (की नातू?)दुसरा बाजिराव असावा.... राघोबाच मुलगा (नाव आठवत नाही)पहिल्या माधवरावाच्या हयातीतच मेला होता..... यावर मि.पा. चे इतिहासाचार्य प्रकाश टाकतील काय?

In reply to by आंबोळी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/03/2008 - 23:20
दुसरा बाजीराव हा राघोबादादाचाच मुलगा. अमृतराव हा राघोबाचा दत्तक पुत्र होता. दुसर्‍या बाजीरावाला नाना फडणीसाने तुरुंगात टाकून व्यसनी बनविले होते अशी वदंता आहे.

मृत्युन्जय Wed, 07/20/2011 - 12:15
२० जुलै रोजीच मागच्या वर्षी बहुधा भोचक उर्फ अभिनय यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा धागा वरती आणतो आहे.

आनंदयात्री Tue, 04/01/2008 - 18:23
माहिती. धन्यवाद. डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे भोपळ्याच्या वेलामुळे डुबेरे प्रसिद्ध कसे आहे ते नाही कळले.

भोचक Tue, 04/01/2008 - 18:37
भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

In reply to by भोचक

चतुरंग Wed, 04/02/2008 - 19:39
थोडा अधिक विस्ताराने असता तर आणखीन भावला असता. मेहबूब आबासाहेब सतारमेकर, शनिवार पेठ, मिरज ह्यापलीकडे दुर्दैवाने त्यांची माहिती गुगलून मिळाली नाही पण सतार तयार करण्याबद्दल जास्ती माहिती इथे मिळेल. चतुरंग

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 18:42
लेख बाजीरावाबद्दल आहे क भोपळ्यासाठी?ति. पू. आनन्दयात्रीजीना हा प्रश्न पडला असावा.... त्या प्रश्नाच्या उत्तरात्............विजुभाऊ

प्राजु Tue, 04/01/2008 - 19:23
खूपच सुंदर झाला आहे हा लेख. अतिशय माहितीपूर्ण.. बर्‍याच माहिती नसलेल्या गोष्टि समजल्या. आपले अभिनंदन. आणि धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 17:59
भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच सुंदर! राऊंना आमचा मानाचा मुजरा! थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न राऊंनीच पुरं केलं.. तात्या. भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यांकरता वापरतात असं मीही ऐकून आहे परंतु खास तंबोर्‍यांकरता विशेष मोठ्या आकाराचे भोपळेही मुद्दाम उगवले जातात. ते तयार झाल्यावर त्यातला गर काढून ते विशिष्ठ पद्धतीने वाळवले जातात, त्यामुळे त्यातून चांगला घुमारेदार आवाज येऊ शकतो.. आपला, (आबासाहेब मिरजकरांचा शिष्य) तात्या.

संजय अभ्यंकर Wed, 04/02/2008 - 22:43
भोचकभाऊ, मान गये आपको! कहाँ कहाँ तक घुमा लाये! धारला व रावेरखेडीस आमचे नातेवाईक रहातात. लहानपणी पाहीलेले धार व रावेर आठवले. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 04/03/2008 - 16:46
धार येथे प्रख्यात शिल्पकार 'अण्णासाहेब तथा रघुनाथ कृष्ण फडके' राहात असत. (ज्या॑नी चौपाटीवरचा लोकमान्य टिळका॑चा पुतळा तयार केला.) ख॑डेराव टेकडीजवळ त्या॑चा स्टुडिओ होता (आजही असेल). पुल॑नी 'गुण गाईन आवडी' मधील 'माझे दत्तक आजोबा' ह्या लेखात त्या॑चे सु॑दर व्यक्तिचित्र रेखाटले आहे

आंबोळी गुरुवार, 04/03/2008 - 23:13
पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या बाजीरावाला जन्म दिला होता. दुसरा बाजीराव राघोबादादान्च मुलगा होता? (काका मला वाचवा फेम) नारायणाच मुलगा दुसरा माधवराव.... त्याचा मुलगा (की नातू?)दुसरा बाजिराव असावा.... राघोबाच मुलगा (नाव आठवत नाही)पहिल्या माधवरावाच्या हयातीतच मेला होता..... यावर मि.पा. चे इतिहासाचार्य प्रकाश टाकतील काय?

In reply to by आंबोळी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/03/2008 - 23:20
दुसरा बाजीराव हा राघोबादादाचाच मुलगा. अमृतराव हा राघोबाचा दत्तक पुत्र होता. दुसर्‍या बाजीरावाला नाना फडणीसाने तुरुंगात टाकून व्यसनी बनविले होते अशी वदंता आहे.

मृत्युन्जय Wed, 07/20/2011 - 12:15
२० जुलै रोजीच मागच्या वर्षी बहुधा भोचक उर्फ अभिनय यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा धागा वरती आणतो आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही. या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं.

टंकलेखन सहाय्य.

सरपंच ·

सखाराम_गटणे™ Fri, 05/09/2008 - 09:11
मुळ लेखक सहाय्य. प्रेषक अबब ( शुक्र, 05/09/2008 - 01:51) . http://misalpav.com/node/1711 आपल्या मराठी टंकलेखनाच्या समस्येवर इथे काहि उपाय देत आहे. त्याचा जरुर विचार करावा. १.www.quillpad.com येथे जा. भाषा "मराठी" निवडा. तिथे प्रथम इंग्रजीत टाइप करा, दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते. तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो. २. www.baraha.com var jaun barahaIme1.0 हे सॉफ़्टवेअर डॉउनलोड करा. तुम्हि जो संगणक नेहमी वापरता त्याच्यावर हे लोड करा. मग START/PROGRAMS/BARAHAIME 1.0 मध्ये जाउन ते क्लिक करा. खालील उजव्या कोप-यात जिथे वेळ दर्शवलि जाते त्याच्या जवळच बराहा चा icon दिसेल. त्यावर माउस ठेऊन "right click" करा. त्यात भाषा "मराठी" असे निवडा.आता आपण मराठीत टंकायला तयार झालोय. आता START/PROGRAMS/ACCESSORIES/WORDPAD उघडा. त्यात जाउन मराठीत लिहायला सुरु करा. मिसळपाव वर वापरलेली ग म भ न प्रणाली आणि बराहा ह्यांच्यात विशेष फ़रक नाहि. मिसळपाव वर दिलेले टंकलेखन सहाय्य इथेहि लागू पडते. त्याउपरहि काहि समस्या आल्यास इथे मि.पा. वर कोणालाहि मदतीकरिता संपर्क करावा. सगळेजण आपणास मदत करतिल.त्याकरिता खरड टाकावि. यातला पहिला पर्याय हा आपण जालावर हजर असतानाच करता येतो.(online) तर दुस-या पर्यायात आपणास जालावर हजर रहावे लागत नाहि. आपल्या सोयीनुसार आपण लेखन करू शकता.फ़ावल्या वेळेचा ह्यामुळे सदुपयोग करता येतो. आपल्याकडे लॆपटॉप असेल तर सोन्याहून पिवळॆ. तुमचे लेखन यापैकी कुठेहि पुर्ण करा.तपासून बघा.वाटल्यास काहि सुधारणा करा. आपले समाधान झाले की मगच मराठीतले लेखन इथे चिकटवा.

