मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

पान्डू हवालदार ·

मदनबाण Mon, 03/31/2008 - 08:36
शुक्रवार म्हंटल की लाईट नाही हे समीकरण मला अगदी लहानपणा पासुन पाठ आहे. पुण्याच मला काही माहीत नाही पण आमच्या ठाण्याचे हाल तर विचार करण्या पलीकडे गेले आहेत. (स्वदेश मधील बिजली अजुन शोधणारा) मदनबाण

पुणेरी जनता दमड्या जास्त मोजते म्हणून नाही होत पुण्यात जास्त लोडशेडींग तर तुमची का जळते? मुंबईला पण नाही होत लोडशेडींग. मुंबई उपनगराना लोडशेडींगचा त्रास होतो पण माझ्या माहीती नुसार जेथे बी.ई.एस्.टी. चा पुरवठा आहे तिथे हा त्रास नाही. असे ऐकले आहे. जाणकारानी अधिक माहीती द्यावी. पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/31/2008 - 10:34
मु॑बई व पुणे ह्या दोन्ही महानगरा॑त वीजेची उधळपट्टी होत असते हे कटू सत्य आहे. बाकी ठिकाणी परिस्थिती भीषण आहे. पर॑तु ह्या भय॑कर स्थितीस आपले निकम्मे राजकारणीसुद्धा जबाबदार आहेत.गुजराथमध्ये लोडशेडी॑ग का नाही याचा अभ्यास करून तशा योजना महाराष्ट्रात राबवणे अत्य॑त गरजेचे आहे. महाराष्ट्राइतके कर कुठल्याच राज्यात नाहीत. पण त्याबदल्यात अख॑डीत वीज पुरवठ्याची किमान अपेक्षासुद्धा सरकार पूर्ण करू शकत नाही. सामान्य नागरिक जो कष्टाच्या कमाईतून कर भरतात त्या पैशा॑वर हे नीच पुढारी फक्त गाड्या॑चे ताफे फिरवितात. अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे. खरे म्हणजे शहरे काय वा ग्रामीण भागातील रहिवासी काय, सगळ्या॑नीच उर्जा बचत करणे आवश्यक आहे. मॉलमधील, डिस्कोथेकमधील व रात्री मोठ्या दुकाना॑चे लखलखणारे निऑन्स पाहिले की रात्री-अपरात्री शेतप॑प चालविणारा हतबल शेतकरी डोळ्यापुढे येतो. स्वतःचे अण्वस्त्र बाळगणारा महान भारत अजुन उर्जा प्रश्न सोडवू शकत नाही ही अत्य॑त शरमेची बाब आहे. पोलिटीकल वुईल असेल तर उपाय निघेल; कदाचित निवडणूका॑च्या वेळीस! पण वैयक्तीक पातळीवर वीज बचत करणे मात्र आपल्या हातात आहे, तेव्ह्ढे करत राहावे..

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:23
वीज वाचविण्याचे उपायम्हणुन सरकार जनतेला रोज एक तास वीज वाचवण्याचा सल्ला देत आहे. पण तेच सरकार मुंबैत जहिरात बोर्डाना अखंड वीज पुरवते....आख्खा महारष्ट्र अंधरात असताना मुम्बैत जहिरात बोर्ड दिमाखात झळकत असतात. ग्रामिण भागात तर गावाला पाणी पुरविणार्‍या टकीत पाणी चढवण्यासाठी ही वीज मिळत नाही वीज एक तास वाचवायची आहे सोपा उपाय आहे...........त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा....... डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा.......... पुर्ण देशात वीज बचत भरपुर होइल...........

मनस्वी Mon, 03/31/2008 - 11:51
रस्त्यावरचे दिवे सकाळी ६ ते रात्री ८ बंद ठेवा. अनेकदा दिवसाही ते चालूच असतात. सीएफएल बल्बने पण बरीच वीजबचत होते.

नीलकांत Mon, 03/31/2008 - 13:08
पुण्याच्या विजेबाबत म्हणाल तर महावितरणच्या पुरवठ्यानुसार पुण्यात इतर मोठ्या शहरांप्रमाणे विजकपात आहेच. येथे फरक हा आहे की त्या कपातवेळात पुण्यातील जवळपास सर्व मोठ्या उद्योगांकडून पुण्याला वीज पुरवल्या जाते. त्यासाठी इंधन अधीभार पुण्यातील जनता उचलते. त्यामुळे महावितरण पुण्याचे लाड करतेय असं बोलणं तितकसं वास्तव नाही. आता मात्र गेले काही दिवस हा विजपुरवठा सुध्दा अपुरा पडतोय तर त्यावर काही उपाय करावा यासाठी महावितरण पुढाकार घेते आहे असं वाचून आहे. हे ऐकून खरं तर आश्चर्य वाटलं. ; ) पुण्याला खरंच किती विज मिळते ते दिनांक ३०/३/२००८ च्या सकाळ मधे दिलेलं आहे. हा अंक सकाळच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथील एक तक्ता येथे देत आहे. बाकी बातमी ईसकाळवर वाचता येईल. pune load shadding नीलकांत

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 13:16
वीज-बचतीसाठी थिएटर्स मधील शोज् ३ ऐवजी १च ठेवा. A.C. चे युनिट वीज सर्वात जास्त वापरते. ज्या थिएटर्सची असहमती असेल त्यांनी जनरेटर्स वापरावे. सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. सौर उर्जेचे वॉटर हिटर्स कंपल्सरी करून सरकाने ना नफा - ना तोटा पद्धतीने त्यांचे वितरण करावे. घरातील इलेक्ट्रीक हिटर्ससुद्धा जास्त वीज खातात. शीत पेय, शीत पदार्थांवर बंदी आणावी. किंवा अशा फ्रिजर्स आणि बॉटल कुलर्स साठी जनरेटर सेट्स कंपल्सरी करावेत. रोषणाईवर सरसकट बंदी असावी. उद्वाहकाची (लिफ्ट) सोय चवथा मजला आणि वर अशी असावी. फक्त वृद्ध आणि पेशंट्स ह्यांच्यासाठी तळमजल्यापर्यंत सोय असावी. लिफ्ट्मन ठेवल्यास हे करणे शक्य आहे. लग्न कार्यात वीजेची उधळपट्टी हा सामाजिक गुन्हा ठरवावा. सर्व मॉल्स् मध्ये आवश्यक दिव्यांसाठी वीज पुरवून अतिरिक्त वीजे साठी जनरेटर्स वापरण्याची सक्ती करावी. असो. (एवढ्या सगळ्या जनरेटर्स साठी लागणाते डिझेल आपल्याकडे उपलब्ध आहे असे गृहीत धरलेले आहे.)

श्री Mon, 03/31/2008 - 13:34
मी असे ऐकुन आहे कि गूगल सर्च ने काळा बकग्रोउड ठेवला तर जास्त वीज बचत होईल . अधिक माहीति साठी गूगल सर्च मध्ये ' ~ google power save ' टाईप करा.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/31/2008 - 18:02
त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा....... डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा.......... एकदम पटले..

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 18:31
घरातील ३०% ते ४०% वीज ही उपकरणे स्टँड बाय असल्याकारणामुळे खर्च होते असे म्हणतात.. तेव्हा आपण आपल्याच घरी टी.व्ही. नको असेल तर तर फक्त रिमोट चे बटण बंद करतो. मेन स्वीच तसाच चालू राहतो त्यामुळे सुद्धा वीज खर्च होते. मायकक्रोवेव्ह (स्टँड बाय)चालू असतो. बॉयलर सकाळ पासून चालू असतो. जो तो आपापल्या सवडी प्रमाणेअंघोळ करतो. पी.सी. घरातील/ऑफिसमधील सुद्धा नको असेल तर बंद करावा. आम्ही आमच्या घरी, ज्या ठिकाणी आहे त्याच खोलीतील लाइट लावतो. इतर खोलीतील बंद असतात. अगदी देवघरात सुद्धा कारण त्याजवळ समई असतेच. काही ठिकाणी मी पाहते सगळी लोक हॉल मधे गप्पा मारत असतात तेव्हा त्यांच्या इतर बेडरुम, किचन मधे दिवे चालू असतात. त्यावेळी खूप वाइट वाटते. वाटते कि, आपल्या पुढील पिढीला पैसे देऊन सुद्धा वीज मिळणार नाही. त्यामुळे वीजेची काटकसर आपण आत्तापासूनच केली पाहिजे. काहींनी उपाय सुचवले आहेतच. इतरांनीही विजेची बचत कशी करता येइल? यावर प्रकाश टाकावा.

चतुरंग Mon, 03/31/2008 - 19:48
आणि स्वयंपाकघर यातील दिवे चालू असतात. छोटी सोलर पॅनल्स मिळतात त्यावर दिवसभर बॅटरी चार्जिंग करुन घेऊन दोन खोल्यातली ट्यूबलाईट्ची गरज सहज भागू शकते. तिथले पंखे किंवा इतर जास्त ऊर्जा खाणारी उपकरणे चालणार नाहीत पण लाईट्स चालतात. ही पॅनल्स खिडकीच्या बाहेर किंवा बाल्कनीत भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी व्यवस्थित बसविता येतात. सोलर वॉटर हीटरला खर्च थोडा जस्ती येतो पण सदनिकांच्या संकुलावरती गच्चीवर असा प्रकल्प त्यातील रहिवाशांनीच बसवून घेतला तर वर्षातले १० महिने चोवीस तास गरम पाणी मिळू शकते. साधारण ४८ ते ५० डि.सें.चे पाणी अगदी सहज मिळू शकते. पावसाळ्यात ढगांमुळे थोडे कमी गरम मिळते त्यावेळी नेहेमीचा हीटर अगदी थोडा चालू केला तरी पुरतो. स्वयंपाकाचा गॅस आणि ओव्हनला लागणारी वीज बचतीसाठी सोलर कूकरही उत्तम प्रकार आहे. त्यात वरण-भात, शेंगदाणे, रवा भाजणे, भाज्या उकडणे मस्त होते. शिवाय त्यात भाजलेल्या पदार्थांना एक खास चवही असते. चतुरंग

मदनबाण Mon, 03/31/2008 - 08:36
शुक्रवार म्हंटल की लाईट नाही हे समीकरण मला अगदी लहानपणा पासुन पाठ आहे. पुण्याच मला काही माहीत नाही पण आमच्या ठाण्याचे हाल तर विचार करण्या पलीकडे गेले आहेत. (स्वदेश मधील बिजली अजुन शोधणारा) मदनबाण

पुणेरी जनता दमड्या जास्त मोजते म्हणून नाही होत पुण्यात जास्त लोडशेडींग तर तुमची का जळते? मुंबईला पण नाही होत लोडशेडींग. मुंबई उपनगराना लोडशेडींगचा त्रास होतो पण माझ्या माहीती नुसार जेथे बी.ई.एस्.टी. चा पुरवठा आहे तिथे हा त्रास नाही. असे ऐकले आहे. जाणकारानी अधिक माहीती द्यावी. पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/31/2008 - 10:34
मु॑बई व पुणे ह्या दोन्ही महानगरा॑त वीजेची उधळपट्टी होत असते हे कटू सत्य आहे. बाकी ठिकाणी परिस्थिती भीषण आहे. पर॑तु ह्या भय॑कर स्थितीस आपले निकम्मे राजकारणीसुद्धा जबाबदार आहेत.गुजराथमध्ये लोडशेडी॑ग का नाही याचा अभ्यास करून तशा योजना महाराष्ट्रात राबवणे अत्य॑त गरजेचे आहे. महाराष्ट्राइतके कर कुठल्याच राज्यात नाहीत. पण त्याबदल्यात अख॑डीत वीज पुरवठ्याची किमान अपेक्षासुद्धा सरकार पूर्ण करू शकत नाही. सामान्य नागरिक जो कष्टाच्या कमाईतून कर भरतात त्या पैशा॑वर हे नीच पुढारी फक्त गाड्या॑चे ताफे फिरवितात. अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे. खरे म्हणजे शहरे काय वा ग्रामीण भागातील रहिवासी काय, सगळ्या॑नीच उर्जा बचत करणे आवश्यक आहे. मॉलमधील, डिस्कोथेकमधील व रात्री मोठ्या दुकाना॑चे लखलखणारे निऑन्स पाहिले की रात्री-अपरात्री शेतप॑प चालविणारा हतबल शेतकरी डोळ्यापुढे येतो. स्वतःचे अण्वस्त्र बाळगणारा महान भारत अजुन उर्जा प्रश्न सोडवू शकत नाही ही अत्य॑त शरमेची बाब आहे. पोलिटीकल वुईल असेल तर उपाय निघेल; कदाचित निवडणूका॑च्या वेळीस! पण वैयक्तीक पातळीवर वीज बचत करणे मात्र आपल्या हातात आहे, तेव्ह्ढे करत राहावे..

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:23
वीज वाचविण्याचे उपायम्हणुन सरकार जनतेला रोज एक तास वीज वाचवण्याचा सल्ला देत आहे. पण तेच सरकार मुंबैत जहिरात बोर्डाना अखंड वीज पुरवते....आख्खा महारष्ट्र अंधरात असताना मुम्बैत जहिरात बोर्ड दिमाखात झळकत असतात. ग्रामिण भागात तर गावाला पाणी पुरविणार्‍या टकीत पाणी चढवण्यासाठी ही वीज मिळत नाही वीज एक तास वाचवायची आहे सोपा उपाय आहे...........त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा....... डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा.......... पुर्ण देशात वीज बचत भरपुर होइल...........

मनस्वी Mon, 03/31/2008 - 11:51
रस्त्यावरचे दिवे सकाळी ६ ते रात्री ८ बंद ठेवा. अनेकदा दिवसाही ते चालूच असतात. सीएफएल बल्बने पण बरीच वीजबचत होते.

नीलकांत Mon, 03/31/2008 - 13:08
पुण्याच्या विजेबाबत म्हणाल तर महावितरणच्या पुरवठ्यानुसार पुण्यात इतर मोठ्या शहरांप्रमाणे विजकपात आहेच. येथे फरक हा आहे की त्या कपातवेळात पुण्यातील जवळपास सर्व मोठ्या उद्योगांकडून पुण्याला वीज पुरवल्या जाते. त्यासाठी इंधन अधीभार पुण्यातील जनता उचलते. त्यामुळे महावितरण पुण्याचे लाड करतेय असं बोलणं तितकसं वास्तव नाही. आता मात्र गेले काही दिवस हा विजपुरवठा सुध्दा अपुरा पडतोय तर त्यावर काही उपाय करावा यासाठी महावितरण पुढाकार घेते आहे असं वाचून आहे. हे ऐकून खरं तर आश्चर्य वाटलं. ; ) पुण्याला खरंच किती विज मिळते ते दिनांक ३०/३/२००८ च्या सकाळ मधे दिलेलं आहे. हा अंक सकाळच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथील एक तक्ता येथे देत आहे. बाकी बातमी ईसकाळवर वाचता येईल. pune load shadding नीलकांत

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 13:16
वीज-बचतीसाठी थिएटर्स मधील शोज् ३ ऐवजी १च ठेवा. A.C. चे युनिट वीज सर्वात जास्त वापरते. ज्या थिएटर्सची असहमती असेल त्यांनी जनरेटर्स वापरावे. सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. सौर उर्जेचे वॉटर हिटर्स कंपल्सरी करून सरकाने ना नफा - ना तोटा पद्धतीने त्यांचे वितरण करावे. घरातील इलेक्ट्रीक हिटर्ससुद्धा जास्त वीज खातात. शीत पेय, शीत पदार्थांवर बंदी आणावी. किंवा अशा फ्रिजर्स आणि बॉटल कुलर्स साठी जनरेटर सेट्स कंपल्सरी करावेत. रोषणाईवर सरसकट बंदी असावी. उद्वाहकाची (लिफ्ट) सोय चवथा मजला आणि वर अशी असावी. फक्त वृद्ध आणि पेशंट्स ह्यांच्यासाठी तळमजल्यापर्यंत सोय असावी. लिफ्ट्मन ठेवल्यास हे करणे शक्य आहे. लग्न कार्यात वीजेची उधळपट्टी हा सामाजिक गुन्हा ठरवावा. सर्व मॉल्स् मध्ये आवश्यक दिव्यांसाठी वीज पुरवून अतिरिक्त वीजे साठी जनरेटर्स वापरण्याची सक्ती करावी. असो. (एवढ्या सगळ्या जनरेटर्स साठी लागणाते डिझेल आपल्याकडे उपलब्ध आहे असे गृहीत धरलेले आहे.)