In reply to by प्रजेश

मेधा ओक सोमैया Sun, 11/25/2012 - 16:55
पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांच्याशी आय बी एन लोकमतचे संपादक निखील वागळे यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०१२ रोजी केलेली बातचीत निखील वागळे - २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेला आरोपी अजमल कसाब याला अत्यंत गुप्ततेने येरवडा कारागृहात हलवण्यात आले व आज सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आली हे सर्व अत्यंत गुप्ततेने करण्यात आले व ह्या सर्वात आपण एक प्रमुख अधिकारी म्हणून होतात. ह्या ऑपरेशन बददल महाराष्ट्रातील जनतेला खूप उत्सुकता आहे. एकतर हे ऑपरेशन मिडीयाला चुकवून गुप्तपणे आपण कसे पार पाडलेत आणि आम्ही मिडिया म्हणतो त्याप्रमाणे हे ऑपरेशन एक्स आहे का? सदानंद दाते - नमस्कार. हे ऑपरेशन एक्स हे मी आज सकाळी पहिल्यांदाच ऐकले. मुंबई पोलिसांना एका जबाबदारीची कल्पना दहा दिवसांपूवी दिली होती. ती म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कसाबला मुंबईहून पुण्यात हलवायचे आहे. त्याचे नियोजन आम्ही करावे. पोलीस महासंचालकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे नियोजन केले होते मात्र ते डोक्यात केले होते कागदावर उतरवले नव्हते. कारण या बाबतीत गोपनीयता बाळगावी असे सांगितले होते आणि योग्य वेळी पुढील सूचना देऊ असेही सांगितले होते त्यानुसार जेव्हा आम्हांला सूचना मिळाली तेव्हा आम्ही त्याला मुंबईहून पुण्यात नेले. तीन तासाचा प्रवास! एव्हडेच खरे तर आम्ही केले. त्यासाठीचे नियोजन आम्ही केले होते. त्यासाठी सुयोग्य मनुष्यबळ,आम्ही आधीच शोधून ठेवले होते कॅम्पीटंट कमांडोज व ऑफिसर्सच्या टीम डी.जी. साहेबांनी आम्हांला दिल्या होत्या. काय काय होऊ शकते त्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे आम्ही त्याला शिफ्ट केले शेवटी तो मुंबई पुणे तीन तास प्रवास. निखील वागळे - पण हे काही सोप नाही आहे कारण तो कसाब आहे. सुरक्षितता आहे आणि आमच्या सारख्या भोचक मीडियापासून लपवून त्याला तुम्ही मुंबईहून पुण्याला नेले आहे गुप्तपणे! हे तुमच्या स्वभावाप्रमाणे आपण म्हणता आहात म्हणून त्याप्रमाणे हे सोपे नाही. ही गुप्तता, नेमके काय झाले? हे तुम्ही कसे केलेत? ते करताना तुमच्या मनात नेमके काय होते? सदानंद दाते : निखीलाजी - एक काम डी जी साहेबांनी सांगितले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. सगळे डिटेल्स येथे चर्चा करणे संयुक्तिक नाही. मात्र काय काय होऊ शकते धोके काय आहेत ह्याचे आडाखे आम्ही बांधले होते. त्यानुसार दक्षता घेतली होती गाडी बंद पडली, लोक मध्ये आली. मिडीयाने ........ निखील वागळे : हे तुम्ही मीडियापासून कसे लपवलेत? काहीच लपत नाही हो मीडियापासून?......... सदानंद दाते- हा प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारला पाहिजे. निखील वागळे - आज मुंबईचा पत्रकार ज्याला असे वाटते की आम्हांला सगळ्या बातम्या कळतात तो पराभूत झाला आहे आणि हे सिद्ध झाले आहे की मुंबईचे पोलीस दल काय करू शकते? सदानंद दाते - निखीलजी तुम्ही म्हणता तितके काही कठीण नाही आहे ते. त्या रात्री नेले आम्ही त्याला मुंबईहून पुण्याला........ निखील वागळे : इतकं काही सोप नाही ते. तुम्ही त्याला मुंबईहून पुण्याला नेले आणि आज आम्हांला बातमी आली की त्याला फाशी देण्यात आली..... ठीक आहे मी पुढे जातो. अजमल कसाबचा हा जो प्रवास २६-११ ला सुरु झाला आणि आज पर्यंत ह्या प्रक्रियेचे आपल्या समाजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने काय महत्व आहे असं तुम्हांला वाटत? सदानंद दाते : आजचा दिवस भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी म्हणून आणि एक नागरीक म्हणून खूप समाधान देणारा दिवस आहे. आमच्या देशातील लोकशाही व्यवस्था न्याय देऊ शकते हे आज आपण ठळक पणे सर्वासमोर मांडलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनासमोर एक आव्हान होते. आपण एक जिवंत अतिरेकी पकडला ही खूप मोठी उपलब्धी आहे, मला असे वाटते की शहीद ओंबळे आणि त्यांच्या टीमने जे काम केले मुंबई पोलिसांनी त्या रात्री जे काम केले त्यातले सर्वोत्कृष्ट काम होते की एक जिवंत अतिरेकी आपण पकडला. असे उदाहरण क्वचित इतिहासात सापडेल. आता ह्या अतिरेक्याचे योग्य इंटरोगिशन, पुरावे गोळा करणे, आंतरराष्टीय धागेदोरे शोधून काढणे, कॉन्सपरसी प्रूव्ह करणे हे सर्व आपण चांगले प्रकार आपण केले क्राईम ब्रांचनी उत्तम चार्जशीट दाखल केली. प्रसिक्युटरने एक चांगली केस दाखल केली. कन्हीक्शन घेतले. प्रक्रिया पूर्ण केली आणि सुप्रीम कोर्टाची आणि सरतेशेवटी माननीय राष्ट्पतीची मोहोर त्याच्यावर उमटवली. आणि आज आपण त्याला फासावर लटकवले ही आपल्या देशातील लोकशाहीची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. असं मला वाटते. आणि नागरिकांना व्यवस्थेबद्दलचे जे प्रश्न पडतात त्याला उत्तर आहे. system still works, we should help system जर नागरिकांनी मदत केली तर आम्ही अधिक जास्त चांगले काम करू शकतो. व्यवस्थेमध्ये ताकद आहे. निखील वागळे : कसाबला तुम्ही पुण्याला पोहचवलेत. त्याला सुरक्षिततेने पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी तुमच्यावर होती. हे सुरक्षितपणे पोहोचवणे तुम्ही कशाप्रकारे केलेत? कसाबला बिर्याणी दिली, खर्च झाला हे सर्व खर आहे का? काय आहे ह्याच्यावर तुमचं म्हणण ? की हा अपप्रचार आहे आणि जे म्हणतात की खटल्याला उशीर झाला त्यातही काही तथ्य आहे का? सदानंद दाते - कसाबची सुरक्षा आणि त्याच्यावरचा खर्च याबद्दल मी पण खूप मिडीयामध्ये ऐकले आहे आणि वाचले आहे. पण मला असं प्रामाणिकपणे वाटत की ही काही कसाबला दिलेली सुरक्षा नव्हती. ती न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेला दिलेली सुरक्षा होती. साक्षीदार सुरक्षित पाहिजेत, त्यांना निर्भयपणे साक्ष देता आली पाहिजे. पत्रकारांना सुरक्षा पाहिजे प्रासिक्युटर्सना आणि डिफेन्स कोन्सिलला विश्वास वाटला पाहिजे. ही लोकशाही मधील हि एक खूनी प्रक्रिया आहे. आरोपीला आपले निरपराधित्व सिद्ध करण्याचा हक्क आहे प्रसिक्युटर्सला त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्याचा अधिकार आहे. ही प्रक्रिया निर्वेधपणे पार पाडावी अडथळे येऊ नयेत त्यासाठी दिलेली ही सुरक्षा व्यवस्था होती आणि जे धोके होते ते निश्चितपाणे गंभीर स्वरूपाचे धोके होते. एक आंतरराष्टीय परिमाण या तपासात होते कसाब मुळे आपण ह्यात निष्पन्न करू शकलो. जर आपण २६-११ च्या घटनेतील कसाबचा शेवट अशाप्रकारे करू शकलो नसतो तर ती आपल्या देशातील पोलिसांना आणि न्याय व्यवस्थेसाठी ती एक प्रकारची नामुष्कीची बाब झाली असती म्हणून ही सुरक्षितता ही प्रक्रियेची सुरक्षितता होती ती करणे फार आवश्यक होते. कायद्याच्या प्रक्रियेने २६.११ च्या घटनेला न्याय देणे हे मला वाटत आपल्या समाजाचे खूप मोठे यश आहे. निखील वागळे : २६-११ नंतर ऑथर रोड जेलला कसाबला नेले त्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमच्यावर होती ती आपण पार पाडलीत. ह्या चार वर्षात आपल्यावर किती ताण होता ? सदानंद दाते : खंर सांगायचं तर टेन्शन वगैरे काही नव्हत........ निखील वागळे : अजिबात नव्हत? ............... सदानंद दाते : कशासाठी नव्हत ते पण मी सांगतो तुम्हाला! २६-११ चा अनुभव एक वेगळा अनुभव होता . व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो की आम्ही कोणी तिथे काही हिरोगिरी करायची म्हणून गेलो नव्हतो. आमचे कर्तव्य होते. एक युनिफॉर्म मधील पोलीस अधिकारी आहोत. आपल्याकडे शस्त्र आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे आपले काम आहे तेव्हा जे दिसले, जे करणे योग्य होत ते आम्ही केले........ ................२६.११ रोजी कामा हॉस्पीटलच्या सहाव्या मजल्यावर परिस्थिती वेगळी होती. ५०-५५ मिनिटे ते नाट्य म्हणजे सीमेवरील युद्ध शहरात आलेले होते. त्यामुळे तेथे जी लढाई झाली त्यावरून आम्ही खूप शिकलो........ निखील वागळे : या पुढच्या काळात दहशतवादाचा मुकाबला या देशाने कसा केला पाहिजे? सदानंद दाते : मला असे वाटते की दहशतवाद म्हणजे काय हे समजून घेणे. हे काही भारतात किंवा मुंबईतहोणारे हे प्रकरण नाही. इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. जगभर सर्वत्र दहशतवादी प्रवृत्ती वाढताना दिसतात. म्हणजे जगातल्या इतर सगळ्या नागरी समाजाप्रमाणे आपल्यावर हे संकट आहे. ते संकट समजावून घेणे हे संकट म्हणजे फक्त पोलिसांनी सामना करावयाचे संकट नव्हे, शासनाने सामना करावयाचे संकट नव्हे हे आपल्या ज्या प्रकारची समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेसमोरचे आव्हान आहे हे जर आपण नाही समजून घेतले तर आपण अशी अपेक्षा करू की सरकारने करावे, पोलिसांनी करावे तर ह्या संकटाचा सामना होण्यासारखा नाही. निखील वागळे - मग नागरिकांनी काय करावे?.......... सदानंद दाते : मला असे वाटते की आपण जर आव्हान समजून घेतले पाहिजे. दहशतवाद्याची एक टीम आहे आणि त्यांच्या ज्यांच्याविरोधात सामना आहे तो नागरिक, प्रशासन बिझनेस, एनजीओ, पत्रकार त्या आपल्या सर्वांची टीम आहे. आपण जर असे समजलो आपला मुकाबला त्यांच्याबरोबर आहे. तर आपल्या ( टीम ) मधील जे दोष आहेत. ते दोष सुधारून आपल्या समाजव्यवस्थेकडे अधिक प्रगल्भपणे बघण्याची गरज आहे. दहशतवादाची समस्या सोद्विण्यासाठीचा हा पहिला मुद्दा. दुसरे सतकर्ता म्हणजे जर मी बसने प्रवास करतोय तर कुणीतरी माझ्या बसच्या खालची सीट चेक करेल ही अपेक्षा करणे बरोबर नाही. मी बसताना चेक करायला पाहिजे की मी सुरक्षित आहे की नाही. सिनेमाहॉलमध्ये असेल, मॉंलमध्ये असेल एखादी संशयित वस्तू सापडली तर कळवायला पाहिजे आणि त्यातून काय धोके संभवतात ते आपल्याला समजले पाहिजे. तिसरी बाब म्हणजे तुम्ही मला कदाचित स्वार्थी म्हणाल पण पोलीस ही दहशतवादाचा मुकाबला करण्याची एक यंत्रणा आहे. ती एक ठराविक ताकद आहे ती ताकद जर आपण अनावश्यक गोष्टी उदा. निर्देशने,संप इ. पासून वाचवू शकलो समाजातील नागरी प्रश्न जर अधिक चांगल्याप्रकारे सुटले तर हि ताकद आपण दहशतवादाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. समाजाकडून सुजाण सहकार्याची अपेक्षा आहे. आपली प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आम्हांला साक्षीदार मिळत नाही. जर आम्हांला ते मिळाले नाही तर आम्ही गुन्हा कोर्टात सिद्ध कसा करणार? मला असं वाटत की मिडीयासह प्रत्येक घटकाने जर असा विचार केली की हे आमच्या समाजासमोरचे संकट आहे आणि जर त्यात मी काय करायचे? असा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारला तर प्रत्येकाला उत्तर मिळेल की मी काय करायला पाहिजे आणि मला असा वाटत की हे उत्तर प्रत्येकाने शोधायला पाहिजे. निखील वागळे : हा प्रश्न विचारावा की नाही ह्या द्विधा मनःस्थितीमध्ये मी आहे हा प्रश्न माझा नाही. २६-११ च्या घटनेत जखमी झालेल्या एका पोलिसांच्या मुलीचा आहे तिने विचारले की आज सकाळपासून तुम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करत आहात, पण ह्या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे पुरेसे कौतुक सरकारने केले आहे का? एका ऐतिहासिक घटनेचे, खटल्याचे साक्षीदार असलेल्या, सहभागी असलेल्या जखमी पोलिसांच्या मुलीचा हा प्रश्न आहे की शासनाने त्याच्यासाठी अधिक काही करायला नको का? तुम्हांला काय वाटत? सदानंद दाते : मी असं सांगेन की २६-११ ला काम करण्याची संधी मिळाली आणि जर मी जखमी झालो असलो तर ते माझ्यावर संकट आलं आहे अस मी समजावं का? मला देश्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली ( याचे समाधान ) असे समजावे माझा दृष्टीकोन जर स्पष्ट असेल तर मग शासनाने काही करावे...... शासनाने बरेच काही केले आहेच. सेवेत आहोत सेवेतले लाभ तर आहेतच. रेक्गनिशन पण आहेच पण खर रेक्गनिशन मला जर का विचाराल तुम्ही तर मी या संकटाला सामोरे गेलो, डगमगलो नाही, सामना केला, आणि मला असं वाटत की माझे काम मी चांगले केले हे पारितोषिक तर मीच स्वतःला देऊ शकतो. अजून कुणी मला देऊ शकत नाही आणि मला अस वाटत की मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी जे माझ्याबरोबर होते, ज्यांच्याशी मी बोललो त्यांना हे समाधान आहे की आपण ज्या कामासाठी अंगावर वर्दी घातली ते काम आपण आपल्या पूर्ण ताकदीने केले आणि आपण ह्याच्यापुढे पण करू. निखील वागळे : हे कर्तव्याचे समाधान आहे, आभारी आहे मी तुमचा तुमच्यासारखे पोलीस अधिकारी आणि तुमचे सहकारी आहेत म्हणून आमच्यासारखे नागरिक सुरक्षित आहेत. तरी सुध्दा तुम्ही जो आम्हाला सल्ला दिला आहे. सतर्क रहाण्याचा तो आम्ही आणि महाराष्टातील जनता निश्चितच लक्षात ठेवेल. दहशतवादाचा मुकाबला करताना मी काय करू शकेन याचा विचार केला तर सदानंद दाते यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देणे शक्य होईल. आभार आयबीएन लोकमत

ऊपट्सुम्भ Tue, 09/23/2008 - 21:15
तू प्रेमि ..... आ .......हा .... मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... फिर कया डॅडी क्या अम्मा ............... ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ........ ... ... तम्मा तम्मा लो गे ....... ..... तम्मा तम्मा लो गे ...तम्मा

In reply to by टारझन

भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 23:22
=)) येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ... हेच म्हणतो... तम्मा तम्मा लोगे काय.... आणि निकम्मा तम्मातात्या काय.... अगाययायाया.... गेली पाच मिनिटे वेड्यासारखा हसतोय... =)) =)) =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा गुरुवार, 12/11/2008 - 10:41
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अरे, काय धरबंध आहे की नाही??? च्यायला!!! टार्‍यानं सांगितलं म्हणुन शोधलं आणि हे सापडल्यावर जे ठ्या: करुन कॉफी उडवलीये, पार नाकातोंडातून कॉफीचे नळ वाहिले राव!!!!! दोन मिनिटं धड श्वासही घेणं जमत नव्हतं हो!!!! हसुन हसुन पोटात दुखायला लागलं... आरारारारा.....अरे टंकलेखन सहाय्य कुठे? तम्मा तम्मा लो गे काय??? त्यात हे काय कमी म्हणुन तात्यांची ती निकम्मा तम्मातात्या वाली कुरघोडी!!!!!!! डेस्कावर ठणाठण डोकं आपटून घेतलं राव मी...ह्सणं कंट्रोलच होईना तर काय करु दुसरं?