श्री Mon, 03/31/2008 - 13:34
मी असे ऐकुन आहे कि गूगल सर्च ने काळा बकग्रोउड ठेवला तर जास्त वीज बचत होईल . अधिक माहीति साठी गूगल सर्च मध्ये ' ~ google power save ' टाईप करा.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/31/2008 - 18:02
त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा....... डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा.......... एकदम पटले..

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 18:31
घरातील ३०% ते ४०% वीज ही उपकरणे स्टँड बाय असल्याकारणामुळे खर्च होते असे म्हणतात.. तेव्हा आपण आपल्याच घरी टी.व्ही. नको असेल तर तर फक्त रिमोट चे बटण बंद करतो. मेन स्वीच तसाच चालू राहतो त्यामुळे सुद्धा वीज खर्च होते. मायकक्रोवेव्ह (स्टँड बाय)चालू असतो. बॉयलर सकाळ पासून चालू असतो. जो तो आपापल्या सवडी प्रमाणेअंघोळ करतो. पी.सी. घरातील/ऑफिसमधील सुद्धा नको असेल तर बंद करावा. आम्ही आमच्या घरी, ज्या ठिकाणी आहे त्याच खोलीतील लाइट लावतो. इतर खोलीतील बंद असतात. अगदी देवघरात सुद्धा कारण त्याजवळ समई असतेच. काही ठिकाणी मी पाहते सगळी लोक हॉल मधे गप्पा मारत असतात तेव्हा त्यांच्या इतर बेडरुम, किचन मधे दिवे चालू असतात. त्यावेळी खूप वाइट वाटते. वाटते कि, आपल्या पुढील पिढीला पैसे देऊन सुद्धा वीज मिळणार नाही. त्यामुळे वीजेची काटकसर आपण आत्तापासूनच केली पाहिजे. काहींनी उपाय सुचवले आहेतच. इतरांनीही विजेची बचत कशी करता येइल? यावर प्रकाश टाकावा.

चतुरंग Mon, 03/31/2008 - 19:48
आणि स्वयंपाकघर यातील दिवे चालू असतात. छोटी सोलर पॅनल्स मिळतात त्यावर दिवसभर बॅटरी चार्जिंग करुन घेऊन दोन खोल्यातली ट्यूबलाईट्ची गरज सहज भागू शकते. तिथले पंखे किंवा इतर जास्त ऊर्जा खाणारी उपकरणे चालणार नाहीत पण लाईट्स चालतात. ही पॅनल्स खिडकीच्या बाहेर किंवा बाल्कनीत भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी व्यवस्थित बसविता येतात. सोलर वॉटर हीटरला खर्च थोडा जस्ती येतो पण सदनिकांच्या संकुलावरती गच्चीवर असा प्रकल्प त्यातील रहिवाशांनीच बसवून घेतला तर वर्षातले १० महिने चोवीस तास गरम पाणी मिळू शकते. साधारण ४८ ते ५० डि.सें.चे पाणी अगदी सहज मिळू शकते. पावसाळ्यात ढगांमुळे थोडे कमी गरम मिळते त्यावेळी नेहेमीचा हीटर अगदी थोडा चालू केला तरी पुरतो. स्वयंपाकाचा गॅस आणि ओव्हनला लागणारी वीज बचतीसाठी सोलर कूकरही उत्तम प्रकार आहे. त्यात वरण-भात, शेंगदाणे, रवा भाजणे, भाज्या उकडणे मस्त होते. शिवाय त्यात भाजलेल्या पदार्थांना एक खास चवही असते. चतुरंग
अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ... प्रतिक्रिया ..???

रविवार विशेष

सृष्टीलावण्या ·

वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि. कॉपीराईट कायद्याचा आग्रह धरणे, सन्मान करणे हे मिपाचे घोरण आहे. या धोरणास/आग्रहास, "चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि." अश्या शब्दात हिणवणे, हे अत्यंत गैर आहे. सबब, सृष्टीलावण्या यांनी २४ तासांच्या अवधीत याच लेखात स्वतंत्र प्रतिसाद देऊन मिपाची जाहीर क्षमा न मागितल्यास हा लेख येथून उडवून लावण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच जोपर्यंत सृष्टीलावण्या यांचा जाहीर माफीनामा येथे प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कुणीही सभासदांनी येथे प्रतिसादात्मक लेखन करू नये, ही विनंती, अन्यथा तेही येथून उडवले जाईल ही पूर्वसूचना. जनरल डायर.

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

ॐकार Mon, 03/31/2008 - 00:40
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि. ह्या वाक्यात गैर काय? इतर हेकट, उद्धट, शिवराळ सूचना आणि उपदेशांपेक्षा हे वाक्य कितीतरी मऊ आहे. चिंतातुर जंतु ह्या शब्दाने असं काय घोडं मारलं हे कळलं तर बरं होईल. मूळ कवीची अनुमती आहेच ना? मग लेखाच्या उडवाउडवीची भाषा कशाला?

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 01:06
आत्ताच आपल्याशी फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे याचा विस्तृत खुलासा झाला व आपण सांगितलेल्या काही गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत. मिपाच्या हिताच्या दृष्टीने त्या आम्हाला महत्वाच्या वाटतात! धन्यवाद... :) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 18:58
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे. मिसळपावच्या धोरणाचा उपमर्द करावा हा हेतू नक्कीच नव्हता. पण बरेचदा काही सभासद मराठी संस्थळावर विनाकारण हा मुद्दा उकरून काढतात. माझा चिंतातुर जंतु हा शब्द त्यांच्या संदर्भात होता. जाता जाता : प्रिय जनरल डायरराव आपण नोंद घेतलीच असेल की श्री. क्ष हे माझे त्यांच्याशी कुठलेही वैयक्तिक संबंध नसताना मी दिलेल्या प्रतिसादांना जोडून एक स्वत:चा बिनबुडाचा / अर्थहीन / अवांतर प्रतिसाद चिकटवतात. (ते जरा आपले खाजगी लाडाचे पिल्लू असेल म्हणून आपण त्यांना जाहीर समज दिला नसेल पण) मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि. कळावें, असाच लोभ अक्षय असावा, आपल्या करड्या शिस्तीची अखंड भोक्ती, सृला > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 19:14
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे. अनेक आभार! अवांतर - क्षमा मागणे/माफी मागणे याला हिंमत लागते आणि जाणते/अजाणतेपणे केलेल्या चुकीबद्दल मनमोकळेपणाने क्षमा मागणार्‍या व्यक्तिची प्रतिमा नेहमीच उंचावते व ती व्यक्ति आदरणीय ठरते! सहकार्याबद्दल मिपा आपले आभारी आहे...! मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि. अवश्य! कृपया 'क्ष' व्यक्तिचे नांव जनरल डायरना किंवा आम्हाला पोष्टकार्ड पाठवून कळवावे. जनरल डायर यांच्याकडून २४ तासांच्या आत योग्य ती कारवाई केली जाईल व ते आपल्याला़ही कळवले जाईल! अवांतर- कृपया आपली खरडवही तपासा. त्यात इतर मराठी संकेतस्थळांच्या काही प्रचारकांनी आणि प्रसारकांनी त्यांच्या संकेतस्थळाचा प्रचार व प्रसार केला आहे! तसेच मिपापेक्षा ही संस्थळे अधिक चांगली आहेत असेही सुचवले आहे! सृलाजी, मिपावर येण्यास किंवा मिपावरून इतर संस्थळांवर जाण्यास आपल्याला पूर्ण मुभा आहे आणि संपूर्ण मिपा परिवार आपल्या कुठल्याही निर्णयाचे स्वागतच करेल! बाय द वे, हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या मराठीतील एका जुन्या व बलाढ्य संस्थळाच्या प्रचारकंना मिपासारख्या नव्या संस्थळावर प्रचारा-प्रसाराकरता यावे लागते याचे जरा आश्चर्यच वाटते! :) असो.. सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार... ज्ञानेश्वर महाराज की जय! :) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 19:31
मला वाटत नाही की जनरल डायर ह्यांच्या चाणाक्ष नजरेतून त्या व्यक्तीचे नाव आणि उद्योग सुटले असेल. मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती. (विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर) असो. दोन मराठी संस्थळाच्या साठमारीत मला अजिबात स्वारस्य नाही. माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;) कुठही जा, प्रत्येक संस्थळी मातीच्याच चुली... हा हा हा > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:03
मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती. कृपया दुवा द्यावा. शोधायला वेळ नाही, आणि मिपाच्या धोरणासंदर्भात अवांतर सदराखाली चिंतातूर जंतू हे शब्द वापरलेले बघायला भिंग लागत नाही! तेव्हा आपल्याला वाटत असलेले इतरांचे दोष आपल्यालाच वेळोवेळी आम्हाला व्य नि किंवा खरड पाठवून दाखवून द्यावे लागतील म्हणजे त्यावर आम्हाला इष्ट ती कारवाई करता येईल.. (विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर) कृपया दुवा द्यावा.. माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;) विचार चांगला आहे, मिपाच्या प्रशासकांना योग्य मार्गाकडे नेण्याच्या विचारांचे आम्ही स्वागत करतो..:) तूर्तास तरी आपल्या एका जाणते-अजाणतेपणाबद्दल मिपांनेच आपल्याला जाहीर क्षमा मागायला लावून योग्य मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे! :) तात्या.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 20:56
सृलाजी, आपण दिलेली कविता आवडली. साधी, सोपी, आणि मुख्य म्हणजे खुमासदार!! १. ही भगवत गीता प्रसिद्ध झाली आहे काय? असल्यास कवीचे नांव खरंच बुवा उपाद्धे आहे का? प्लीज कळवा म्हणजे पुढच्या वेळेस मुंबईहून कुणी आलं तर पुस्तक मागवता येईल. २. तोपर्यंत वाचण्यासाठी म्हणून या भगवत गीतेचे इतर काही भाग आंतरजालावर कुठे मिळतील काय? आ, पिवळा डांबिस

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 20:58
प्रत्येक बोलीचा खुमार काहि औरच :) इथे ही वर्‍हाडी मेजवानी दिल्याबद्दल आभार!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 00:31
भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. वाचून लक्षात आलेच... तू बेट्या मूळचाच ढिला, पूर्वीपासून जाणतो तुला, परि आता तुझ्या बापाला ही सोडणार नाही बच्चमजी. हा हा हा.... शब्दरचना अती उत्तम.... ही भगवत् गीता जाम आवडली. आपून तर बूवा उपाध्यांचा फ्यानच झालो... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:33
या बोलीभाषेविषयी नविन ओळख केल्याबद्दल धन्यवाद... बुवां नी छानच लिहिले आहे... अजुनी तुमच्या संग्रही असतील तर इथे लिहा ही विनंती...

संजय अभ्यंकर Mon, 03/31/2008 - 19:56
सृ.ला. जी, उपाध्ये बुवांची पुर्ण गीता वाचू इच्छीतो. कृपया दुवा द्यावा. अथवा पुस्तकाचे नांव व प्रकाशकाचे नांव सांगावे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मनस्वी Mon, 03/31/2008 - 20:07
उपाध्ये बुवांची पुर्ण गीता वाचू इच्छीतो. कृपया दुवा द्यावा. अथवा पुस्तकाचे नांव व प्रकाशकाचे नांव सांगावे.
+१

सृष्टीलावण्या Mon, 03/31/2008 - 21:59
खरे तर माझ्याकडेही बुवा उपाध्ये यांची पूर्ण गीता नाही. असती तर मीच ती इथे क्रमश: दिली असती. असो. मी पण बघते मुंबईत कुठे मिळते का ते. मिळाली तर नक्की इथे त्याविषयी माहिती देईन. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

सर्किट Mon, 03/31/2008 - 22:44
मुळात ही वर्‍हाडी बोली हेच चूक आहे. ह्यात एक टक्का देखील वर्‍हाडी नाही. वर्‍हाडी बोली कळण्यास प्रा. देविदास सोटे ह्यांच्या कविता वाचाव्यात. येन्न रे बाप्पू पेन्न रे चा आता काऊन करते ट्यां ट्यां बाकी विडंबन चांगले आहे. (अरे, इथले धर्ममार्तंड कुठे गेले आज ?) - वर्‍हाडी सर्किट

वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि. कॉपीराईट कायद्याचा आग्रह धरणे, सन्मान करणे हे मिपाचे घोरण आहे. या धोरणास/आग्रहास, "चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि." अश्या शब्दात हिणवणे, हे अत्यंत गैर आहे. सबब, सृष्टीलावण्या यांनी २४ तासांच्या अवधीत याच लेखात स्वतंत्र प्रतिसाद देऊन मिपाची जाहीर क्षमा न मागितल्यास हा लेख येथून उडवून लावण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच जोपर्यंत सृष्टीलावण्या यांचा जाहीर माफीनामा येथे प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कुणीही सभासदांनी येथे प्रतिसादात्मक लेखन करू नये, ही विनंती, अन्यथा तेही येथून उडवले जाईल ही पूर्वसूचना. जनरल डायर.

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

ॐकार Mon, 03/31/2008 - 00:40
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि. ह्या वाक्यात गैर काय? इतर हेकट, उद्धट, शिवराळ सूचना आणि उपदेशांपेक्षा हे वाक्य कितीतरी मऊ आहे. चिंतातुर जंतु ह्या शब्दाने असं काय घोडं मारलं हे कळलं तर बरं होईल. मूळ कवीची अनुमती आहेच ना? मग लेखाच्या उडवाउडवीची भाषा कशाला?