In reply to by धमाल मुलगा

मिंटी गुरुवार, 12/11/2008 - 10:47
सहमत ............... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सकाळी सकाळी जाम हसायला आलं .... केवढा हा अवांतर प्रतिसाद ...... टार्‍या म्हणतो तसं एवढा अवांतर प्रतिसाद येऊ शकतो असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं.....

In reply to by गणपा

प्रभो Wed, 10/21/2009 - 16:15
आय्चा घो.. अचानक एकडे येणे झाले म्हणुन नाही तर एका हुच्च प्रतिसादाला मुकलो असतो.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by टारझन

इनोबा म्हणे Tue, 12/09/2008 - 23:35
येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ... सहमत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

येवढा अवांतर प्रतिसाद वाचून हसून हसून फुटलो. - पुणम्मा पेशवण्णा

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मैत्र Wed, 12/10/2008 - 10:00
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ही स्माइली मिसळपाव वर उपलब्ध असल्याचं सार्थक करणारा अवांतर प्रतिसाद... इतका बेष्ट प्रतिसाद दहा हजार वर्षात कोणी दिला नसेल... टारोबा आणि तात्यांनी त्यावरही कमाल केली आहे. इथे आजू बाजू चे लोक पहायला लागले आहेत. हसून डोळ्यात पाणी आलं... जबरा... फार दिवसांनी इतकं हसवणारं काही वाचलं... झकास...

In reply to by मैत्र

सखाराम_गटणे™ गुरुवार, 12/11/2008 - 09:18
>>इतका बेष्ट प्रतिसाद दहा हजार वर्षात कोणी दिला नसेल... सहमत धागा पण अचुक निवडला आहे.

In reply to by इनोबा म्हणे

सुहास. गुरुवार, 01/08/2009 - 19:09
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये कर्माचा वाद रस्त्यावर कशाला ?

In reply to by ऊपट्सुम्भ

झकासराव गुरुवार, 12/11/2008 - 11:53
=)) =)) =)) हे म्हणजे पिच सोडुन बॉल लेग अंपायरच्यादेखील लेग साइडने वाइड गेल्यासारखच आहे की. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

विकास Wed, 12/10/2008 - 00:08
"ञ" चा उपयोग कुठल्या शब्दात होतो?

In reply to by विकास

आजानुकर्ण Wed, 12/10/2008 - 00:33
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात. साक्षात् संपादकांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेले हे व्याकरणविषयक उत्तर चालून जावे असे वाटते आपला (माजी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 12/10/2008 - 01:09
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात धन्यवाद! माहीत होते पण लक्षात नव्हते! पण ञ वापरून शब्द केलेले आहेत का? ("नञ" सोडून) बाकी व्याकरणविषयक माहीती चालते चर्चा चालत नाही. :-)

समिधा Tue, 01/13/2009 - 09:50
हो तेच प्रकाशित करयचे होते.तुमचे उत्तर येण्या आधि कळाले

फुस्स Sat, 01/31/2009 - 17:54
जेव्हा अनुनासिकापुढील अक्षर च, छ, ज, झ असते तेव्हा त्याच्या मागे ञ लावतात. जसे अन्त, पम्प तसे (प ञ जा) पञ्जा. संस्कृत मध्ये मराठी प्रमाणे सरसकट अनुस्वार देत नाहीत तर त्या व्यंजन वर्गातील अनुनासिक वापरतात. (वर व्यंजन लिहिले आहे ते खरे म्हणजे व्यञ्जन असे लिहायला हवे.)

In reply to by फुस्स

सुनील Sat, 01/31/2009 - 18:02
हेच म्हणतो. फक्त चा उच्चार करण्याबाबतीत एक छोटीशी गोची आहे, ती सोडवाल? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

फुस्स Mon, 02/02/2009 - 14:49
हे काही आम्हाला जमणार नाही. कारण आता तो कोणालाच माहिती नाही ज्ञ चा नक्की उच्चार कोणता द न य - मराठी ग य - हिंदी ज न- दक्षिण भारतीय ग न - गुजराती

सँडी Fri, 03/20/2009 - 08:59
"चेहरयाला" असे लिहायचे आहे! "र" अर्धा कसा काढायचा? एकदा जमले होते...विसरुन गेलो.

सखाराम_गटणे™ Fri, 05/09/2008 - 09:11
मुळ लेखक सहाय्य. प्रेषक अबब ( शुक्र, 05/09/2008 - 01:51) . http://misalpav.com/node/1711 आपल्या मराठी टंकलेखनाच्या समस्येवर इथे काहि उपाय देत आहे. त्याचा जरुर विचार करावा. १.www.quillpad.com येथे जा. भाषा "मराठी" निवडा. तिथे प्रथम इंग्रजीत टाइप करा, दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते. तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो. २. www.baraha.com var jaun barahaIme1.0 हे सॉफ़्टवेअर डॉउनलोड करा. तुम्हि जो संगणक नेहमी वापरता त्याच्यावर हे लोड करा. मग START/PROGRAMS/BARAHAIME 1.0 मध्ये जाउन ते क्लिक करा. खालील उजव्या कोप-यात जिथे वेळ दर्शवलि जाते त्याच्या जवळच बराहा चा icon दिसेल. त्यावर माउस ठेऊन "right click" करा. त्यात भाषा "मराठी" असे निवडा.आता आपण मराठीत टंकायला तयार झालोय. आता START/PROGRAMS/ACCESSORIES/WORDPAD उघडा. त्यात जाउन मराठीत लिहायला सुरु करा. मिसळपाव वर वापरलेली ग म भ न प्रणाली आणि बराहा ह्यांच्यात विशेष फ़रक नाहि. मिसळपाव वर दिलेले टंकलेखन सहाय्य इथेहि लागू पडते. त्याउपरहि काहि समस्या आल्यास इथे मि.पा. वर कोणालाहि मदतीकरिता संपर्क करावा. सगळेजण आपणास मदत करतिल.त्याकरिता खरड टाकावि. यातला पहिला पर्याय हा आपण जालावर हजर असतानाच करता येतो.(online) तर दुस-या पर्यायात आपणास जालावर हजर रहावे लागत नाहि. आपल्या सोयीनुसार आपण लेखन करू शकता.फ़ावल्या वेळेचा ह्यामुळे सदुपयोग करता येतो. आपल्याकडे लॆपटॉप असेल तर सोन्याहून पिवळॆ. तुमचे लेखन यापैकी कुठेहि पुर्ण करा.तपासून बघा.वाटल्यास काहि सुधारणा करा. आपले समाधान झाले की मगच मराठीतले लेखन इथे चिकटवा.

In reply to by प्रजेश

मेधा ओक सोमैया Sun, 11/25/2012 - 16:55
पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांच्याशी आय बी एन लोकमतचे संपादक निखील वागळे यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०१२ रोजी केलेली बातचीत निखील वागळे - २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेला आरोपी अजमल कसाब याला अत्यंत गुप्ततेने येरवडा कारागृहात हलवण्यात आले व आज सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आली हे सर्व अत्यंत गुप्ततेने करण्यात आले व ह्या सर्वात आपण एक प्रमुख अधिकारी म्हणून होतात. ह्या ऑपरेशन बददल महाराष्ट्रातील जनतेला खूप उत्सुकता आहे. एकतर हे ऑपरेशन मिडीयाला चुकवून गुप्तपणे आपण कसे पार पाडलेत आणि आम्ही मिडिया म्हणतो त्याप्रमाणे हे ऑपरेशन एक्स आहे का? सदानंद दाते - नमस्कार. हे ऑपरेशन एक्स हे मी आज सकाळी पहिल्यांदाच ऐकले. मुंबई पोलिसांना एका जबाबदारीची कल्पना दहा दिवसांपूवी दिली होती. ती म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कसाबला मुंबईहून पुण्यात हलवायचे आहे. त्याचे नियोजन आम्ही करावे. पोलीस महासंचालकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे नियोजन केले होते मात्र ते डोक्यात केले होते कागदावर उतरवले नव्हते. कारण या बाबतीत गोपनीयता बाळगावी असे सांगितले होते आणि योग्य वेळी पुढील सूचना देऊ असेही सांगितले होते त्यानुसार जेव्हा आम्हांला सूचना मिळाली तेव्हा आम्ही त्याला मुंबईहून पुण्यात नेले. तीन तासाचा प्रवास! एव्हडेच खरे तर आम्ही केले. त्यासाठीचे नियोजन आम्ही केले होते. त्यासाठी सुयोग्य मनुष्यबळ,आम्ही आधीच शोधून ठेवले होते कॅम्पीटंट कमांडोज व ऑफिसर्सच्या टीम डी.जी. साहेबांनी आम्हांला दिल्या होत्या. काय काय होऊ शकते त्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे आम्ही त्याला शिफ्ट केले शेवटी तो मुंबई पुणे तीन तास प्रवास. निखील वागळे - पण हे काही सोप नाही आहे कारण तो कसाब आहे. सुरक्षितता आहे आणि आमच्या सारख्या भोचक मीडियापासून लपवून त्याला तुम्ही मुंबईहून पुण्याला नेले आहे गुप्तपणे! हे तुमच्या स्वभावाप्रमाणे आपण म्हणता आहात म्हणून त्याप्रमाणे हे सोपे नाही. ही गुप्तता, नेमके काय झाले? हे तुम्ही कसे केलेत? ते करताना तुमच्या मनात नेमके काय होते? सदानंद दाते : निखीलाजी - एक काम डी जी साहेबांनी सांगितले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. सगळे डिटेल्स येथे चर्चा करणे संयुक्तिक नाही. मात्र काय काय होऊ शकते धोके काय आहेत ह्याचे आडाखे आम्ही बांधले होते. त्यानुसार दक्षता घेतली होती गाडी बंद पडली, लोक मध्ये आली. मिडीयाने ........ निखील वागळे : हे तुम्ही मीडियापासून कसे लपवलेत? काहीच लपत नाही हो मीडियापासून?......... सदानंद दाते- हा प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारला पाहिजे. निखील वागळे - आज मुंबईचा पत्रकार ज्याला असे वाटते की आम्हांला सगळ्या बातम्या कळतात तो पराभूत झाला आहे आणि हे सिद्ध झाले आहे की मुंबईचे पोलीस दल काय करू शकते? सदानंद दाते - निखीलजी तुम्ही म्हणता तितके काही कठीण नाही आहे ते. त्या रात्री नेले आम्ही त्याला मुंबईहून पुण्याला........ निखील वागळे : इतकं काही सोप नाही ते. तुम्ही त्याला मुंबईहून पुण्याला नेले आणि आज आम्हांला बातमी आली की त्याला फाशी देण्यात आली..... ठीक आहे मी पुढे जातो. अजमल कसाबचा हा जो प्रवास २६-११ ला सुरु झाला आणि आज पर्यंत ह्या प्रक्रियेचे आपल्या समाजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने काय महत्व आहे असं तुम्हांला वाटत? सदानंद दाते : आजचा दिवस भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी म्हणून आणि एक नागरीक म्हणून खूप समाधान देणारा दिवस आहे. आमच्या देशातील लोकशाही व्यवस्था न्याय देऊ शकते हे आज आपण ठळक पणे सर्वासमोर मांडलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनासमोर एक आव्हान होते. आपण एक जिवंत अतिरेकी पकडला ही खूप मोठी उपलब्धी आहे, मला असे वाटते की शहीद ओंबळे आणि त्यांच्या टीमने जे काम केले मुंबई पोलिसांनी त्या रात्री जे काम केले त्यातले सर्वोत्कृष्ट काम होते की एक जिवंत अतिरेकी आपण पकडला. असे उदाहरण क्वचित इतिहासात सापडेल. आता ह्या अतिरेक्याचे योग्य इंटरोगिशन, पुरावे गोळा करणे, आंतरराष्टीय धागेदोरे शोधून काढणे, कॉन्सपरसी प्रूव्ह करणे हे सर्व आपण चांगले प्रकार आपण केले क्राईम ब्रांचनी उत्तम चार्जशीट दाखल केली. प्रसिक्युटरने एक चांगली केस दाखल केली. कन्हीक्शन घेतले. प्रक्रिया पूर्ण केली आणि सुप्रीम कोर्टाची आणि सरतेशेवटी माननीय राष्ट्पतीची मोहोर त्याच्यावर उमटवली. आणि आज आपण त्याला फासावर लटकवले ही आपल्या देशातील लोकशाहीची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. असं मला वाटते. आणि नागरिकांना व्यवस्थेबद्दलचे जे प्रश्न पडतात त्याला उत्तर आहे. system still works, we should help system जर नागरिकांनी मदत केली तर आम्ही अधिक जास्त चांगले काम करू शकतो. व्यवस्थेमध्ये ताकद आहे. निखील वागळे : कसाबला तुम्ही पुण्याला पोहचवलेत. त्याला सुरक्षिततेने पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी तुमच्यावर होती. हे सुरक्षितपणे पोहोचवणे तुम्ही कशाप्रकारे केलेत? कसाबला बिर्याणी दिली, खर्च झाला हे सर्व खर आहे का? काय आहे ह्याच्यावर तुमचं म्हणण ? की हा अपप्रचार आहे आणि जे म्हणतात की खटल्याला उशीर झाला त्यातही काही तथ्य आहे का? सदानंद दाते - कसाबची सुरक्षा आणि त्याच्यावरचा खर्च याबद्दल मी पण खूप मिडीयामध्ये ऐकले आहे आणि वाचले आहे. पण मला असं प्रामाणिकपणे वाटत की ही काही कसाबला दिलेली सुरक्षा नव्हती. ती न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेला दिलेली सुरक्षा होती. साक्षीदार सुरक्षित पाहिजेत, त्यांना निर्भयपणे साक्ष देता आली पाहिजे. पत्रकारांना सुरक्षा पाहिजे प्रासिक्युटर्सना आणि डिफेन्स कोन्सिलला विश्वास वाटला पाहिजे. ही लोकशाही मधील हि एक खूनी प्रक्रिया आहे. आरोपीला आपले निरपराधित्व सिद्ध करण्याचा हक्क आहे प्रसिक्युटर्सला त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्याचा अधिकार आहे. ही प्रक्रिया निर्वेधपणे पार पाडावी अडथळे येऊ नयेत त्यासाठी दिलेली ही सुरक्षा व्यवस्था होती आणि जे धोके होते ते निश्चितपाणे गंभीर स्वरूपाचे धोके होते. एक आंतरराष्टीय परिमाण या तपासात होते कसाब मुळे आपण ह्यात निष्पन्न करू शकलो. जर आपण २६-११ च्या घटनेतील कसाबचा शेवट अशाप्रकारे करू शकलो नसतो तर ती आपल्या देशातील पोलिसांना आणि न्याय व्यवस्थेसाठी ती एक प्रकारची नामुष्कीची बाब झाली असती म्हणून ही सुरक्षितता ही प्रक्रियेची सुरक्षितता होती ती करणे फार आवश्यक होते. कायद्याच्या प्रक्रियेने २६.११ च्या घटनेला न्याय देणे हे मला वाटत आपल्या समाजाचे खूप मोठे यश आहे. निखील वागळे : २६-११ नंतर ऑथर रोड जेलला कसाबला नेले त्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमच्यावर होती ती आपण पार पाडलीत. ह्या चार वर्षात आपल्यावर किती ताण होता ? सदानंद दाते : खंर सांगायचं तर टेन्शन वगैरे काही नव्हत........ निखील वागळे : अजिबात नव्हत? ............... सदानंद दाते : कशासाठी नव्हत ते पण मी सांगतो तुम्हाला! २६-११ चा अनुभव एक वेगळा अनुभव होता . व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो की आम्ही कोणी तिथे काही हिरोगिरी करायची म्हणून गेलो नव्हतो. आमचे कर्तव्य होते. एक युनिफॉर्म मधील पोलीस अधिकारी आहोत. आपल्याकडे शस्त्र आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे आपले काम आहे तेव्हा जे दिसले, जे करणे योग्य होत ते आम्ही केले........ ................२६.११ रोजी कामा हॉस्पीटलच्या सहाव्या मजल्यावर परिस्थिती वेगळी होती. ५०-५५ मिनिटे ते नाट्य म्हणजे सीमेवरील युद्ध शहरात आलेले होते. त्यामुळे तेथे जी लढाई झाली त्यावरून आम्ही खूप शिकलो........ निखील वागळे : या पुढच्या काळात दहशतवादाचा मुकाबला या देशाने कसा केला पाहिजे? सदानंद दाते : मला असे वाटते की दहशतवाद म्हणजे काय हे समजून घेणे. हे काही भारतात किंवा मुंबईतहोणारे हे प्रकरण नाही. इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. जगभर सर्वत्र दहशतवादी प्रवृत्ती वाढताना दिसतात. म्हणजे जगातल्या इतर सगळ्या नागरी समाजाप्रमाणे आपल्यावर हे संकट आहे. ते संकट समजावून घेणे हे संकट म्हणजे फक्त पोलिसांनी सामना करावयाचे संकट नव्हे, शासनाने सामना करावयाचे संकट नव्हे हे आपल्या ज्या प्रकारची समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेसमोरचे आव्हान आहे हे जर आपण नाही समजून घेतले तर आपण अशी अपेक्षा करू की सरकारने करावे, पोलिसांनी करावे तर ह्या संकटाचा सामना होण्यासारखा नाही. निखील वागळे - मग नागरिकांनी काय करावे?.......... सदानंद दाते : मला असे वाटते की आपण जर आव्हान समजून घेतले पाहिजे. दहशतवाद्याची एक टीम आहे आणि त्यांच्या ज्यांच्याविरोधात सामना आहे तो नागरिक, प्रशासन बिझनेस, एनजीओ, पत्रकार त्या आपल्या सर्वांची टीम आहे. आपण जर असे समजलो आपला मुकाबला त्यांच्याबरोबर आहे. तर आपल्या ( टीम ) मधील जे दोष आहेत. ते दोष सुधारून आपल्या समाजव्यवस्थेकडे अधिक प्रगल्भपणे बघण्याची गरज आहे. दहशतवादाची समस्या सोद्विण्यासाठीचा हा पहिला मुद्दा. दुसरे सतकर्ता म्हणजे जर मी बसने प्रवास करतोय तर कुणीतरी माझ्या बसच्या खालची सीट चेक करेल ही अपेक्षा करणे बरोबर नाही. मी बसताना चेक करायला पाहिजे की मी सुरक्षित आहे की नाही. सिनेमाहॉलमध्ये असेल, मॉंलमध्ये असेल एखादी संशयित वस्तू सापडली तर कळवायला पाहिजे आणि त्यातून काय धोके संभवतात ते आपल्याला समजले पाहिजे. तिसरी बाब म्हणजे तुम्ही मला कदाचित स्वार्थी म्हणाल पण पोलीस ही दहशतवादाचा मुकाबला करण्याची एक यंत्रणा आहे. ती एक ठराविक ताकद आहे ती ताकद जर आपण अनावश्यक गोष्टी उदा. निर्देशने,संप इ. पासून वाचवू शकलो समाजातील नागरी प्रश्न जर अधिक चांगल्याप्रकारे सुटले तर हि ताकद आपण दहशतवादाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. समाजाकडून सुजाण सहकार्याची अपेक्षा आहे. आपली प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आम्हांला साक्षीदार मिळत नाही. जर आम्हांला ते मिळाले नाही तर आम्ही गुन्हा कोर्टात सिद्ध कसा करणार? मला असं वाटत की मिडीयासह प्रत्येक घटकाने जर असा विचार केली की हे आमच्या समाजासमोरचे संकट आहे आणि जर त्यात मी काय करायचे? असा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारला तर प्रत्येकाला उत्तर मिळेल की मी काय करायला पाहिजे आणि मला असा वाटत की हे उत्तर प्रत्येकाने शोधायला पाहिजे. निखील वागळे : हा प्रश्न विचारावा की नाही ह्या द्विधा मनःस्थितीमध्ये मी आहे हा प्रश्न माझा नाही. २६-११ च्या घटनेत जखमी झालेल्या एका पोलिसांच्या मुलीचा आहे तिने विचारले की आज सकाळपासून तुम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करत आहात, पण ह्या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे पुरेसे कौतुक सरकारने केले आहे का? एका ऐतिहासिक घटनेचे, खटल्याचे साक्षीदार असलेल्या, सहभागी असलेल्या जखमी पोलिसांच्या मुलीचा हा प्रश्न आहे की शासनाने त्याच्यासाठी अधिक काही करायला नको का? तुम्हांला काय वाटत? सदानंद दाते : मी असं सांगेन की २६-११ ला काम करण्याची संधी मिळाली आणि जर मी जखमी झालो असलो तर ते माझ्यावर संकट आलं आहे अस मी समजावं का? मला देश्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली ( याचे समाधान ) असे समजावे माझा दृष्टीकोन जर स्पष्ट असेल तर मग शासनाने काही करावे...... शासनाने बरेच काही केले आहेच. सेवेत आहोत सेवेतले लाभ तर आहेतच. रेक्गनिशन पण आहेच पण खर रेक्गनिशन मला जर का विचाराल तुम्ही तर मी या संकटाला सामोरे गेलो, डगमगलो नाही, सामना केला, आणि मला असं वाटत की माझे काम मी चांगले केले हे पारितोषिक तर मीच स्वतःला देऊ शकतो. अजून कुणी मला देऊ शकत नाही आणि मला अस वाटत की मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी जे माझ्याबरोबर होते, ज्यांच्याशी मी बोललो त्यांना हे समाधान आहे की आपण ज्या कामासाठी अंगावर वर्दी घातली ते काम आपण आपल्या पूर्ण ताकदीने केले आणि आपण ह्याच्यापुढे पण करू. निखील वागळे : हे कर्तव्याचे समाधान आहे, आभारी आहे मी तुमचा तुमच्यासारखे पोलीस अधिकारी आणि तुमचे सहकारी आहेत म्हणून आमच्यासारखे नागरिक सुरक्षित आहेत. तरी सुध्दा तुम्ही जो आम्हाला सल्ला दिला आहे. सतर्क रहाण्याचा तो आम्ही आणि महाराष्टातील जनता निश्चितच लक्षात ठेवेल. दहशतवादाचा मुकाबला करताना मी काय करू शकेन याचा विचार केला तर सदानंद दाते यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देणे शक्य होईल. आभार आयबीएन लोकमत