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 01:06
आत्ताच आपल्याशी फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे याचा विस्तृत खुलासा झाला व आपण सांगितलेल्या काही गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत. मिपाच्या हिताच्या दृष्टीने त्या आम्हाला महत्वाच्या वाटतात! धन्यवाद... :) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 18:58
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे. मिसळपावच्या धोरणाचा उपमर्द करावा हा हेतू नक्कीच नव्हता. पण बरेचदा काही सभासद मराठी संस्थळावर विनाकारण हा मुद्दा उकरून काढतात. माझा चिंतातुर जंतु हा शब्द त्यांच्या संदर्भात होता. जाता जाता : प्रिय जनरल डायरराव आपण नोंद घेतलीच असेल की श्री. क्ष हे माझे त्यांच्याशी कुठलेही वैयक्तिक संबंध नसताना मी दिलेल्या प्रतिसादांना जोडून एक स्वत:चा बिनबुडाचा / अर्थहीन / अवांतर प्रतिसाद चिकटवतात. (ते जरा आपले खाजगी लाडाचे पिल्लू असेल म्हणून आपण त्यांना जाहीर समज दिला नसेल पण) मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि. कळावें, असाच लोभ अक्षय असावा, आपल्या करड्या शिस्तीची अखंड भोक्ती, सृला > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 19:14
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे. अनेक आभार! अवांतर - क्षमा मागणे/माफी मागणे याला हिंमत लागते आणि जाणते/अजाणतेपणे केलेल्या चुकीबद्दल मनमोकळेपणाने क्षमा मागणार्‍या व्यक्तिची प्रतिमा नेहमीच उंचावते व ती व्यक्ति आदरणीय ठरते! सहकार्याबद्दल मिपा आपले आभारी आहे...! मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि. अवश्य! कृपया 'क्ष' व्यक्तिचे नांव जनरल डायरना किंवा आम्हाला पोष्टकार्ड पाठवून कळवावे. जनरल डायर यांच्याकडून २४ तासांच्या आत योग्य ती कारवाई केली जाईल व ते आपल्याला़ही कळवले जाईल! अवांतर- कृपया आपली खरडवही तपासा. त्यात इतर मराठी संकेतस्थळांच्या काही प्रचारकांनी आणि प्रसारकांनी त्यांच्या संकेतस्थळाचा प्रचार व प्रसार केला आहे! तसेच मिपापेक्षा ही संस्थळे अधिक चांगली आहेत असेही सुचवले आहे! सृलाजी, मिपावर येण्यास किंवा मिपावरून इतर संस्थळांवर जाण्यास आपल्याला पूर्ण मुभा आहे आणि संपूर्ण मिपा परिवार आपल्या कुठल्याही निर्णयाचे स्वागतच करेल! बाय द वे, हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या मराठीतील एका जुन्या व बलाढ्य संस्थळाच्या प्रचारकंना मिपासारख्या नव्या संस्थळावर प्रचारा-प्रसाराकरता यावे लागते याचे जरा आश्चर्यच वाटते! :) असो.. सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार... ज्ञानेश्वर महाराज की जय! :) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 19:31
मला वाटत नाही की जनरल डायर ह्यांच्या चाणाक्ष नजरेतून त्या व्यक्तीचे नाव आणि उद्योग सुटले असेल. मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती. (विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर) असो. दोन मराठी संस्थळाच्या साठमारीत मला अजिबात स्वारस्य नाही. माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;) कुठही जा, प्रत्येक संस्थळी मातीच्याच चुली... हा हा हा > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:03
मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती. कृपया दुवा द्यावा. शोधायला वेळ नाही, आणि मिपाच्या धोरणासंदर्भात अवांतर सदराखाली चिंतातूर जंतू हे शब्द वापरलेले बघायला भिंग लागत नाही! तेव्हा आपल्याला वाटत असलेले इतरांचे दोष आपल्यालाच वेळोवेळी आम्हाला व्य नि किंवा खरड पाठवून दाखवून द्यावे लागतील म्हणजे त्यावर आम्हाला इष्ट ती कारवाई करता येईल.. (विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर) कृपया दुवा द्यावा.. माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;) विचार चांगला आहे, मिपाच्या प्रशासकांना योग्य मार्गाकडे नेण्याच्या विचारांचे आम्ही स्वागत करतो..:) तूर्तास तरी आपल्या एका जाणते-अजाणतेपणाबद्दल मिपांनेच आपल्याला जाहीर क्षमा मागायला लावून योग्य मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे! :) तात्या.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 20:56
सृलाजी, आपण दिलेली कविता आवडली. साधी, सोपी, आणि मुख्य म्हणजे खुमासदार!! १. ही भगवत गीता प्रसिद्ध झाली आहे काय? असल्यास कवीचे नांव खरंच बुवा उपाद्धे आहे का? प्लीज कळवा म्हणजे पुढच्या वेळेस मुंबईहून कुणी आलं तर पुस्तक मागवता येईल. २. तोपर्यंत वाचण्यासाठी म्हणून या भगवत गीतेचे इतर काही भाग आंतरजालावर कुठे मिळतील काय? आ, पिवळा डांबिस

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 20:58
प्रत्येक बोलीचा खुमार काहि औरच :) इथे ही वर्‍हाडी मेजवानी दिल्याबद्दल आभार!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 00:31
भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. वाचून लक्षात आलेच... तू बेट्या मूळचाच ढिला, पूर्वीपासून जाणतो तुला, परि आता तुझ्या बापाला ही सोडणार नाही बच्चमजी. हा हा हा.... शब्दरचना अती उत्तम.... ही भगवत् गीता जाम आवडली. आपून तर बूवा उपाध्यांचा फ्यानच झालो... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:33
या बोलीभाषेविषयी नविन ओळख केल्याबद्दल धन्यवाद... बुवां नी छानच लिहिले आहे... अजुनी तुमच्या संग्रही असतील तर इथे लिहा ही विनंती...

संजय अभ्यंकर Mon, 03/31/2008 - 19:56
सृ.ला. जी, उपाध्ये बुवांची पुर्ण गीता वाचू इच्छीतो. कृपया दुवा द्यावा. अथवा पुस्तकाचे नांव व प्रकाशकाचे नांव सांगावे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मनस्वी Mon, 03/31/2008 - 20:07
उपाध्ये बुवांची पुर्ण गीता वाचू इच्छीतो. कृपया दुवा द्यावा. अथवा पुस्तकाचे नांव व प्रकाशकाचे नांव सांगावे.
+१

सृष्टीलावण्या Mon, 03/31/2008 - 21:59
खरे तर माझ्याकडेही बुवा उपाध्ये यांची पूर्ण गीता नाही. असती तर मीच ती इथे क्रमश: दिली असती. असो. मी पण बघते मुंबईत कुठे मिळते का ते. मिळाली तर नक्की इथे त्याविषयी माहिती देईन. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

सर्किट Mon, 03/31/2008 - 22:44
मुळात ही वर्‍हाडी बोली हेच चूक आहे. ह्यात एक टक्का देखील वर्‍हाडी नाही. वर्‍हाडी बोली कळण्यास प्रा. देविदास सोटे ह्यांच्या कविता वाचाव्यात. येन्न रे बाप्पू पेन्न रे चा आता काऊन करते ट्यां ट्यां बाकी विडंबन चांगले आहे. (अरे, इथले धर्ममार्तंड कुठे गेले आज ?) - वर्‍हाडी सर्किट
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 09:45
तुमचा लेख वाचून बाबुराव बागुलांचे साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळते. अण्णाभाऊ साठे हे असेच अजून एक बहुजन साहित्यातील असामी असे मला अलिकडेच आढळून आले. > > साता समिंद्रापल्ल्याडला माझा शब्द, शब्द नाहीयेच तो, लहलहणारा जळजळीत लाव्हा, जर उच्चारलाच नाही तो तर त्वचेलाही फुटतील शब्दांचे धुमारे - कवि अरुण कांबळे.

प्रमोद देव Sun, 03/30/2008 - 09:49
मना मनातल्या दर्‍या बुजल्याशिवाय काही खरे नाही. ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला तरच ह्या अशा साहित्यिकांच्या साहित्यातून आपण काही तरी बोध घेतला असे होईल. अन्यथा नुसती पोकळ आत्मीयता ठरेल ती.

In reply to by प्रमोद देव

सहज Mon, 03/31/2008 - 12:22
प्रमोदकाकांशी सहमत. बाबूराव बागूल यांचे अनुभव, तो कालखंड, त्यांची मते यावर सगळे आपापल्या परीने चिकित्सा करतीलच पण महत्वाचे काय ते प्रमोदकाकांनी वर उल्लेखलेले. बाकी लेख अथ पासुन इतिपर्यंत अतिशय प्रभावी झाला आहे सर. हा लेख वाचून बरेच जणांना बागूलांचे लेखन वाचायची इच्छा होणार. प्रा. डॉ. इतका सुंदर लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 10:54
" आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." कोणी कोणाला घरं द्यायची? कुठल्या दलितांना शहरवासीयांनी हाकलून दिले? गिरगावातल्या चाळीत अनेक उच्चवर्णीय एका खोलीत १०-१२ असे राहताना पाहिले आहेत. त्यांच्या देहातून राक्षस निर्माण झाल्याचे आढळले नाहीत. झोपडपट्टीत राहून अक्षरशः म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करून M.Sc. करून परदेशी शिष्यवृत्तीवर परदेशात गेलेला माझा मित्र मला ठावूक आहे. अशा अनेक व्यक्ती मला ठावूक आहेत. पण तरीही झोपडपट्टीतील जीवन व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक नसतं हे मला मान्य आहे. पण ध्येयाने प्रेरीत कुणाही व्यक्तीस उत्कर्ष साधण्याच्या आड आजूबाजूची परिस्थिती येत नाही असे वाटते. पण ध्येयप्राप्ती पोषक वातावरणा इतकी सहज साध्य नसते. पोषक वातावरणातही किती देहातून देव जागृत होतात? शहरी जीवनात वाढलेले कितीतरी 'राक्षस' आपण आजूबाजूला वावरताना पाहात असतोच. खून, जुगार, शिवीगाळ, गुंडगिरी, दंगली, जातीयवाद,धर्मवाद, फसवणूक, भ्रष्टाचार, आर्थिक पिळवणूक, बलात्कार, स्त्रियांचे शोषण, बालपण हरवलेले बालमजूर अशा अनेक रोगराईत आपण शहरी जीवन जगत असतो. झोपडपट्टी बाहेरील जग सुवर्णकांतीने झळाळणारं नाही. तेही 'भयानक'च आहे. श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य माझ्या वाचण्यात आले नाही. पण म्हणून त्यांच्या साहित्याच्या दर्जाचे उच्चत्व मी नाकारतो आहे असे नाही. मी फक्त इथे दिलेल्या ३-४ ओळींच्या एका परिच्छेदाचे, मनात कुठलाही आकस न बाळगता,विश्लेषण केले आहे, एवढेच. मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? ह्याबद्दल मात्र वाईट वाटले. के.ई.एम्. सारखी अद्ययावत इस्पितळे, अगदी नगण्य व्यक्तींवरही, मोफत उपचार करतात. तरीही अशी परिस्थिती का उद्भवावी? त्याच बरोबर, त्यांचे अनेक वाचक, सह-साहित्यिक, साहित्य परिषदा, साहित्य संम्मेलनांना अनुदान देणारे सरकार आणि घेणारे संम्मेलनाध्यक्ष हे एका थोर साहित्यिकाच्या अंतःकाळी इतके उदासीन कसे राहू शकतात? हाही पोषक वातावरणात जन्मलेल्या/वाढलेल्या देहांमधील राक्षसच आहे नं? असो. श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य वाचून पाहीनच.

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:46
बिरुटेशेठ, अतिशय सुरेख लेख! खरं सांगायचं तर बागूल वारल्यावर आपल्याकडून असा एखादा उत्तम लेख येईल अशी अपेक्षा मी केलीच होती! या लेखामु़ळे मिपाच्या समृद्धतेत निश्चितच भर पडली आहे असं वाटतं! ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा. बापरे! भयानक आहे... कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा. अगदी वास्तववादी विचार...! तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर माझ्या जळत्या जीवाला लागला तर उरीची संपेल क्षणी जळजळ बुजतील वळ युगायुगाचे वेदना सुंदर असते आणि म्हणूनच ती इतकं सुंदर बोलू शकते! असो, बिरुटेसाहेब, लेख केवळ अप्रतीम! तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 17:39
साहित्याची आपण जी जबरदस्त ओळख करून दिली आहे त्याला तोड नाही. काही वर्षापूर्वी म टा मध्ये 'जात चोरली' चे परीक्षण आले होते, ते खास नव्हते. धन्यवाद. "आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." * हे दाहक व धक्कादायक आहे. जात चोरली आता वाचीनच. बाबुरावांना श्रद्धांजली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

पंकज Sun, 03/30/2008 - 18:08
वेदाआधी तू होतास वेदाआधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, पंच महाभूतांचे पाहून विराट, विक्राळ रूप तू व्यथित, व्याकूळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’ सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र, चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस अन् प्रत्येकाने मान्य केले हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही.
हे नारी तुझे ललित, सुंदर नारीपण मनमोहक आहे. नेत्रसुखद आहे. तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर निसर्ग आणि नियती प्रगट करतात तरूणपण तेव्हा तुझे नश्वर शरीर होते अजरामर. अनेक कलाकृतींचे प्रदर्शन वा प्रदर्शनीय संग्रहालय तुझ्या दर्शनानेच कलावंतांना सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून देवालयाची मस्तके, कळस साकार झाले आहेत आणि ती स्वर्गाशी सतत संवाद करतात असे मानले जाते आहे. हे नारी, तुझे प्रिय प्रेयसीपण तर पूर्वीपासून काव्यनाटकांना अमर करते आहे. अन् घरोघरी, सर्वभर तुझे पत्नीपण सर्व पतींना स्वर्गासम वाटते आहे. तुझेच तुझे आईपण तर परमेश्वराला भारी भरते आहे. श्रद्धा, भक्तिभाव तुझ्यामुळेच घरोघरी, मनोमनी आकाराला आलेले आहे. धर्मप्रचारकांनी हे तुझे महन मंगळपण त्यांच्या देवासाठी लुटले आहे, लाटले आहे. तुझे प्रेमळ आईपण पाहून तुझी सर्व पोरावली माया पाहून पिता परमेश्वराची कल्पना प्रेषितांना सुचली. अशी तू, सर्व महन्मंगल कल्पनांची माता तू ! पहिल्या प्रेमाची मालकीण तू ! प्रियतमा तू ! स्वर्गाहून सुंदर तू ! प्रिय पत्नी तू ! संसारातील स्वर्ग तू ! वासना विकारांचा वसंतोत्सव तू ! देव, धर्म, देवळांहून भारी तू ! नारी म्हणूनही आई म्हणूनही ! ( म.टा.दि.२७ मार्च, २००८)

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:37
वा! सर!!.. केवळ अप्रतिम लेख!!.. मी स्वतः बागुलांचं कोणतेही लेखन वाचलेले नाहि त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही.. परंतू तुमच्या लेखनाने बाबुरावांचे लेखन वाचायलाच पाहिजे असे वाटले. असो... बाबुरावांना श्रद्धांजली! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग Sun, 03/30/2008 - 20:24
बाबुराव बागुलांबद्दल ऐकून होतो पण त्यांचे लिखाण वाचलेले नाही. तुमच्या लेखाने ती उत्सुकता जरुर चाळवली गेलीये. देहातले देव आणि राक्षस ह्या मुद्यांबाबत मी पेठकर काकांशी सहमत आहे. झोपडीतल्या जिण्यात तर चोथाच असतो पण अहो पांढरपेशा समजातला दंभ आणि मानसिक रोग बघितले की काय म्हणावे ते समजत नाही! माझ्या बाबांचे काही मित्र होते त्यांना आमच्या ओळखीतलेच इतर काही लोक लग्न समारंभ घरगुती समारंभाना बोलवायला फारसे उत्सुक नसत. हे कशाचं लक्षण आहे? तसेच माझ्या अगदी जवळचे ओळखीचे असेही काही लोक आहेत की जे अगदी गरीबीतून, १० बाय १० च्या दोन खोल्यात राहून, रद्दीची फाटकी पुस्तके वाचून मोठे झाले स्वतःच्या पायावर उभेच राहिले असे नाही तर मोठे घर बांधून तिथे आई-वडिलांना सुखाचा निवारा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी समाधानाने तिथेच शेवटले श्वास घेतले - सवर्ण असल्याने कोणत्या आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नव्हता. आपल्या समाजाचा तो एक फार मोठा विरोधभास आहे. सर्वसामान्य माणूस हा दोन्ही बाजूकडे कसा विभागला जाईल ह्याची योग्य ती काळजी राजकारणी घेत रहतात आणि आपण ती त्यांना घेऊ देतो हे दुर्दैव! 'आमचा बाप आन् आम्ही' हे डॉ. नरेंद्र जाधवांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यात तीही सगळी भावंडे वडाळ्याच्या झोपडपट्टीसारख्या वातावरणातच मोठी झालेली आपल्याला दिसतात. त्यांच्या वडिलांची दूरदॄष्टी कामी आली. ती जिद्द, तो पीळ, ते सगळ्यापार भेदून जाणे हे जातीशी आणि वातावरणाशी फारसे संबंधित नाही असे वाटते. बागूलांच्या शेवटल्या दिवसात जर एवढी उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली असेल तर श्री.म. माट्यांनी लिहिलेल्या "उपेक्षितांच्या अंतरंगात" फारसा बदल झालेला नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते! चतुरंग

धोंडोपंत Mon, 03/31/2008 - 07:56
श्री. बाबुराव बागुलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. माणसाला विश्वाचा केंद्रबिंदू मानणारा एक मानवतावादी गेला याची खंत आहे. आपला, (खिन्न) धोंडोपंत बिरूटेसाहेब, लेख अप्रतिम झाला आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचे लेखन आम्हाला मनापासून आवडते. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:40
बाबूराव बागूल यांचे साहित्य वाचनात नाही आले. पण आपन लिहिलेल्या लेखाने त्यांच्याबद्दल बरिच माहिती समजली. विशेषतः कविता अतिशय सुंदर.. मरुन मी मेघासारखा संचारेन वार्‍यावरती कधी गिरीच्या शिरी राहून उभा गाईन गीते लखलखती या ओळी खूपच आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

बिरुटे सरांनी बागुलांच्या साहित्याचा थोडक्यात परिचय करुन दिला या बद्द्ल धन्यवाद.
तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही.
विवेकालाही विद्रोहाची दखल घ्यावीच लागते. बागुलांना विनम्र आदरांजली. प्रकाश घाटपांडे

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 10:26
सरांकडुन असा लेख अपेक्षित होताच. बागुलांच्या साहित्याची चांगली ओळख करुन दिली आहे, यावरुन बागुलांचे साहित्य जात पात सोडुन इतर सामाजिक गोष्टींना - प्रश्नांना स्पर्श करते असे लक्षात येते. या साहित्य ओळखीबद्दल सरांचे धन्यवाद.