ऊपट्सुम्भ Tue, 09/23/2008 - 21:15
तू प्रेमि ..... आ .......हा .... मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... फिर कया डॅडी क्या अम्मा ............... ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ........ ... ... तम्मा तम्मा लो गे ....... ..... तम्मा तम्मा लो गे ...तम्मा

In reply to by टारझन

भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 23:22
=)) येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ... हेच म्हणतो... तम्मा तम्मा लोगे काय.... आणि निकम्मा तम्मातात्या काय.... अगाययायाया.... गेली पाच मिनिटे वेड्यासारखा हसतोय... =)) =)) =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा गुरुवार, 12/11/2008 - 10:41
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अरे, काय धरबंध आहे की नाही??? च्यायला!!! टार्‍यानं सांगितलं म्हणुन शोधलं आणि हे सापडल्यावर जे ठ्या: करुन कॉफी उडवलीये, पार नाकातोंडातून कॉफीचे नळ वाहिले राव!!!!! दोन मिनिटं धड श्वासही घेणं जमत नव्हतं हो!!!! हसुन हसुन पोटात दुखायला लागलं... आरारारारा.....अरे टंकलेखन सहाय्य कुठे? तम्मा तम्मा लो गे काय??? त्यात हे काय कमी म्हणुन तात्यांची ती निकम्मा तम्मातात्या वाली कुरघोडी!!!!!!! डेस्कावर ठणाठण डोकं आपटून घेतलं राव मी...ह्सणं कंट्रोलच होईना तर काय करु दुसरं?