भोचक Mon, 03/31/2008 - 11:31
बागूलंचा आणि माझा माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने थेट नाही तरी बर्‍यापैकी संबंध आला. त्यांच्या निमित्ताने असलेल्या वर्तुळाशीही आला. बाबूराव दलित समाजातील मोठे तत्वचिंतक लेखक होते, पण त्यांचे मोठेपण दुर्देवाने समाजाच्या एका मोठ्या गटापर्यंत पोहोचले नाही. त्याचवेळी दलितांमधील नेते मंडळींनी त्यांच्याशी फारशी जवळीक साधली नाही. मला माझ्या एका दलित पत्रकार मित्राने याचे कारण सांगितले. बाबूराव ऊर्फ आबा कम्युनिझमला मानणारे होते. मार्क्सच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. म्हणूनच वर्गविहीन समाजाची रचना त्यांच्या कवितांतातून कथांतून दिसून येते. त्यांची साम्यवादी भूमिका दलित नेत्यांना अडचणीत टाकणारी होती. त्यामुळे हे नेते त्यांच्याकडे फारसे गेले नाहीत. वास्तविक एवढी दलित आत्मकथने गाजली. पण आबांनी आपल्या नजरेने टिपलेल्या जगाचे वास्तव (ते आत्मचरित्र नसतानाही) कथांमधून मांडल्यानंतरही (ते सकस असतानाही) जेवढे गाजायला हवे तेवढे गाजले नाही. कारण आबा गाजवून घेणार्‍यांतले लेखक नव्हते. आणि गाजवून घेणार्‍यांची चळवळीत ते शिरले नाहीत. त्यांचे अनेक कथासंग्रह उपलब्ध नाहीत. अखेरीस नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने त्यांना गेल्या वर्षी जनस्थान पुरस्कार दिला, त्यावेळी प्रतिष्ठानने ही पुस्तके प्रकाशित करण्याचे जाहीर केले. वास्तविक आताच्या काळातील फार मोठा लेखक हा होता. पण त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही दलित मंडळी एकत्र आली नाहीत, ही आणखी शोकांतिका. शेवटच्या काळात त्यांची अवस्था अतिशय हलाखीची झाली होती. नाशिकरोड पल्याड असलेल्या विहितगावात ते रहात होते. तिथली वस्तीही कष्टकर्‍यांची होती. अतिशय छोटे घर. त्या घरात ते बसलेले असत. कुणीही जाऊन त्यांच्याकडे बसत असे. मार्क्सवादापासून अनेक वाद कोळून प्यायलेला, स्वतंत्र विचारसरणी असलेला हा लेखक एवढ्या साध्या परिस्थितीत रहातो, याचे आश्चर्य आणि दुःखही वाटे. त्यांनी जी नोकरी केली, ती दुय्यम स्वरूपाचीच होती. त्यामुळे त्यातून पैसे त्यांना फारसे मिळत नसत. त्यामुळे उतारवयातही त्यांना सुख असे काही लाभले नाही. या काळात अनेक दलित लेखक त्यांच्याकडे येत. त्यांच्याकडून पुस्तकांकडून प्रस्तावना लिहून घेत. पण त्यांच्यासाठी म्हणून फार कमी जणांनी काही केले.

बागुलांच्या लेखनाबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली त्याचेही खूप समाधान आहे, तसेच ज्यांनी त्यांच्या विषयाबाबत स्पष्ट मते मांडली,माहिती दिली तीही आवडली. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सृष्टीलावण्या Sun, 03/30/2008 - 09:45
तुमचा लेख वाचून बाबुराव बागुलांचे साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळते. अण्णाभाऊ साठे हे असेच अजून एक बहुजन साहित्यातील असामी असे मला अलिकडेच आढळून आले. > > साता समिंद्रापल्ल्याडला माझा शब्द, शब्द नाहीयेच तो, लहलहणारा जळजळीत लाव्हा, जर उच्चारलाच नाही तो तर त्वचेलाही फुटतील शब्दांचे धुमारे - कवि अरुण कांबळे.

प्रमोद देव Sun, 03/30/2008 - 09:49
मना मनातल्या दर्‍या बुजल्याशिवाय काही खरे नाही. ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला तरच ह्या अशा साहित्यिकांच्या साहित्यातून आपण काही तरी बोध घेतला असे होईल. अन्यथा नुसती पोकळ आत्मीयता ठरेल ती.

In reply to by प्रमोद देव

सहज Mon, 03/31/2008 - 12:22
प्रमोदकाकांशी सहमत. बाबूराव बागूल यांचे अनुभव, तो कालखंड, त्यांची मते यावर सगळे आपापल्या परीने चिकित्सा करतीलच पण महत्वाचे काय ते प्रमोदकाकांनी वर उल्लेखलेले. बाकी लेख अथ पासुन इतिपर्यंत अतिशय प्रभावी झाला आहे सर. हा लेख वाचून बरेच जणांना बागूलांचे लेखन वाचायची इच्छा होणार. प्रा. डॉ. इतका सुंदर लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 10:54
" आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." कोणी कोणाला घरं द्यायची? कुठल्या दलितांना शहरवासीयांनी हाकलून दिले? गिरगावातल्या चाळीत अनेक उच्चवर्णीय एका खोलीत १०-१२ असे राहताना पाहिले आहेत. त्यांच्या देहातून राक्षस निर्माण झाल्याचे आढळले नाहीत. झोपडपट्टीत राहून अक्षरशः म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करून M.Sc. करून परदेशी शिष्यवृत्तीवर परदेशात गेलेला माझा मित्र मला ठावूक आहे. अशा अनेक व्यक्ती मला ठावूक आहेत. पण तरीही झोपडपट्टीतील जीवन व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक नसतं हे मला मान्य आहे. पण ध्येयाने प्रेरीत कुणाही व्यक्तीस उत्कर्ष साधण्याच्या आड आजूबाजूची परिस्थिती येत नाही असे वाटते. पण ध्येयप्राप्ती पोषक वातावरणा इतकी सहज साध्य नसते. पोषक वातावरणातही किती देहातून देव जागृत होतात? शहरी जीवनात वाढलेले कितीतरी 'राक्षस' आपण आजूबाजूला वावरताना पाहात असतोच. खून, जुगार, शिवीगाळ, गुंडगिरी, दंगली, जातीयवाद,धर्मवाद, फसवणूक, भ्रष्टाचार, आर्थिक पिळवणूक, बलात्कार, स्त्रियांचे शोषण, बालपण हरवलेले बालमजूर अशा अनेक रोगराईत आपण शहरी जीवन जगत असतो. झोपडपट्टी बाहेरील जग सुवर्णकांतीने झळाळणारं नाही. तेही 'भयानक'च आहे. श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य माझ्या वाचण्यात आले नाही. पण म्हणून त्यांच्या साहित्याच्या दर्जाचे उच्चत्व मी नाकारतो आहे असे नाही. मी फक्त इथे दिलेल्या ३-४ ओळींच्या एका परिच्छेदाचे, मनात कुठलाही आकस न बाळगता,विश्लेषण केले आहे, एवढेच. मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? ह्याबद्दल मात्र वाईट वाटले. के.ई.एम्. सारखी अद्ययावत इस्पितळे, अगदी नगण्य व्यक्तींवरही, मोफत उपचार करतात. तरीही अशी परिस्थिती का उद्भवावी? त्याच बरोबर, त्यांचे अनेक वाचक, सह-साहित्यिक, साहित्य परिषदा, साहित्य संम्मेलनांना अनुदान देणारे सरकार आणि घेणारे संम्मेलनाध्यक्ष हे एका थोर साहित्यिकाच्या अंतःकाळी इतके उदासीन कसे राहू शकतात? हाही पोषक वातावरणात जन्मलेल्या/वाढलेल्या देहांमधील राक्षसच आहे नं? असो. श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य वाचून पाहीनच.

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:46
बिरुटेशेठ, अतिशय सुरेख लेख! खरं सांगायचं तर बागूल वारल्यावर आपल्याकडून असा एखादा उत्तम लेख येईल अशी अपेक्षा मी केलीच होती! या लेखामु़ळे मिपाच्या समृद्धतेत निश्चितच भर पडली आहे असं वाटतं! ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा. बापरे! भयानक आहे... कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा. अगदी वास्तववादी विचार...! तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर माझ्या जळत्या जीवाला लागला तर उरीची संपेल क्षणी जळजळ बुजतील वळ युगायुगाचे वेदना सुंदर असते आणि म्हणूनच ती इतकं सुंदर बोलू शकते! असो, बिरुटेसाहेब, लेख केवळ अप्रतीम! तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 17:39
साहित्याची आपण जी जबरदस्त ओळख करून दिली आहे त्याला तोड नाही. काही वर्षापूर्वी म टा मध्ये 'जात चोरली' चे परीक्षण आले होते, ते खास नव्हते. धन्यवाद. "आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." * हे दाहक व धक्कादायक आहे. जात चोरली आता वाचीनच. बाबुरावांना श्रद्धांजली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

पंकज Sun, 03/30/2008 - 18:08
वेदाआधी तू होतास वेदाआधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, पंच महाभूतांचे पाहून विराट, विक्राळ रूप तू व्यथित, व्याकूळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’ सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र, चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस अन् प्रत्येकाने मान्य केले हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही.
हे नारी तुझे ललित, सुंदर नारीपण मनमोहक आहे. नेत्रसुखद आहे. तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर निसर्ग आणि नियती प्रगट करतात तरूणपण तेव्हा तुझे नश्वर शरीर होते अजरामर. अनेक कलाकृतींचे प्रदर्शन वा प्रदर्शनीय संग्रहालय तुझ्या दर्शनानेच कलावंतांना सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून देवालयाची मस्तके, कळस साकार झाले आहेत आणि ती स्वर्गाशी सतत संवाद करतात असे मानले जाते आहे. हे नारी, तुझे प्रिय प्रेयसीपण तर पूर्वीपासून काव्यनाटकांना अमर करते आहे. अन् घरोघरी, सर्वभर तुझे पत्नीपण सर्व पतींना स्वर्गासम वाटते आहे. तुझेच तुझे आईपण तर परमेश्वराला भारी भरते आहे. श्रद्धा, भक्तिभाव तुझ्यामुळेच घरोघरी, मनोमनी आकाराला आलेले आहे. धर्मप्रचारकांनी हे तुझे महन मंगळपण त्यांच्या देवासाठी लुटले आहे, लाटले आहे. तुझे प्रेमळ आईपण पाहून तुझी सर्व पोरावली माया पाहून पिता परमेश्वराची कल्पना प्रेषितांना सुचली. अशी तू, सर्व महन्मंगल कल्पनांची माता तू ! पहिल्या प्रेमाची मालकीण तू ! प्रियतमा तू ! स्वर्गाहून सुंदर तू ! प्रिय पत्नी तू ! संसारातील स्वर्ग तू ! वासना विकारांचा वसंतोत्सव तू ! देव, धर्म, देवळांहून भारी तू ! नारी म्हणूनही आई म्हणूनही ! ( म.टा.दि.२७ मार्च, २००८)

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:37
वा! सर!!.. केवळ अप्रतिम लेख!!.. मी स्वतः बागुलांचं कोणतेही लेखन वाचलेले नाहि त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही.. परंतू तुमच्या लेखनाने बाबुरावांचे लेखन वाचायलाच पाहिजे असे वाटले. असो... बाबुरावांना श्रद्धांजली! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग Sun, 03/30/2008 - 20:24
बाबुराव बागुलांबद्दल ऐकून होतो पण त्यांचे लिखाण वाचलेले नाही. तुमच्या लेखाने ती उत्सुकता जरुर चाळवली गेलीये. देहातले देव आणि राक्षस ह्या मुद्यांबाबत मी पेठकर काकांशी सहमत आहे. झोपडीतल्या जिण्यात तर चोथाच असतो पण अहो पांढरपेशा समजातला दंभ आणि मानसिक रोग बघितले की काय म्हणावे ते समजत नाही! माझ्या बाबांचे काही मित्र होते त्यांना आमच्या ओळखीतलेच इतर काही लोक लग्न समारंभ घरगुती समारंभाना बोलवायला फारसे उत्सुक नसत. हे कशाचं लक्षण आहे? तसेच माझ्या अगदी जवळचे ओळखीचे असेही काही लोक आहेत की जे अगदी गरीबीतून, १० बाय १० च्या दोन खोल्यात राहून, रद्दीची फाटकी पुस्तके वाचून मोठे झाले स्वतःच्या पायावर उभेच राहिले असे नाही तर मोठे घर बांधून तिथे आई-वडिलांना सुखाचा निवारा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी समाधानाने तिथेच शेवटले श्वास घेतले - सवर्ण असल्याने कोणत्या आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नव्हता. आपल्या समाजाचा तो एक फार मोठा विरोधभास आहे. सर्वसामान्य माणूस हा दोन्ही बाजूकडे कसा विभागला जाईल ह्याची योग्य ती काळजी राजकारणी घेत रहतात आणि आपण ती त्यांना घेऊ देतो हे दुर्दैव! 'आमचा बाप आन् आम्ही' हे डॉ. नरेंद्र जाधवांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यात तीही सगळी भावंडे वडाळ्याच्या झोपडपट्टीसारख्या वातावरणातच मोठी झालेली आपल्याला दिसतात. त्यांच्या वडिलांची दूरदॄष्टी कामी आली. ती जिद्द, तो पीळ, ते सगळ्यापार भेदून जाणे हे जातीशी आणि वातावरणाशी फारसे संबंधित नाही असे वाटते. बागूलांच्या शेवटल्या दिवसात जर एवढी उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली असेल तर श्री.म. माट्यांनी लिहिलेल्या "उपेक्षितांच्या अंतरंगात" फारसा बदल झालेला नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते! चतुरंग

धोंडोपंत Mon, 03/31/2008 - 07:56
श्री. बाबुराव बागुलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. माणसाला विश्वाचा केंद्रबिंदू मानणारा एक मानवतावादी गेला याची खंत आहे. आपला, (खिन्न) धोंडोपंत बिरूटेसाहेब, लेख अप्रतिम झाला आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचे लेखन आम्हाला मनापासून आवडते. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:40
बाबूराव बागूल यांचे साहित्य वाचनात नाही आले. पण आपन लिहिलेल्या लेखाने त्यांच्याबद्दल बरिच माहिती समजली. विशेषतः कविता अतिशय सुंदर.. मरुन मी मेघासारखा संचारेन वार्‍यावरती कधी गिरीच्या शिरी राहून उभा गाईन गीते लखलखती या ओळी खूपच आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

बिरुटे सरांनी बागुलांच्या साहित्याचा थोडक्यात परिचय करुन दिला या बद्द्ल धन्यवाद.
तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही.
विवेकालाही विद्रोहाची दखल घ्यावीच लागते. बागुलांना विनम्र आदरांजली. प्रकाश घाटपांडे

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 10:26
सरांकडुन असा लेख अपेक्षित होताच. बागुलांच्या साहित्याची चांगली ओळख करुन दिली आहे, यावरुन बागुलांचे साहित्य जात पात सोडुन इतर सामाजिक गोष्टींना - प्रश्नांना स्पर्श करते असे लक्षात येते. या साहित्य ओळखीबद्दल सरांचे धन्यवाद.

भोचक Mon, 03/31/2008 - 11:31
बागूलंचा आणि माझा माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने थेट नाही तरी बर्‍यापैकी संबंध आला. त्यांच्या निमित्ताने असलेल्या वर्तुळाशीही आला. बाबूराव दलित समाजातील मोठे तत्वचिंतक लेखक होते, पण त्यांचे मोठेपण दुर्देवाने समाजाच्या एका मोठ्या गटापर्यंत पोहोचले नाही. त्याचवेळी दलितांमधील नेते मंडळींनी त्यांच्याशी फारशी जवळीक साधली नाही. मला माझ्या एका दलित पत्रकार मित्राने याचे कारण सांगितले. बाबूराव ऊर्फ आबा कम्युनिझमला मानणारे होते. मार्क्सच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. म्हणूनच वर्गविहीन समाजाची रचना त्यांच्या कवितांतातून कथांतून दिसून येते. त्यांची साम्यवादी भूमिका दलित नेत्यांना अडचणीत टाकणारी होती. त्यामुळे हे नेते त्यांच्याकडे फारसे गेले नाहीत. वास्तविक एवढी दलित आत्मकथने गाजली. पण आबांनी आपल्या नजरेने टिपलेल्या जगाचे वास्तव (ते आत्मचरित्र नसतानाही) कथांमधून मांडल्यानंतरही (ते सकस असतानाही) जेवढे गाजायला हवे तेवढे गाजले नाही. कारण आबा गाजवून घेणार्‍यांतले लेखक नव्हते. आणि गाजवून घेणार्‍यांची चळवळीत ते शिरले नाहीत. त्यांचे अनेक कथासंग्रह उपलब्ध नाहीत. अखेरीस नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने त्यांना गेल्या वर्षी जनस्थान पुरस्कार दिला, त्यावेळी प्रतिष्ठानने ही पुस्तके प्रकाशित करण्याचे जाहीर केले. वास्तविक आताच्या काळातील फार मोठा लेखक हा होता. पण त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही दलित मंडळी एकत्र आली नाहीत, ही आणखी शोकांतिका. शेवटच्या काळात त्यांची अवस्था अतिशय हलाखीची झाली होती. नाशिकरोड पल्याड असलेल्या विहितगावात ते रहात होते. तिथली वस्तीही कष्टकर्‍यांची होती. अतिशय छोटे घर. त्या घरात ते बसलेले असत. कुणीही जाऊन त्यांच्याकडे बसत असे. मार्क्सवादापासून अनेक वाद कोळून प्यायलेला, स्वतंत्र विचारसरणी असलेला हा लेखक एवढ्या साध्या परिस्थितीत रहातो, याचे आश्चर्य आणि दुःखही वाटे. त्यांनी जी नोकरी केली, ती दुय्यम स्वरूपाचीच होती. त्यामुळे त्यातून पैसे त्यांना फारसे मिळत नसत. त्यामुळे उतारवयातही त्यांना सुख असे काही लाभले नाही. या काळात अनेक दलित लेखक त्यांच्याकडे येत. त्यांच्याकडून पुस्तकांकडून प्रस्तावना लिहून घेत. पण त्यांच्यासाठी म्हणून फार कमी जणांनी काही केले.

बागुलांच्या लेखनाबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली त्याचेही खूप समाधान आहे, तसेच ज्यांनी त्यांच्या विषयाबाबत स्पष्ट मते मांडली,माहिती दिली तीही आवडली. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

पान्डू हवालदार ·

झकासराव Sat, 03/29/2008 - 23:27
पांडुजी ते मुळ सिसोदिया हे बरोब्बर आहे पण तुम्ही अजुन इतिहास द्याल का??? जसे की त्यांची कितवी पिढी महाराष्ट्रात आली? कारण त्यांच्या आजोबा पणजोबांपासुन सगळे महाराष्ट्रातच होते हे इतिहासातच होते. असा इतिहास दिला तर मग पुढे बोलायला बरं पडेल हो.

सृष्टीलावण्या Sat, 03/29/2008 - 23:54
जरा आज कुठे मिपा शांत आहे ते काय तुला अगदीच बघवत नाही का रे? कळलाव्या नारद कुठला... > > शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय?

मानस Sat, 03/29/2008 - 23:56
रजपुत, त्यांची एक शाखा थेट नेपाळ पर्यंत जाते. स्थानिक मराठ्यांशी लग्न केल्यामुळे, "मराठा" असे संबोधले जाऊ लागले.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 00:01
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 00:19
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. अगदी बरोबर! बाकी काही म्हणा डांबीस काका,हा पांडूखान आल्यापासून मराठ्यांच्याच मागे लागलाय. बाकी कोणाच्या इतिहासावर बोलायला तयार नाही. मला तरी हा उ.प्र. किंवा बिहारचाच असल्याचा दाट संशय येतोय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by पिवळा डांबिस

धम्मकलाडू Mon, 03/31/2008 - 12:58
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!
पिवळा डांबिस, अचूक बोललात. अशा आगलाव्या चर्चांना मिसळपाववर स्थान नको. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:52
चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ह्या लेखावर चर्चा होणे कठिण वाटते. ह्याप्रकारे सुरू केलेल्या चर्चेचा मार्ग कसा जातो हे इथे पहावे.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/30/2008 - 17:54
माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजा॑सारखे लोकोत्तर पुरूष जाती-धर्मापलिकडचे आहेत. त्या॑चे कार्य जाणून घेऊन आज कि॑वा भविष्यात त्या॑ची शिकवण आपल्या आचरणात कशी आणता येईल हे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शिवचरित्रात कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत्..महाराजा॑चे प्रशासन, महसूल व्यवस्था, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, दूरदृष्टी, राजकारण, धर्मकारण, युद्धशास्त्र इ.इ.

चतुरंग Sun, 03/30/2008 - 19:42
शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून जे मार्गदर्शन केलेले आहे त्यातली एकेक बाब अमलात आणायची म्हणली तरी आयुष्य पुरणार नाही अशी अवस्था आहे. सबब असले काही संदर्भहीन वादविवाद उपस्थित करणे अजिबात आवश्यक नाही. (अवांतर - पांडोबा, काही कारणाने आपल्याला मि.पा. वर असे वादविवाद उपस्थित करुन त्याची प्रतिमा डागाळणे ह्यातच रस असेल तर शिवाजी महाराजांना वेठीला धरण्याचे कारण नाही. आपल्या सारखे सभासद इथे असणे हाच मि.पा.वरचा डाग आहे असे मी मानतो. तरीही नजर लागू नये म्हणून आपण तीट लावतो ना तसे काही काळे ठिपके मि.पा. आपल्या अंगावर वागवते, काय करणार अजून वर्षही झाले नाहीये हो जन्माला!) चतुरंग

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:50
अश्या प्रश्नांच्या उत्तराने वादाशिवाय पदरात काहिच पडत नाहि. आणि ते रजपुत होते की मराठा हे खरच महत्वाचं आहे का? .. त्यांचं कार्य ह्या असल्या बिनबुडाच्या गोष्टींच्या फार फार वरचं आहे. सबब असल्या वादाची भेसळ मिसळीत केली नहित तरच उत्तम -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:55
या निमित्ताने जनरल डायर यांच्या कडे एक विनंती प्रस्ताव ठेवत आहे: तसेच काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

देवदत्त Sun, 03/30/2008 - 20:06
काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती कमीत कमी मृत व्यक्तिंवरील वाद काही काळ बंद ठेवावेत ह्याला पाठिंबा.

कै इनोबा राव आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तात्या ह्या कडॅ लक्श देतिल का.... आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 21:10
कै इनोबा राव अरे वा!धन्यवाद,पांडूखान. नशीब पैगंबरवासी नाही म्हणालात.(तुमच्यात तेच म्हणतात ना?) आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... असं कसं पांडूखान लिहीलं आहे की. पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तू महाराजांची जात काढली तरी ती चर्चा,आणि आम्ही तुला मुसलमान मानले तर ती टीका होय रे पांड्या! आता संकूचित कोण ते स्वतःला विचार. आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ... आम्हाला तूमचा इतिहास काय म्हणतो त्याच्याशी काही देणेघेणे नाही.आम्ही महाराजांना आपले मानतो आणि मानत राहू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा राव तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... आणी "क"" टायपो होता "काय" चा .. सत्य कटू असत ... पण सत्य असत ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 22:32
तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... मी किड्यामुंग्यांवर चिडत नसतो पांडूखान... :)(वरच्या प्रतिसादात स्माईली दिसली नाही ? की डोळे झाकून घ्यायची सवयच लागली आहे.स्माईली कळते ना!) सत्य कटू असत ... पण सत्य असत ... हे तुम्हाला समजले तरी फार झाले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, या पांडूखान ला उ.प्र. मधून आयात केले आहे का थेट अफगाणिस्तानातून?? :) पुण्याचे पेशवे

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 12:45
हे असले वाद मुद्दाम का उकरून काढतात? मिपा सदस्यानो क्रुपया काही दिवस हे असले वाद टाळुया........ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्..तू प्रत्युत्तर देय नकोस. वाद अपसुक शमतील मला एक म्हण ठाउक आहे....काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. पेशवे भाउ तुम्हाला ही हीच विनन्ती.सुज्ञास सांगणे न लगे.... बाकी जनरल डायर काय करायचे ते करतीलच

In reply to by विजुभाऊ

अघळ पघळ Mon, 03/31/2008 - 20:52
ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्.. इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) तो तुम्ही वाचायला हवा होतात :))) -(तुमचा) अघळ पघळ्या

In reply to by अघळ पघळ

इनोबा म्हणे Tue, 04/01/2008 - 00:22
इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. इजूभाऊंना तुझ्या लिखाणाचाही चांगलाच अभ्यास दिसतोय. :) इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) कोण ज. डायर? आणि कसल्या अधिकाराबद्दल बोलता आहात. माझ्या माहितीप्रमाणे मिपावर अशी कोणतीही बंधने नाहीत.म्हणून तर मी इथे आहे. (तुझ्यासारख्या डूकरांना मात्र कोणतीही बंधने नाहीत,पाहीजे तेव्हा चिखलात लोळ आणि हवा तेवढा .... खा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 08:26
सदर चर्चेत भाग घेतलेल्या बहुतांशी सभासदांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांचा आदर म्हणून या चर्चेवर आता इथेच पडदा टाकण्यात आला आहे! शिवछत्रपतींसारख्या थोर राष्ट्रपुरुषाची जात कुठली, धर्म कुठला, ते मराठा होते, रजपूत होते की आणखी कुणी गुजराथी होते, यासारख्या फालतू विषयावर ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी ती कृपया एकमेकांना खरडी, पोष्टकार्ड पाठवून करावी! ती चर्चा वाचण्यात मिपाकरांना काहीही स्वारस्य नाही असाच एकूण होरा दिसला म्हणूनच या चर्चेवर आता पडदा टाकण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी आणि अजून इथे काही प्रतिसादात्मक लिहिण्याचे कष्ट घेऊ नयेत असे वाटते! तात्या. -- "महाराज, आम्हाला क्षमा करा हो! अहो आम्ही जात्यातच करंटे आहोत. सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या आपल्या व्यक्तिमत्वातील १०० % गुण तर सोडाच परंतु त्यातले ०.०००००००००..........१% एवढेही गुण आम्ही न घेता, तसा प्रयत्न न करता, 'आपण रजपूत होता, की मराठा, की मारवाडी होता' याच चर्चा करण्यात धन्यता मानतो! महाराज, खरंच लाज वाटते आम्हाला!

सिसोदिया कुळाचा मूळपुरुष हा महाराष्ट्रातील पैठण येथील होता राज्य विस्तारासाठी सिसोदे राजस्थान मेवाड ला गेले आणि इस्लामी आक्रमणे व्हायला लागल्यावर बाराव्या शतकात पुन्हा महाराष्ट्रात वेरूळ येथे आले आणि याचा पुरावा म्हणजे राजपूत लोकांचा ग्रंथ राजकुलाख्यान हा आहे त्यानंतर कर्नल लिखित राजस्थान का इतिहास हे पुस्तक आहे आणि मराठी पुस्तके म्हणाल तर क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व मराठा व त्यांची 96 कुळे ही आहेत राजपूत हे मराठ्यांचे वंशज आहेत त्यामुळे शिवाजी महाराज मराठाच आहेत

तुम्ही एक दिवसांत नाही सदस्य झाला नाही तो थेट 2008 चा धागा वर काढलात. काय गरज होती ? आधीचे प्रतिसाद तरी वाचायला हवे होते दुलक्ष करा सांगीतलेल्या लोकांचे. सं मं हा धागा उडवा

झकासराव Sat, 03/29/2008 - 23:27
पांडुजी ते मुळ सिसोदिया हे बरोब्बर आहे पण तुम्ही अजुन इतिहास द्याल का??? जसे की त्यांची कितवी पिढी महाराष्ट्रात आली? कारण त्यांच्या आजोबा पणजोबांपासुन सगळे महाराष्ट्रातच होते हे इतिहासातच होते. असा इतिहास दिला तर मग पुढे बोलायला बरं पडेल हो.

सृष्टीलावण्या Sat, 03/29/2008 - 23:54
जरा आज कुठे मिपा शांत आहे ते काय तुला अगदीच बघवत नाही का रे? कळलाव्या नारद कुठला... > > शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय?

मानस Sat, 03/29/2008 - 23:56
रजपुत, त्यांची एक शाखा थेट नेपाळ पर्यंत जाते. स्थानिक मराठ्यांशी लग्न केल्यामुळे, "मराठा" असे संबोधले जाऊ लागले.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 00:01
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 00:19
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. अगदी बरोबर! बाकी काही म्हणा डांबीस काका,हा पांडूखान आल्यापासून मराठ्यांच्याच मागे लागलाय. बाकी कोणाच्या इतिहासावर बोलायला तयार नाही. मला तरी हा उ.प्र. किंवा बिहारचाच असल्याचा दाट संशय येतोय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by पिवळा डांबिस

धम्मकलाडू Mon, 03/31/2008 - 12:58
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!
पिवळा डांबिस, अचूक बोललात. अशा आगलाव्या चर्चांना मिसळपाववर स्थान नको. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:52
चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ह्या लेखावर चर्चा होणे कठिण वाटते. ह्याप्रकारे सुरू केलेल्या चर्चेचा मार्ग कसा जातो हे इथे पहावे.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/30/2008 - 17:54
माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजा॑सारखे लोकोत्तर पुरूष जाती-धर्मापलिकडचे आहेत. त्या॑चे कार्य जाणून घेऊन आज कि॑वा भविष्यात त्या॑ची शिकवण आपल्या आचरणात कशी आणता येईल हे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शिवचरित्रात कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत्..महाराजा॑चे प्रशासन, महसूल व्यवस्था, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, दूरदृष्टी, राजकारण, धर्मकारण, युद्धशास्त्र इ.इ.

चतुरंग Sun, 03/30/2008 - 19:42
शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून जे मार्गदर्शन केलेले आहे त्यातली एकेक बाब अमलात आणायची म्हणली तरी आयुष्य पुरणार नाही अशी अवस्था आहे. सबब असले काही संदर्भहीन वादविवाद उपस्थित करणे अजिबात आवश्यक नाही. (अवांतर - पांडोबा, काही कारणाने आपल्याला मि.पा. वर असे वादविवाद उपस्थित करुन त्याची प्रतिमा डागाळणे ह्यातच रस असेल तर शिवाजी महाराजांना वेठीला धरण्याचे कारण नाही. आपल्या सारखे सभासद इथे असणे हाच मि.पा.वरचा डाग आहे असे मी मानतो. तरीही नजर लागू नये म्हणून आपण तीट लावतो ना तसे काही काळे ठिपके मि.पा. आपल्या अंगावर वागवते, काय करणार अजून वर्षही झाले नाहीये हो जन्माला!) चतुरंग

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:50
अश्या प्रश्नांच्या उत्तराने वादाशिवाय पदरात काहिच पडत नाहि. आणि ते रजपुत होते की मराठा हे खरच महत्वाचं आहे का? .. त्यांचं कार्य ह्या असल्या बिनबुडाच्या गोष्टींच्या फार फार वरचं आहे. सबब असल्या वादाची भेसळ मिसळीत केली नहित तरच उत्तम -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:55
या निमित्ताने जनरल डायर यांच्या कडे एक विनंती प्रस्ताव ठेवत आहे: तसेच काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

देवदत्त Sun, 03/30/2008 - 20:06
काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती कमीत कमी मृत व्यक्तिंवरील वाद काही काळ बंद ठेवावेत ह्याला पाठिंबा.