In reply to by धमाल मुलगा

मिंटी गुरुवार, 12/11/2008 - 10:47
सहमत ............... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सकाळी सकाळी जाम हसायला आलं .... केवढा हा अवांतर प्रतिसाद ...... टार्‍या म्हणतो तसं एवढा अवांतर प्रतिसाद येऊ शकतो असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं.....

In reply to by गणपा

प्रभो Wed, 10/21/2009 - 16:15
आय्चा घो.. अचानक एकडे येणे झाले म्हणुन नाही तर एका हुच्च प्रतिसादाला मुकलो असतो.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by टारझन

इनोबा म्हणे Tue, 12/09/2008 - 23:35
येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ... सहमत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

येवढा अवांतर प्रतिसाद वाचून हसून हसून फुटलो. - पुणम्मा पेशवण्णा

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मैत्र Wed, 12/10/2008 - 10:00
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ही स्माइली मिसळपाव वर उपलब्ध असल्याचं सार्थक करणारा अवांतर प्रतिसाद... इतका बेष्ट प्रतिसाद दहा हजार वर्षात कोणी दिला नसेल... टारोबा आणि तात्यांनी त्यावरही कमाल केली आहे. इथे आजू बाजू चे लोक पहायला लागले आहेत. हसून डोळ्यात पाणी आलं... जबरा... फार दिवसांनी इतकं हसवणारं काही वाचलं... झकास...

In reply to by मैत्र

सखाराम_गटणे™ गुरुवार, 12/11/2008 - 09:18
>>इतका बेष्ट प्रतिसाद दहा हजार वर्षात कोणी दिला नसेल... सहमत धागा पण अचुक निवडला आहे.

In reply to by इनोबा म्हणे

सुहास. गुरुवार, 01/08/2009 - 19:09
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये कर्माचा वाद रस्त्यावर कशाला ?

In reply to by ऊपट्सुम्भ

झकासराव गुरुवार, 12/11/2008 - 11:53
=)) =)) =)) हे म्हणजे पिच सोडुन बॉल लेग अंपायरच्यादेखील लेग साइडने वाइड गेल्यासारखच आहे की. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

विकास Wed, 12/10/2008 - 00:08
"ञ" चा उपयोग कुठल्या शब्दात होतो?

In reply to by विकास

आजानुकर्ण Wed, 12/10/2008 - 00:33
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात. साक्षात् संपादकांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेले हे व्याकरणविषयक उत्तर चालून जावे असे वाटते आपला (माजी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 12/10/2008 - 01:09
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात धन्यवाद! माहीत होते पण लक्षात नव्हते! पण ञ वापरून शब्द केलेले आहेत का? ("नञ" सोडून) बाकी व्याकरणविषयक माहीती चालते चर्चा चालत नाही. :-)

समिधा Tue, 01/13/2009 - 09:50
हो तेच प्रकाशित करयचे होते.तुमचे उत्तर येण्या आधि कळाले

फुस्स Sat, 01/31/2009 - 17:54
जेव्हा अनुनासिकापुढील अक्षर च, छ, ज, झ असते तेव्हा त्याच्या मागे ञ लावतात. जसे अन्त, पम्प तसे (प ञ जा) पञ्जा. संस्कृत मध्ये मराठी प्रमाणे सरसकट अनुस्वार देत नाहीत तर त्या व्यंजन वर्गातील अनुनासिक वापरतात. (वर व्यंजन लिहिले आहे ते खरे म्हणजे व्यञ्जन असे लिहायला हवे.)

In reply to by फुस्स

सुनील Sat, 01/31/2009 - 18:02
हेच म्हणतो. फक्त चा उच्चार करण्याबाबतीत एक छोटीशी गोची आहे, ती सोडवाल? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

फुस्स Mon, 02/02/2009 - 14:49
हे काही आम्हाला जमणार नाही. कारण आता तो कोणालाच माहिती नाही ज्ञ चा नक्की उच्चार कोणता द न य - मराठी ग य - हिंदी ज न- दक्षिण भारतीय ग न - गुजराती

सँडी Fri, 03/20/2009 - 08:59
"चेहरयाला" असे लिहायचे आहे! "र" अर्धा कसा काढायचा? एकदा जमले होते...विसरुन गेलो.

टंकलेखन करण्याची पद्धत

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

उदय सप्रे ·

मीनल Tue, 04/01/2008 - 17:14
मातीचा तो गंध पाऊस आणतो विजलेल्या देहाला तो धुंद करतो ती ही मग हळ्ळूच गालात हसते. पाऊस-- हाच तिचा होकार आहे.

मदनबाण Tue, 04/01/2008 - 17:31
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! खरच !!!!! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात क्लासच !!!!! (पावसाची वाट पाहणारा चातक) मदनबाण

प्राजु Wed, 04/02/2008 - 06:38
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

उदय सप्रे Wed, 04/02/2008 - 09:27
तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत. तुम्ही लिहिलेल्या तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान ! स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का? माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com उदय "सप्रे"

मीनल Tue, 04/01/2008 - 17:14
मातीचा तो गंध पाऊस आणतो विजलेल्या देहाला तो धुंद करतो ती ही मग हळ्ळूच गालात हसते. पाऊस-- हाच तिचा होकार आहे.

मदनबाण Tue, 04/01/2008 - 17:31
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! खरच !!!!! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात क्लासच !!!!! (पावसाची वाट पाहणारा चातक) मदनबाण

प्राजु Wed, 04/02/2008 - 06:38
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

उदय सप्रे Wed, 04/02/2008 - 09:27
तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत. तुम्ही लिहिलेल्या तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान ! स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का? माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com उदय "सप्रे"
लेखनविषय:
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं

माझी प्रीत आहे

उदय सप्रे ·

स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:24
कविता चांगली आहे. हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे खरच पॉझिटीव्ह थिंकींग

स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:24
कविता चांगली आहे. हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे खरच पॉझिटीव्ह थिंकींग
लेखनविषय:
हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे कौतुकाचा मी भुकेला, आसवांना पीत आहे ! संपले जरी सूर कंठी , जिद्द आहे गायची दाटल्या कंठात माझ्या अन उद्याचे गीत आहे ! जा, सुखाने झोप तू , माझाच हा वनवास आहे सवय नाही भोगण्याची-त्या "सुखाला" भीत आहे ! जिंकला जो या पटावर तो सिकंदर खास आहे "हारलो का?" हे पहाणे , जिंकण्याची रीत आहे ! काय तुम्ही मागुती या जीवनाच्या नाचता? मुक्ती जे देहास देई, "मरण" माझी प्रीत आहे !

अहं मुर्खास्मि

भोचक ·

धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 15:45
च॑द्रशेखर गोखल्या॑चा (की 'ची') हायकू आठवला (ली) ह्या जगात वेड॑ असण्याचे बरेच फायदे आहेत कारण, शहाण्या॑ना जगण्यासाठी काटेकोर कायदे आहेत ! कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का? - सह'मत्त' ध मा ल.

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 16:08
दासबोध वाचताना "मूर्खांची लक्षणे " वाचु लागालो ती सगळी लक्षणे आपण समर्थांबरोबर रहात होतो त्याना रोज भेटत होतो. अशी जणु आपल्यालाच समोर ठेउन आपल्यावरुन लिहीली आहेत असे वाटते.... उदा: टवाळा आवडे विनोद......( पु ल म्हनतात की त्यावेळेच्या एखद्या केशुने त्याना दासबोधाचे विडंबन ऐकवले असेल....) किंवा : सांगे वडिलांची ख्याती तो येक मूर्ख.... असो आपणच स्वतःला मूर्ख म्हणणे हा ईतरानी मूर्ख ठरविण्यापासुन वाचण्याचा येक वुपाय..... बर्‍याचदा आपल्याला कोणी काम सांगत नाही( व पुं ची अशी एक गोष्ट आहे नाव आठवत नाही)

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 16:22
नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे. हा हा हा! भोचकगुरुजी, दुकानदाराशी वाद न घालता, चतुराईने चेहेर्‍यावर मूर्ख व बावळटपणा ठेवत बार्गेनिंग करायची आपली ही पद्धत मस्त आहे! :) 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. क्या बात है! शेवटी हेच खरं...! भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच छान आहे... आपला, (महामूर्ख) तात्या.