कै इनोबा राव आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तात्या ह्या कडॅ लक्श देतिल का.... आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 21:10
कै इनोबा राव अरे वा!धन्यवाद,पांडूखान. नशीब पैगंबरवासी नाही म्हणालात.(तुमच्यात तेच म्हणतात ना?) आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... असं कसं पांडूखान लिहीलं आहे की. पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तू महाराजांची जात काढली तरी ती चर्चा,आणि आम्ही तुला मुसलमान मानले तर ती टीका होय रे पांड्या! आता संकूचित कोण ते स्वतःला विचार. आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ... आम्हाला तूमचा इतिहास काय म्हणतो त्याच्याशी काही देणेघेणे नाही.आम्ही महाराजांना आपले मानतो आणि मानत राहू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा राव तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... आणी "क"" टायपो होता "काय" चा .. सत्य कटू असत ... पण सत्य असत ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 22:32
तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... मी किड्यामुंग्यांवर चिडत नसतो पांडूखान... :)(वरच्या प्रतिसादात स्माईली दिसली नाही ? की डोळे झाकून घ्यायची सवयच लागली आहे.स्माईली कळते ना!) सत्य कटू असत ... पण सत्य असत ... हे तुम्हाला समजले तरी फार झाले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, या पांडूखान ला उ.प्र. मधून आयात केले आहे का थेट अफगाणिस्तानातून?? :) पुण्याचे पेशवे

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 12:45
हे असले वाद मुद्दाम का उकरून काढतात? मिपा सदस्यानो क्रुपया काही दिवस हे असले वाद टाळुया........ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्..तू प्रत्युत्तर देय नकोस. वाद अपसुक शमतील मला एक म्हण ठाउक आहे....काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. पेशवे भाउ तुम्हाला ही हीच विनन्ती.सुज्ञास सांगणे न लगे.... बाकी जनरल डायर काय करायचे ते करतीलच

In reply to by विजुभाऊ

अघळ पघळ Mon, 03/31/2008 - 20:52
ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्.. इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) तो तुम्ही वाचायला हवा होतात :))) -(तुमचा) अघळ पघळ्या

In reply to by अघळ पघळ

इनोबा म्हणे Tue, 04/01/2008 - 00:22
इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. इजूभाऊंना तुझ्या लिखाणाचाही चांगलाच अभ्यास दिसतोय. :) इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) कोण ज. डायर? आणि कसल्या अधिकाराबद्दल बोलता आहात. माझ्या माहितीप्रमाणे मिपावर अशी कोणतीही बंधने नाहीत.म्हणून तर मी इथे आहे. (तुझ्यासारख्या डूकरांना मात्र कोणतीही बंधने नाहीत,पाहीजे तेव्हा चिखलात लोळ आणि हवा तेवढा .... खा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 08:26
सदर चर्चेत भाग घेतलेल्या बहुतांशी सभासदांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांचा आदर म्हणून या चर्चेवर आता इथेच पडदा टाकण्यात आला आहे! शिवछत्रपतींसारख्या थोर राष्ट्रपुरुषाची जात कुठली, धर्म कुठला, ते मराठा होते, रजपूत होते की आणखी कुणी गुजराथी होते, यासारख्या फालतू विषयावर ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी ती कृपया एकमेकांना खरडी, पोष्टकार्ड पाठवून करावी! ती चर्चा वाचण्यात मिपाकरांना काहीही स्वारस्य नाही असाच एकूण होरा दिसला म्हणूनच या चर्चेवर आता पडदा टाकण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी आणि अजून इथे काही प्रतिसादात्मक लिहिण्याचे कष्ट घेऊ नयेत असे वाटते! तात्या. -- "महाराज, आम्हाला क्षमा करा हो! अहो आम्ही जात्यातच करंटे आहोत. सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या आपल्या व्यक्तिमत्वातील १०० % गुण तर सोडाच परंतु त्यातले ०.०००००००००..........१% एवढेही गुण आम्ही न घेता, तसा प्रयत्न न करता, 'आपण रजपूत होता, की मराठा, की मारवाडी होता' याच चर्चा करण्यात धन्यता मानतो! महाराज, खरंच लाज वाटते आम्हाला!

सिसोदिया कुळाचा मूळपुरुष हा महाराष्ट्रातील पैठण येथील होता राज्य विस्तारासाठी सिसोदे राजस्थान मेवाड ला गेले आणि इस्लामी आक्रमणे व्हायला लागल्यावर बाराव्या शतकात पुन्हा महाराष्ट्रात वेरूळ येथे आले आणि याचा पुरावा म्हणजे राजपूत लोकांचा ग्रंथ राजकुलाख्यान हा आहे त्यानंतर कर्नल लिखित राजस्थान का इतिहास हे पुस्तक आहे आणि मराठी पुस्तके म्हणाल तर क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व मराठा व त्यांची 96 कुळे ही आहेत राजपूत हे मराठ्यांचे वंशज आहेत त्यामुळे शिवाजी महाराज मराठाच आहेत

तुम्ही एक दिवसांत नाही सदस्य झाला नाही तो थेट 2008 चा धागा वर काढलात. काय गरज होती ? आधीचे प्रतिसाद तरी वाचायला हवे होते दुलक्ष करा सांगीतलेल्या लोकांचे. सं मं हा धागा उडवा
राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ... चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

एप्रिल फ़ूल

सुधीर कांदळकर ·

प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 14:31
सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. आता माझा एक किस्सा सांगतो. आमचा एक मद्रासी साहेब(मसा) नेहमी बोलताना "आय से" हे पालूपद लावत असे. उदा. कम आय से! गो आय से! वगैरे. आमचा एक सहकारी टन्ना आडनावाचा गुजराथी होता. शिवराळ तोंडाचा आणि एक नंबरचा कामचोर माणूस होता. ह्या टन्नावर मसा दात ठेवून होता. नेहमी त्याला त्याच्या खास आवाजात "ट्यन्नाऽऽऽऽऽ" असे म्हणून टोकायचा आणि टन्ना मग त्याला त्याच्या पाठी भरपूर शिव्या घालायचा. असे अहिनकुलाचे नाते होते त्या दोघांचे. एकदा एका वर्षी एक एप्रिलला मी टन्नाची गंमत करायचे ठरवले. आधी इतर सहकार्‍यांशी संगनमत करून मी कार्यालयातल्या एका खोलीतून टन्नाला इंटरकॉमवर "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से" असे जोरात सांगून पुढे काय होतेय हे पाहायला मित्रांच्यात सामील झालो. टन्ना कावरा बावरा होऊन उठला. उठता उठता म्हणाला, "क्या ये मसा पागल है क्या? साला मेरेको बुलाता है! अभी क्या लफडा होनेवाला मालूम नही! लेकिन क्या करे? वक्त आनेपे गधेके सामनेभी झुकना पडता है!" आणि गेला साहेबाकडे. पाच मिनिटातच पडलेल्या चेहर्‍याने आणि अक्षरश: धुसफुसत आला . मी साळसूदपणे विचारले, "टन्ना! क्या हुवा?" "वो साला सुवरका बच्चा मुझे बोलता है की मैने कब बुलाया? इसने नही तो क्या इसके बापने बुलाया? साला लगता है पागल कुत्तेने काटा होगा गधेको!" इतके बोलून आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याची पाठ वळली आणि मी ओरडलो, "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से!" टन्नाने घाबरून मागे पाहिले तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसत होतो.... हे पाहिले मात्र , आपली फजिती ह्याच लोकांनी केलेय हे त्याच्या लक्षात आले. आणि मग टन्नाने अशा काही शिव्या दिल्यात की काही विचारू नका. आम्ही त्या ऐकून अजूनच चेकाळलो.

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 14:38
सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. प्रमोदकाकांसारखेच म्हणतो! :) आपला, तात्यामोरू

सुधीर कांदळकर Wed, 04/02/2008 - 20:02
वाचकांचे, प्रतिसाद न दिलेल्यांना देखील धन्यवाद. देवसाहेब मज्जा आली. पण हा किस्सा आपल्या तोंडून ऐकल्यानंतरहि पुन्हा वाचायलाहि मज्जा आली. सुधीर कांदळकर.

प्राजु Wed, 04/02/2008 - 20:33
दोन्हि किस्से छान. प्रमोदकाका, तुम्ही ही काही कमी नाही आहात... :))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 14:31
सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. आता माझा एक किस्सा सांगतो. आमचा एक मद्रासी साहेब(मसा) नेहमी बोलताना "आय से" हे पालूपद लावत असे. उदा. कम आय से! गो आय से! वगैरे. आमचा एक सहकारी टन्ना आडनावाचा गुजराथी होता. शिवराळ तोंडाचा आणि एक नंबरचा कामचोर माणूस होता. ह्या टन्नावर मसा दात ठेवून होता. नेहमी त्याला त्याच्या खास आवाजात "ट्यन्नाऽऽऽऽऽ" असे म्हणून टोकायचा आणि टन्ना मग त्याला त्याच्या पाठी भरपूर शिव्या घालायचा. असे अहिनकुलाचे नाते होते त्या दोघांचे. एकदा एका वर्षी एक एप्रिलला मी टन्नाची गंमत करायचे ठरवले. आधी इतर सहकार्‍यांशी संगनमत करून मी कार्यालयातल्या एका खोलीतून टन्नाला इंटरकॉमवर "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से" असे जोरात सांगून पुढे काय होतेय हे पाहायला मित्रांच्यात सामील झालो. टन्ना कावरा बावरा होऊन उठला. उठता उठता म्हणाला, "क्या ये मसा पागल है क्या? साला मेरेको बुलाता है! अभी क्या लफडा होनेवाला मालूम नही! लेकिन क्या करे? वक्त आनेपे गधेके सामनेभी झुकना पडता है!" आणि गेला साहेबाकडे. पाच मिनिटातच पडलेल्या चेहर्‍याने आणि अक्षरश: धुसफुसत आला . मी साळसूदपणे विचारले, "टन्ना! क्या हुवा?" "वो साला सुवरका बच्चा मुझे बोलता है की मैने कब बुलाया? इसने नही तो क्या इसके बापने बुलाया? साला लगता है पागल कुत्तेने काटा होगा गधेको!" इतके बोलून आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याची पाठ वळली आणि मी ओरडलो, "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से!" टन्नाने घाबरून मागे पाहिले तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसत होतो.... हे पाहिले मात्र , आपली फजिती ह्याच लोकांनी केलेय हे त्याच्या लक्षात आले. आणि मग टन्नाने अशा काही शिव्या दिल्यात की काही विचारू नका. आम्ही त्या ऐकून अजूनच चेकाळलो.

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 14:38
सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. प्रमोदकाकांसारखेच म्हणतो! :) आपला, तात्यामोरू

सुधीर कांदळकर Wed, 04/02/2008 - 20:02
वाचकांचे, प्रतिसाद न दिलेल्यांना देखील धन्यवाद. देवसाहेब मज्जा आली. पण हा किस्सा आपल्या तोंडून ऐकल्यानंतरहि पुन्हा वाचायलाहि मज्जा आली. सुधीर कांदळकर.

प्राजु Wed, 04/02/2008 - 20:33
दोन्हि किस्से छान. प्रमोदकाका, तुम्ही ही काही कमी नाही आहात... :))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे.

जे घुसळे रवी

अजय जोशी ·

दिनेश५७ Sun, 03/30/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

मदनबाण Sun, 03/30/2008 - 11:09
अगदी घुसळून काढलत बुवा तुम्ही..... (हिंग आणि कोथिंबीर घातलेला मठठा पिणारा) मदनबाण

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन Sun, 03/30/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ Sun, 03/30/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी Mon, 03/31/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.

दिनेश५७ Sun, 03/30/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

मदनबाण Sun, 03/30/2008 - 11:09
अगदी घुसळून काढलत बुवा तुम्ही..... (हिंग आणि कोथिंबीर घातलेला मठठा पिणारा) मदनबाण

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन Sun, 03/30/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ Sun, 03/30/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी Mon, 03/31/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.
लेखनविषय:
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

स्वयंपाघरातील अनुभव...

स्वाती राजेश ·

उदय ४२ Sat, 03/29/2008 - 18:57
स्वातीताई, चपात्या केल्या म्हणुन त्या चामट झाल्या,पोळ्या केल्या असत्या तर.... (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 22:52
पहिल्यांदा मटण करायला घेतले. दुकानात जाऊन कच्चे मटण कसे घेतात हेही माहीत नव्हतं. पण घेऊन आलो १ किलो. घरी आणून धुवून घेतले. कच्च्या मांसाचा तो ओला थंड स्पर्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो. माहिती असलेल्या थिअरी नुसार सर्व मसाले टाकून मटण शिजण्याची वाट पाहात होतो. मधे मधे तुकडे चाखताना जाणवलं काही केल्या हॉटेल सारखी चव येत नाहिए. (मी नुसते मांस चाखून पाहात होतो, रस्सा चाखलाच नाही) त्यामुळे ५-६ वेळा तिखट मीठ वाढवले. मटण शिजले पण मानव जातीने खाण्यापलिकडे पोहोचले होते. एक किलो मटण जड अंतःकरणाने टाकून द्यावे लागले. असो. अनुभवातून शिकत गेलो. कॅटरिंग कॉलेज जॉईन केले असते तर 'फि' द्यावी लागली असतीच नं...

वरदा Sat, 03/29/2008 - 23:33
आई बाबा गावाहुन येणार होते म्हणून मी वरण भात लावला....लहान होते मी मला तूरडाळ आणि चणाडाळ मधला फरक नाही कळला...एकदा ३ शिट्या झाल्यावर शिजली नाही डाळ म्हणून परत कूकर लावला...मग परत गॅस वर शिजवून पाहिली तरी डाळ शिजत नव्हती आणि नेहेमीच्या वरणासारखी दिसतही नव्हती....बिचार्‍या आईला घरी आल्यावर दही भात खावा लागला....पण रात्री आम्हाला कटाची आमटी मिळाली ना:)))

मीनल Sun, 03/30/2008 - 07:04
माझी आई एकदा बाहेर गावी गेली होती. मी लहान होते. बाबांनी पिठलं ,भात करायच ठरवलं. कूकर ने भात छान शिजवून दिला. मग बाबांनी पिठले करायला घेतले.फोडणी जमली.मिरची घातली .कांदा परतला. नंतर पाणी घातले कढईत.उकळी आल्यावर त्यात बेसन घातले. ते जास्त झाले .मग पाणी वाढवले. मग पुन्हा बेसन ,मग पाणी ,मग बेसन ,पुन्हा पाणी. असे करून करून कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. `छान आहे ` असे तोंडदेखले बोलून मॅनर्स पाळायचे माझे वय नव्हते. ``शी ,हे काय?मला नको हे !मी नाही खाणार`` मी स्पष्टपणे सांगून मोकळी झाले. बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! कढईतल्या पदार्थाने कच-याच्या डब्याची वाट धरली.बिच्चारा पदार्थ !