मनस्वी Tue, 04/01/2008 - 16:43
लेख आवडला ======= ट्रॅफिक पोलिसाने पकडले की आपण कसे मूर्खासारखे पाकीट घरी विसरलोय आणि आपल्याकडे सध्या मूर्खासारखे कसे २० ते ५० रुपयेच आहेत... कुठे पोचायला उशिर झाला आणि कोणी आपली वाट बघत असेल तर आपले घड्याळ कसे मूर्खासारखे मागे पडले आहे... (मूर्ख) मनस्वी

In reply to by मनस्वी

विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 12:45
लकडी पुलावरुन दुचाकी वाहनाना जाता येत नाही .दुचाकी ला नो एंट्री आहे. माझा एक मित्र ( हो पुणेरी) त्याने पैज लाउन ही नो एंट्री तोडुन जायचे ठरवेले. नेहमी प्रमाणे त्याल पोलीसाने पलिकडच्या ( या बाब्तीत पोलिस हे असं का करतात हो ? नेहमी शेवटच्या टोकाला गेल्यावरच तो स्वागत करतात) टोकाला त्याला अडवले. तेंव्हा त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. पोलीसाने "नो एंट्री चा बोर्ड दिसला नाही का?" असे दरडावुन विचारले तेंव्हा त्या बाणेदार तरुणाने कसनुसा आणि बावळट चेहरा करुन सांगितले "ओ साहेब जाउ दे ना खूप घाईची लागलीय" बिचारा पोलीस त्याने आपला चेहरा बावळट करुन त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाला तिथे तसा काही प्रसंग होउ नये म्हणुन सोडुन दिले....

In reply to by विजुभाऊ

मनापासुन Fri, 04/04/2008 - 00:26
बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला.....भले पठ्ठे शब्बास्..गुरुनाथ नाईक्....गोलंदाज कथा.....झकास आठवण बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. डोळ्याची पापनी लवते न लवते तोच त्या तरुणाच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने डाव्या हाताने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तुल पुन्हा खिशात लावले केंव्हा हे समोरच्या तरुणाला कळले सुद्धा नाही..त्याचा हात मात्र कोपरावर फुटला होता.......बरोबर हेच वर्णन असायचे त्यात....... आहाहा ......लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत

भाग्यश्री Wed, 04/02/2008 - 02:26
छान लेख.. व.पुं चे कथाकथन ऐकले होते, त्याची कथा अशीच होती.. तिथे मुर्खाऐवजी बावळट माणूस दाखवलाय.. बावळट राहून किती सुखी राहता येते वगैरे..

मदनबाण Fri, 04/04/2008 - 17:20
थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते. फायद्याची १००% खात्री. (शतमुर्ख) मदनबाण

मैत्र Fri, 04/04/2008 - 21:08
वपुंच्या कथेचं नाव आणि जे व्यक्ति चित्र त्यात आहे ..बावळट पणाचं सोंग घेणा-या माणसाचं त्यांचं नाव...

धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 15:45
च॑द्रशेखर गोखल्या॑चा (की 'ची') हायकू आठवला (ली) ह्या जगात वेड॑ असण्याचे बरेच फायदे आहेत कारण, शहाण्या॑ना जगण्यासाठी काटेकोर कायदे आहेत ! कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का? - सह'मत्त' ध मा ल.

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 16:08
दासबोध वाचताना "मूर्खांची लक्षणे " वाचु लागालो ती सगळी लक्षणे आपण समर्थांबरोबर रहात होतो त्याना रोज भेटत होतो. अशी जणु आपल्यालाच समोर ठेउन आपल्यावरुन लिहीली आहेत असे वाटते.... उदा: टवाळा आवडे विनोद......( पु ल म्हनतात की त्यावेळेच्या एखद्या केशुने त्याना दासबोधाचे विडंबन ऐकवले असेल....) किंवा : सांगे वडिलांची ख्याती तो येक मूर्ख.... असो आपणच स्वतःला मूर्ख म्हणणे हा ईतरानी मूर्ख ठरविण्यापासुन वाचण्याचा येक वुपाय..... बर्‍याचदा आपल्याला कोणी काम सांगत नाही( व पुं ची अशी एक गोष्ट आहे नाव आठवत नाही)

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 16:22
नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे. हा हा हा! भोचकगुरुजी, दुकानदाराशी वाद न घालता, चतुराईने चेहेर्‍यावर मूर्ख व बावळटपणा ठेवत बार्गेनिंग करायची आपली ही पद्धत मस्त आहे! :) 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. क्या बात है! शेवटी हेच खरं...! भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच छान आहे... आपला, (महामूर्ख) तात्या.

मनस्वी Tue, 04/01/2008 - 16:43
लेख आवडला ======= ट्रॅफिक पोलिसाने पकडले की आपण कसे मूर्खासारखे पाकीट घरी विसरलोय आणि आपल्याकडे सध्या मूर्खासारखे कसे २० ते ५० रुपयेच आहेत... कुठे पोचायला उशिर झाला आणि कोणी आपली वाट बघत असेल तर आपले घड्याळ कसे मूर्खासारखे मागे पडले आहे... (मूर्ख) मनस्वी

In reply to by मनस्वी

विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 12:45
लकडी पुलावरुन दुचाकी वाहनाना जाता येत नाही .दुचाकी ला नो एंट्री आहे. माझा एक मित्र ( हो पुणेरी) त्याने पैज लाउन ही नो एंट्री तोडुन जायचे ठरवेले. नेहमी प्रमाणे त्याल पोलीसाने पलिकडच्या ( या बाब्तीत पोलिस हे असं का करतात हो ? नेहमी शेवटच्या टोकाला गेल्यावरच तो स्वागत करतात) टोकाला त्याला अडवले. तेंव्हा त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. पोलीसाने "नो एंट्री चा बोर्ड दिसला नाही का?" असे दरडावुन विचारले तेंव्हा त्या बाणेदार तरुणाने कसनुसा आणि बावळट चेहरा करुन सांगितले "ओ साहेब जाउ दे ना खूप घाईची लागलीय" बिचारा पोलीस त्याने आपला चेहरा बावळट करुन त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाला तिथे तसा काही प्रसंग होउ नये म्हणुन सोडुन दिले....

In reply to by विजुभाऊ

मनापासुन Fri, 04/04/2008 - 00:26
बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला.....भले पठ्ठे शब्बास्..गुरुनाथ नाईक्....गोलंदाज कथा.....झकास आठवण बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. डोळ्याची पापनी लवते न लवते तोच त्या तरुणाच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने डाव्या हाताने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तुल पुन्हा खिशात लावले केंव्हा हे समोरच्या तरुणाला कळले सुद्धा नाही..त्याचा हात मात्र कोपरावर फुटला होता.......बरोबर हेच वर्णन असायचे त्यात....... आहाहा ......लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत

भाग्यश्री Wed, 04/02/2008 - 02:26
छान लेख.. व.पुं चे कथाकथन ऐकले होते, त्याची कथा अशीच होती.. तिथे मुर्खाऐवजी बावळट माणूस दाखवलाय.. बावळट राहून किती सुखी राहता येते वगैरे..

मदनबाण Fri, 04/04/2008 - 17:20
थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते. फायद्याची १००% खात्री. (शतमुर्ख) मदनबाण

मैत्र Fri, 04/04/2008 - 21:08
वपुंच्या कथेचं नाव आणि जे व्यक्ति चित्र त्यात आहे ..बावळट पणाचं सोंग घेणा-या माणसाचं त्यांचं नाव...
लेखनविषय:
लेखनप्रकार
जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटलेय, म्हणे. पण माझ्या मते जग हा मुर्खांचा पसारा असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या या विधानाने बरेच लोक नाराज होतील, याची मला कल्पना आहे. पण मी मांडलेले स्पष्टीकरण वाचल्यानंतर ते किती योग्य आहे, हेही तुम्हाला पटेल. आणि स्वतःला मुर्ख म्हणवून घेण्याचा तुम्हालाही आनंदच वाटेल. वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.