In reply to by मीनल

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 10:02
कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. ह्याला म्हणतात पीईईईईठ्ठ्ठ्ठ्ठ्लऽऽऽ

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 10:15
मिपाच्या रसोईप्रमूख स्वातीताई यांस, स न वि वि, अवांतर - पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात. त्या भावंडात मलाही धरायला हरकत नाही स्वातीताई! मलादेखील वाट पाहायला आवडेल! झकासपैकी तळलेली पापलेटं, पापलेटची मालवणी आमटी आणि कोलंबीपुलाव असा तुमच्या हातचा बेत करा! डोन्ट वरी, भाऊबीजेची ओवाळणी अगदी भरभक्कम घालीन!:) असो...! स्वातीताई, तुमच्या अश्या चर्चाप्रस्तावामुळे तात्यातला 'साहित्यिक-लेखक' जागा होतो! :) आता आमचा स्वयंपाक घरातील एक अनुभव! अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या, नशीबाची दानं नेहमी सुलटीच पडतात असं नव्हे! परंतु एकदा कॉलेजच्या दिवसात एका पावसाळी दुपारी घरी 'ती' आली होती! तेव्हा नुकतंच जमलं होतं आमचं! मी खूप प्रयत्न करून तिला पटवली होती आणि सुरवातीला अनेकदा भाव खाऊन शेवटी 'तात्याच' जिनियस आहे हे उमगून तीही मला पटली होती! :) तर काय सांगत होतो? अश्याच एका कुंद दुपारी 'ती' घरी आली होती! साला घरात दुसरं कोण नाय, फक्त आपण आणि ती! बाहेर पावसाने झकासपैकी बडा ख्याल जमवला होता. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर बाहेर 'नभ उतरू आलं' होतं आणि आत आमची अंगं नाही, तरी मनं मात्र त्या 'हिरव्या बहरात' झिम्माड झाली होती! आणि अश्यातच, "ए, भजी करुया? मी बटाटाभजी एकदम मस्त करतो..!" असा परस्ताव मी टाकला! अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, त्या वेळेस चेहेर्‍यावर थोडे मिश्किल, थोडे लाजाळू भाव ठेवत तिने भज्यांच्या कल्पनेला काय सुंदर होकार भरला होता! छ्या...आपण तर साला एकदम पागल! :) डाळीच्या कालवलेल्या पिठात तिखटमीठ टाकण्यापूर्वी, "थांब, तुला कळायचं नाही, माझा तिखटमिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. तेव्हा ते मीच टाकतो बरोब्बर अंदाजाने!" "बरं बाबा, तूच टाक!" ओट्याजवळ शेजारी शेजारी उभे होतो आम्ही. "चल, तू हो आता बाजूला, मी तळते भजी." अर्रे, पण किती घाई करशील, तेल तरी तापू दे ना!" हे आमचे प्रेमळ संवाद आजही आठवतात स्वातीताई! आणि मग अगदी बटाट्यांचे काप काढण्यापासून ते फायनल भजी कढईतून बाहेर काढेस्तोवर आम्ही दोघांनी मिळून केलेली ती बटाटा भज्यांची रेसिपी! त्यानंतर अनेकदा बटाटाभजी खाल्ली असतील परंतु तिनं आणि मी मिळून केलेल्या त्या भज्यांची सर कशालाच नाही! अहो लग्नात सगळेच नवराबायको एकमेकांना अगदी जाहीरपण श्रीखंडाचे वगैरे घास देतात पण भर दुपारी अंधारून आलेल्या त्या झिम्माड पावसात प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना दिलेल्या त्या बटाटाभज्यांच्या घासाची लज्जतच वेगळी! जवान थे हम, उन दिनो की बात कर रह हू! :) असो, तर असा हा आमचाही स्वयंपाक घरातील एक अनुभव! साता जल्माच्या प्रितीचा! तात्या.

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 11:00
अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

In reply to by प्रभाकर पेठकर

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला. हाहाहाहा:)))))))) च्यायला नुसतं डोकं पकवलं होतं या अनुष्कानं. मिपावर प्रवेश केला की कुठेतरी दिस्तेच ती बया. (कोणाच्या तरी वाढदिवसाला आहेच, शुभेच्छा तरी आहेच ) पण तिच्या फोटोबिटोवरुन काय सभ्य वाटते, पण आमच्या दोस्ताची पार वाट लावून टाकली राव या बयेनं :))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 21:24
तुम्हा लोकांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय! अरे बाबांनो, "ती" वेगळी, आणि अनुष्का वेगळी!! तुम्ही लेखात वाचा, तात्या त्यांच्या कॉलिजातील दिवसांतल्या (म्हणजे बघा, डलहौसी राज्य करीत होता तेंव्हा!!) "ती" बद्दल बोलतायत!! अनुष्काच्या फोटोवरून (तात्यांनीच दाखवलेल्या हो!!) असे दिसते की तात्या जेंव्हा कॉलिजात होते तेंव्हा अनुष्का दुपट्यात असावी!!:))) आणि अनुष्का भजी कशाला मागेल? ती फारफार तर बोंडा मागेल. "ही" कोणीतरी सुंदर खाशी सुबक ठेंगणी मराठमोळीच कन्यका असावी!!:)) तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) -डांबिस पिवळा

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:28
तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) तात्या.

देवदत्त Sun, 03/30/2008 - 15:52
छान विषय. माझ्या आठवणीतील.. मी बहुधा सातवीत होतो. आई-वडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुपारचा स्वयंपाकही बहिणच करायची. एकदा तिला कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रात उंदीर कापायचा होता, त्यामुळे ती मला म्हणाली की आज काही मी स्वयंपाक करेन असे वाटत नाही. तिने मला वरण भात कुकर मध्ये कसा लावावा हे शिकविले. पण बहुधा मी नेमके पाणी किती टाकावे हे विसरलो, त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे ३/४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला. थोड्यावेळाने पाहिले तर सगळे कच्चे होते. म्हणून तो प्रकार २ ३ वेळा केला. शेवटी ११ शिट्ट्या झाल्यावर ही माझा वरणभात काही शिजला नाही. त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर माझ्या बहिणीलाच स्वयंपाक करावा लागला होता. तसेच एकदा आई आजारी होती. पण आमच्या आईस्क्रिमच्या आग्रहास्तव तिने मला सांगितले की तू बनव आईस्क्रिम, मी सांगते कसे ते. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन मी दूध कढवून (?) साखर, मिल्कमेड वगैरे टाकून आइस्क्रिमची तयारी केली. मग शीतकपाटात (फ्रिजमध्ये हो) ते घट्ट झाल्यावर संध्याकाळी चाखल्यावर लक्षात आले की आईस्क्रिम सुरूवातीला तर गोड लागते पण घशातून जाता जाता तिखटपणा जाणवतो. जेव्हा आईने विचारपूस केली तेव्हा कळले की जी कढई वापरली होती ती भाजीकरीता वापरण्यात आली होती. काही कारणाणे त्यात भाजीचे तिखट राहिले होते. त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) त्यानंतर बहुधा मला असे काही करण्यास मिळाले नाही. ;) तरीही ऑमलेट, मॅगी, चहा करणे हे तर चालूच होते. पण गेले २ वर्षांपासून मी वरणभात चांगला बनवतो आणि आता तर भाजी ही.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 18:21
आमच्या शेजारच्या घरातील छोट्या भाचे मंडळींचा दुपारी पत्ते खेळतांना जोरदार आग्रह झाला. निवांत जेऊन पत्ते खेळत बसलो होतो. म्हणजे दोन तीनचा सुमार असावा. मे महिन्यातील २९-३० वगैरे तारीख असावी. अरे उन्हाळ्यात काय भजी खाता? पावसात खावीत. त्यातच मजा आहे. उन्हाळ्यात बर्फाचा लाल गोळा खावा. पाऊस आला तर जरूर करीन. मी त्यांची बोळवण केली. मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचा होतो. घरी मी व माझा मोठा भाऊ. हा टारझन. याला त्यांनी कापले. गोळा खाल्ला. अयूबखान आणि कंपनी गांवी गेले होते. त्यामुळे आजूबाजूची लहानमोठी बच्चे कंपनी आमच्याच घरी असे. आणि तासाभराने ढग आले. व पाचसाडेपाचला खरोखर पाऊस आला. तरी मी आढेवेढे घेऊन टाळतच होतो. मग काय? छोट्यांच्या जोडीला मोठे आले. मग करावी लागली. नाहीतर मार खावा लागला असता. छोटेमोठे किमान पंधरा जण असावेत. टारझनचा काही उपयोग नाही . कांदे, पीठ सगळे संपेपर्यंत माझी पाककला दोन एक तास चालू होती. फारशी चांगली झाली नसावीत. मला मदत म्हणून एका मुलीने पटापटा कांदे कापून दिले. घरून भरपूर चटणी - नारळ कैरीची - करून आणण्याचे पुण्यकृत्य केले. (वक्रदृष्टीने पाहू नका. माझापेक्षा आठदहा दहा वर्षाने मोठी व तिचे नुकतेच लग्न ठरले होते) पण फारच धमाल आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वरदा Sun, 03/30/2008 - 18:23
त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) काही हरकत नाही चिली आईस्क्रीम असतं की...... बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! असाच एकदा माझ्याही बाबांनी भात केला....मला खूप जोरात म्हणाले तू असा भात खाल्ला नसशील आणि त्या भातात सगळी पेज तशिच होती...म्हटलं हो खरच नाही खाल्ला आणि खाऊ पण नाही शकत तांदूळ आणि पाणी..... मी अमेरीकेत आल्यावर मला कणीक कुठली आणायची ते माहीत नव्हतं...पहीले तर ती भिजत नव्हती आणि भिजल्यावर पोळ्या केल्या तर पापड तोही चिवट...

वरदा Mon, 03/31/2008 - 00:40
हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) मग अनुष्का भजी तळायला कधी येणार?:)))))) ह घ्या नक्की..

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:58
अनुभव.. म्हणजे माझ्या बाबांच्या माझ्यावरच्या प्रेमाची हद्द आहे.. आई तेव्हा शिक्षिका होती आणि शाळेची सहल घेऊन कुठेतरी गेली होती. आमच्या कामवाल्या मावशिंनी पोळ्या केल्या आणि बाकीची कामे करून त्या घरी गेल्या. त्या रात्री बाबांना थोडं बरं नव्हतं. मी म्हणाले "आमटि भात खाल का?" मला बाबा म्हणाले "येईल का तुला करायला? " मी अगदी तोर्‍यात "हो" म्हणाले. भात कुकरला केला. आणि आमटिसाठी मस्त तेल तापवून फोडणी केली, त्यात कांदा चिरून घातला, पाणी घातलं, मीठ- तिखट आणि गूळ घातला. उकळी आल्यावर मस्त आमटी तयार झाली. जरा दिसायला वेग्ळी दिसत होती... जरा पातळ झाली असावी असा विचार करून, मी ताटात भात वाढला आणि वाटित आमटी वाढून बाबांन बोलावलं जेवायला. बाबांनी आमटी भातावर ओतून घेतली...मी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होते. आधी कौतुक, मग काहीतरी गोधळल्यासारखे आणि मग मिश्किल भाव.. असे बदलल्त जाणारे भाव पाहून मी विचारलं... "बाबा, छान नाही का झाली आमटी?" बाबा म्हणाले, " छान झालिये.. फक्त तू या आमटीत तूरीची डाळंच घालायला विसरली आहेस.." :(((( मला माहितिही नव्हतं तेव्हा की आमटीत डाळसुद्धा घालतात्...पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:41
पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... प्राजु तुला असे बाबा मिळाले ...भाग्यवान आहेस.हे भाग्य सर्वांच्या नशिबात नसते. हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:36
शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात! हे मात्र अगदी खरं... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मी २२ ऑक्टोबरला न्यू यॉर्क मधे आलो.. आणि अगदी २३ ऑक्टोबरची ही गोष्ट.. सकाळी ५चालाच जाग आली.(जेटलॅग वगैरे जे काय म्हणतात त्यामुळे).. म्हटले उठलोच आहे तर चहा करावा(तशी चहाची चाहत आम्हाला फार. आणि एक मित्र त्या घरात आधीपासून रहात असल्यामुळे सगळे जिन्नस घरात होतेच.) मस्त पैकी पाणी उकळत ठेवले. मस्त ५ चमचे साखर घातली.(कालचा तो गोल डबा निळ्या रंगाचा ज्यातून माझ्या मित्राने साखर म्हणून पिठीसाखर काढून दिली होती. 'इकडे साखर अशीच असते असे म्हटला होता.')चहा पावडर घालून, चहा थोडा उकळवून गॅस बंद केला. आणि चहा थोडा मुरवत ठेवला. दूध वेगळ्या पातेल्यात उकळवले. मस्त मुरलेला चहा गाळला आणि त्यात दूध घातले. स्वैपाघरातली खडखड ऐकून माझा मित्र जागा झाला. त्याला म्हटले "बघ मी चहा केला आहे.". तो अगदी कौतुकाने म्हटला "हो का! मला पण दे. बघू तरी पुण्याचे अमृततुल्य कसे लागते आहे." मी माझ्या कपातला अर्धा चहा त्याच्यासाठीच्या कपात घातला. आणि म्हटले "पी, आणि सांग कसा आहे ते." त्याने मस्तपैकी फुर्रर्रर्र आवाज करून पहीला घोट घेतला. माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासाठी त्याच्या चेहर्‍यावर खिळली होती. एकदम त्याचा चेहरा पहील्या घोटासरशी कसनूसा झाला आणि तो म्हणाला "धन्या, भा* त्या निळ्या गोल डब्यात मीठ असते आणि लाल गोल डब्यात साखर." आता बघण्यासारखा चेहरा माझा झाला होता. कारण मी अद्याप त्या चहाची चव पाहीलीच नव्हती. :) न जाणे बिचार्‍याला कसे वाटले असेल ५ चमचे मीठ घातलेला चहा पिऊन......... पुण्याचे पेशवे

चतुरंग Mon, 03/31/2008 - 22:12
२००१ ला एका मित्राकडे कॅलिफोर्नियाला गेलो होतो. त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे बल्लवाचार्यांची जबाबदारी आम्हा दोघांवरच आली. (नाही तर कसे - कांदे चिरुन दे, बटाट्यांची साले सोल, मिरच्या चिरुन दे असले निरुपद्रवी मदतीचे प्रकार करुन सटकता येते; आणि शिवाय 'केली बरं का मदत' असा भाव पण खाता येतो;०)) तर तसा योग नव्हता. भात-आमटी-भाजी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण एकदम आमच्या डोक्यात काय किडा आला तर स्वीट डिश हवीच! आता हुडकून कोणती डिश हुडकावी ह्याला काही सुमार? महाशय म्हणाले 'उकडीचे मोदक' करुयात! मी म्हणालो " अरे बाबा, बायका स्वयंपाकात पी.एच्.डी. ला जो पदार्थ करतात तो आपण बिगरीत असताना घेणे म्हणजे जरा लईच होतंय!" पण नाहीच, खाज कशाला म्हणायची मग! परातीत पिठी घेतली, पाण्याला थोडे आधण आणून ओतले पाणी त्यात! झाला, इथेच पहिला लोच्या झाला! ('पाण्याला आधण आणून त्यात थोडे लोणी घालून विरघळवावे मग त्यात थोडी थोडी पिठी घालून ढवळावे असे की गाठी होऊ नयेत - इति सौ.सिंधूताई साठे! हा पाकग्रंथ हाताशी नसल्यामुळे आमची वाट लागली). मग काय सांगावे? त्याचा चिकट गोळा होऊ लागला, मग कधी हाताला तेल लाव, कधी गोळ्याला तेल लाव, कधी वरुन थोडी पिठी भुरभुरवून बघ असले नामी प्रकार सुरु झाले, शेवटी शेवटी तर इतके फ्रस्ट्रेशन आले की हेअर ड्रायर लावून गोळा सुकवून बघितला! अशा 'हातघाईच्या' पाऊणतासाच्या लढाईनंतर एक छानसा लद्द्या तयार झाला!;) एकीकडे सारण ठेवले होते ते मात्र बरे झाले (कारण बहुदा त्यात आम्हाला फारसे काड्या करण्यासारखे काही नव्हते हे असेल!). शेवटी भुकेने ह्यावर मात केली! छोटे छोटे गोळे करुन त्यात सारण भरुन तसेच उकडून काढले आणि साजूक तूप वरुन माखून खाल्ले. तसे बरे लागले (न लागून सांगताय कोणाला?!). संपूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकाकडे बघत फक्त हसत होतो. बोलणे शक्य नव्हते कारण 'मोदक' तोंडात गेला की खळीने चिकटवल्यासारखे तोंड बंद होऊन जाई ते मोदक संपल्यावरच उघडे!! हा अनुभव आमच्या सौं. ना सांगितल्यावर मग काय, आजतागायत मोदक म्हणले की आमची मनमुराद चेष्टा होते! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:57
पुस्तक पाहून पाककृती करण्यातही विनोद घडू शकतात. एकद नवरा बायकोत भांडण होते. बायको माहेरी निघून जाते. नवराही जिद्दीस पेटतो. मला स्वयपाक येत नाही म्हणून तोरा मिरवते काय? दाखवतोच करून एखादा झकास पदार्थ. त्यात काय कठीण आहे. महाशय पाककृतीचे पुस्तक काढतात. काय करावे, काय करावे विचार करताना एक पाककृती समोर येते 'केक'. तो ठरवतो, बस्स केकच करायचा आणि नमुना सासरी पाठवून द्यायचा, बायको साठी. साथीला ४ मित्रांना बोलावतो. 'या आज केक खाऊ.' पुस्तकात दोघांसाठी प्रमाण दिलेले असते. इथे माणसे होतात ६. तो सर्व पदार्थांना ३ ने गुणून सामग्री जमवतो, स्टेप बाय् स्टेप सर्व व्यवस्थित करून केके ओव्हन मध्ये ठेवतो. दोन तासांनी ओव्हन उघडतो तर आत मध्ये काळा धूर भरलेला असतो. घाईघाईने केक बाहेर काढतो तर पूर्णपणे जळून को़ळसा झालेला असतो. कारण..... पाककृतीच्या शेवटी दिलेले असते 'आता हे मिश्रण ओव्हन मध्ये ४० मिनिटे भाजा.'

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 00:40
(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;) तसे कोणी वाचले/समजले तरी माझी काही हरकत नाही. पण सुदैवाने इतका वाईट प्रसंग माझ्यावर कधी गुदरलेला नाही. (हे सहज कळावे.)

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 10:16
छे..छे..! अजिबात राग नाही. दुसर्‍या कोणाच्या प्रतिक्रियेवर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. त्यात राग कशाबद्दल? तुमची प्रतिक्रिया निखळ विनोदी आहे. मला आवडली.

उदय ४२ Sat, 03/29/2008 - 18:57
स्वातीताई, चपात्या केल्या म्हणुन त्या चामट झाल्या,पोळ्या केल्या असत्या तर.... (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 22:52
पहिल्यांदा मटण करायला घेतले. दुकानात जाऊन कच्चे मटण कसे घेतात हेही माहीत नव्हतं. पण घेऊन आलो १ किलो. घरी आणून धुवून घेतले. कच्च्या मांसाचा तो ओला थंड स्पर्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो. माहिती असलेल्या थिअरी नुसार सर्व मसाले टाकून मटण शिजण्याची वाट पाहात होतो. मधे मधे तुकडे चाखताना जाणवलं काही केल्या हॉटेल सारखी चव येत नाहिए. (मी नुसते मांस चाखून पाहात होतो, रस्सा चाखलाच नाही) त्यामुळे ५-६ वेळा तिखट मीठ वाढवले. मटण शिजले पण मानव जातीने खाण्यापलिकडे पोहोचले होते. एक किलो मटण जड अंतःकरणाने टाकून द्यावे लागले. असो. अनुभवातून शिकत गेलो. कॅटरिंग कॉलेज जॉईन केले असते तर 'फि' द्यावी लागली असतीच नं...

वरदा Sat, 03/29/2008 - 23:33
आई बाबा गावाहुन येणार होते म्हणून मी वरण भात लावला....लहान होते मी मला तूरडाळ आणि चणाडाळ मधला फरक नाही कळला...एकदा ३ शिट्या झाल्यावर शिजली नाही डाळ म्हणून परत कूकर लावला...मग परत गॅस वर शिजवून पाहिली तरी डाळ शिजत नव्हती आणि नेहेमीच्या वरणासारखी दिसतही नव्हती....बिचार्‍या आईला घरी आल्यावर दही भात खावा लागला....पण रात्री आम्हाला कटाची आमटी मिळाली ना:)))

मीनल Sun, 03/30/2008 - 07:04
माझी आई एकदा बाहेर गावी गेली होती. मी लहान होते. बाबांनी पिठलं ,भात करायच ठरवलं. कूकर ने भात छान शिजवून दिला. मग बाबांनी पिठले करायला घेतले.फोडणी जमली.मिरची घातली .कांदा परतला. नंतर पाणी घातले कढईत.उकळी आल्यावर त्यात बेसन घातले. ते जास्त झाले .मग पाणी वाढवले. मग पुन्हा बेसन ,मग पाणी ,मग बेसन ,पुन्हा पाणी. असे करून करून कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. `छान आहे ` असे तोंडदेखले बोलून मॅनर्स पाळायचे माझे वय नव्हते. ``शी ,हे काय?मला नको हे !मी नाही खाणार`` मी स्पष्टपणे सांगून मोकळी झाले. बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! कढईतल्या पदार्थाने कच-याच्या डब्याची वाट धरली.बिच्चारा पदार्थ !

In reply to by मीनल

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 10:02
कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला. ह्याला म्हणतात पीईईईईठ्ठ्ठ्ठ्ठ्लऽऽऽ

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 10:15
मिपाच्या रसोईप्रमूख स्वातीताई यांस, स न वि वि, अवांतर - पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात. त्या भावंडात मलाही धरायला हरकत नाही स्वातीताई! मलादेखील वाट पाहायला आवडेल! झकासपैकी तळलेली पापलेटं, पापलेटची मालवणी आमटी आणि कोलंबीपुलाव असा तुमच्या हातचा बेत करा! डोन्ट वरी, भाऊबीजेची ओवाळणी अगदी भरभक्कम घालीन!:) असो...! स्वातीताई, तुमच्या अश्या चर्चाप्रस्तावामुळे तात्यातला 'साहित्यिक-लेखक' जागा होतो! :) आता आमचा स्वयंपाक घरातील एक अनुभव! अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या, नशीबाची दानं नेहमी सुलटीच पडतात असं नव्हे! परंतु एकदा कॉलेजच्या दिवसात एका पावसाळी दुपारी घरी 'ती' आली होती! तेव्हा नुकतंच जमलं होतं आमचं! मी खूप प्रयत्न करून तिला पटवली होती आणि सुरवातीला अनेकदा भाव खाऊन शेवटी 'तात्याच' जिनियस आहे हे उमगून तीही मला पटली होती! :) तर काय सांगत होतो? अश्याच एका कुंद दुपारी 'ती' घरी आली होती! साला घरात दुसरं कोण नाय, फक्त आपण आणि ती! बाहेर पावसाने झकासपैकी बडा ख्याल जमवला होता. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर बाहेर 'नभ उतरू आलं' होतं आणि आत आमची अंगं नाही, तरी मनं मात्र त्या 'हिरव्या बहरात' झिम्माड झाली होती! आणि अश्यातच, "ए, भजी करुया? मी बटाटाभजी एकदम मस्त करतो..!" असा परस्ताव मी टाकला! अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, त्या वेळेस चेहेर्‍यावर थोडे मिश्किल, थोडे लाजाळू भाव ठेवत तिने भज्यांच्या कल्पनेला काय सुंदर होकार भरला होता! छ्या...आपण तर साला एकदम पागल! :) डाळीच्या कालवलेल्या पिठात तिखटमीठ टाकण्यापूर्वी, "थांब, तुला कळायचं नाही, माझा तिखटमिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. तेव्हा ते मीच टाकतो बरोब्बर अंदाजाने!" "बरं बाबा, तूच टाक!" ओट्याजवळ शेजारी शेजारी उभे होतो आम्ही. "चल, तू हो आता बाजूला, मी तळते भजी." अर्रे, पण किती घाई करशील, तेल तरी तापू दे ना!" हे आमचे प्रेमळ संवाद आजही आठवतात स्वातीताई! आणि मग अगदी बटाट्यांचे काप काढण्यापासून ते फायनल भजी कढईतून बाहेर काढेस्तोवर आम्ही दोघांनी मिळून केलेली ती बटाटा भज्यांची रेसिपी! त्यानंतर अनेकदा बटाटाभजी खाल्ली असतील परंतु तिनं आणि मी मिळून केलेल्या त्या भज्यांची सर कशालाच नाही! अहो लग्नात सगळेच नवराबायको एकमेकांना अगदी जाहीरपण श्रीखंडाचे वगैरे घास देतात पण भर दुपारी अंधारून आलेल्या त्या झिम्माड पावसात प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना दिलेल्या त्या बटाटाभज्यांच्या घासाची लज्जतच वेगळी! जवान थे हम, उन दिनो की बात कर रह हू! :) असो, तर असा हा आमचाही स्वयंपाक घरातील एक अनुभव! साता जल्माच्या प्रितीचा! तात्या.

प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 11:00
अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

In reply to by प्रभाकर पेठकर

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला. हाहाहाहा:)))))))) च्यायला नुसतं डोकं पकवलं होतं या अनुष्कानं. मिपावर प्रवेश केला की कुठेतरी दिस्तेच ती बया. (कोणाच्या तरी वाढदिवसाला आहेच, शुभेच्छा तरी आहेच ) पण तिच्या फोटोबिटोवरुन काय सभ्य वाटते, पण आमच्या दोस्ताची पार वाट लावून टाकली राव या बयेनं :))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 21:24
तुम्हा लोकांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय! अरे बाबांनो, "ती" वेगळी, आणि अनुष्का वेगळी!! तुम्ही लेखात वाचा, तात्या त्यांच्या कॉलिजातील दिवसांतल्या (म्हणजे बघा, डलहौसी राज्य करीत होता तेंव्हा!!) "ती" बद्दल बोलतायत!! अनुष्काच्या फोटोवरून (तात्यांनीच दाखवलेल्या हो!!) असे दिसते की तात्या जेंव्हा कॉलिजात होते तेंव्हा अनुष्का दुपट्यात असावी!!:))) आणि अनुष्का भजी कशाला मागेल? ती फारफार तर बोंडा मागेल. "ही" कोणीतरी सुंदर खाशी सुबक ठेंगणी मराठमोळीच कन्यका असावी!!:)) तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) -डांबिस पिवळा

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:28
तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!! :))) हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) तात्या.

देवदत्त Sun, 03/30/2008 - 15:52
छान विषय. माझ्या आठवणीतील.. मी बहुधा सातवीत होतो. आई-वडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुपारचा स्वयंपाकही बहिणच करायची. एकदा तिला कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रात उंदीर कापायचा होता, त्यामुळे ती मला म्हणाली की आज काही मी स्वयंपाक करेन असे वाटत नाही. तिने मला वरण भात कुकर मध्ये कसा लावावा हे शिकविले. पण बहुधा मी नेमके पाणी किती टाकावे हे विसरलो, त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे ३/४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला. थोड्यावेळाने पाहिले तर सगळे कच्चे होते. म्हणून तो प्रकार २ ३ वेळा केला. शेवटी ११ शिट्ट्या झाल्यावर ही माझा वरणभात काही शिजला नाही. त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर माझ्या बहिणीलाच स्वयंपाक करावा लागला होता. तसेच एकदा आई आजारी होती. पण आमच्या आईस्क्रिमच्या आग्रहास्तव तिने मला सांगितले की तू बनव आईस्क्रिम, मी सांगते कसे ते. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन मी दूध कढवून (?) साखर, मिल्कमेड वगैरे टाकून आइस्क्रिमची तयारी केली. मग शीतकपाटात (फ्रिजमध्ये हो) ते घट्ट झाल्यावर संध्याकाळी चाखल्यावर लक्षात आले की आईस्क्रिम सुरूवातीला तर गोड लागते पण घशातून जाता जाता तिखटपणा जाणवतो. जेव्हा आईने विचारपूस केली तेव्हा कळले की जी कढई वापरली होती ती भाजीकरीता वापरण्यात आली होती. काही कारणाणे त्यात भाजीचे तिखट राहिले होते. त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) त्यानंतर बहुधा मला असे काही करण्यास मिळाले नाही. ;) तरीही ऑमलेट, मॅगी, चहा करणे हे तर चालूच होते. पण गेले २ वर्षांपासून मी वरणभात चांगला बनवतो आणि आता तर भाजी ही.

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 18:21
आमच्या शेजारच्या घरातील छोट्या भाचे मंडळींचा दुपारी पत्ते खेळतांना जोरदार आग्रह झाला. निवांत जेऊन पत्ते खेळत बसलो होतो. म्हणजे दोन तीनचा सुमार असावा. मे महिन्यातील २९-३० वगैरे तारीख असावी. अरे उन्हाळ्यात काय भजी खाता? पावसात खावीत. त्यातच मजा आहे. उन्हाळ्यात बर्फाचा लाल गोळा खावा. पाऊस आला तर जरूर करीन. मी त्यांची बोळवण केली. मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचा होतो. घरी मी व माझा मोठा भाऊ. हा टारझन. याला त्यांनी कापले. गोळा खाल्ला. अयूबखान आणि कंपनी गांवी गेले होते. त्यामुळे आजूबाजूची लहानमोठी बच्चे कंपनी आमच्याच घरी असे. आणि तासाभराने ढग आले. व पाचसाडेपाचला खरोखर पाऊस आला. तरी मी आढेवेढे घेऊन टाळतच होतो. मग काय? छोट्यांच्या जोडीला मोठे आले. मग करावी लागली. नाहीतर मार खावा लागला असता. छोटेमोठे किमान पंधरा जण असावेत. टारझनचा काही उपयोग नाही . कांदे, पीठ सगळे संपेपर्यंत माझी पाककला दोन एक तास चालू होती. फारशी चांगली झाली नसावीत. मला मदत म्हणून एका मुलीने पटापटा कांदे कापून दिले. घरून भरपूर चटणी - नारळ कैरीची - करून आणण्याचे पुण्यकृत्य केले. (वक्रदृष्टीने पाहू नका. माझापेक्षा आठदहा दहा वर्षाने मोठी व तिचे नुकतेच लग्न ठरले होते) पण फारच धमाल आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

वरदा Sun, 03/30/2008 - 18:23
त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :) काही हरकत नाही चिली आईस्क्रीम असतं की...... बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा! असाच एकदा माझ्याही बाबांनी भात केला....मला खूप जोरात म्हणाले तू असा भात खाल्ला नसशील आणि त्या भातात सगळी पेज तशिच होती...म्हटलं हो खरच नाही खाल्ला आणि खाऊ पण नाही शकत तांदूळ आणि पाणी..... मी अमेरीकेत आल्यावर मला कणीक कुठली आणायची ते माहीत नव्हतं...पहीले तर ती भिजत नव्हती आणि भिजल्यावर पोळ्या केल्या तर पापड तोही चिवट...

वरदा Mon, 03/31/2008 - 00:40
हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :) मग अनुष्का भजी तळायला कधी येणार?:)))))) ह घ्या नक्की..

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:58
अनुभव.. म्हणजे माझ्या बाबांच्या माझ्यावरच्या प्रेमाची हद्द आहे.. आई तेव्हा शिक्षिका होती आणि शाळेची सहल घेऊन कुठेतरी गेली होती. आमच्या कामवाल्या मावशिंनी पोळ्या केल्या आणि बाकीची कामे करून त्या घरी गेल्या. त्या रात्री बाबांना थोडं बरं नव्हतं. मी म्हणाले "आमटि भात खाल का?" मला बाबा म्हणाले "येईल का तुला करायला? " मी अगदी तोर्‍यात "हो" म्हणाले. भात कुकरला केला. आणि आमटिसाठी मस्त तेल तापवून फोडणी केली, त्यात कांदा चिरून घातला, पाणी घातलं, मीठ- तिखट आणि गूळ घातला. उकळी आल्यावर मस्त आमटी तयार झाली. जरा दिसायला वेग्ळी दिसत होती... जरा पातळ झाली असावी असा विचार करून, मी ताटात भात वाढला आणि वाटित आमटी वाढून बाबांन बोलावलं जेवायला. बाबांनी आमटी भातावर ओतून घेतली...मी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होते. आधी कौतुक, मग काहीतरी गोधळल्यासारखे आणि मग मिश्किल भाव.. असे बदलल्त जाणारे भाव पाहून मी विचारलं... "बाबा, छान नाही का झाली आमटी?" बाबा म्हणाले, " छान झालिये.. फक्त तू या आमटीत तूरीची डाळंच घालायला विसरली आहेस.." :(((( मला माहितिही नव्हतं तेव्हा की आमटीत डाळसुद्धा घालतात्...पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:41
पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल... प्राजु तुला असे बाबा मिळाले ...भाग्यवान आहेस.हे भाग्य सर्वांच्या नशिबात नसते. हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:36
शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात! हे मात्र अगदी खरं... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मी २२ ऑक्टोबरला न्यू यॉर्क मधे आलो.. आणि अगदी २३ ऑक्टोबरची ही गोष्ट.. सकाळी ५चालाच जाग आली.(जेटलॅग वगैरे जे काय म्हणतात त्यामुळे).. म्हटले उठलोच आहे तर चहा करावा(तशी चहाची चाहत आम्हाला फार. आणि एक मित्र त्या घरात आधीपासून रहात असल्यामुळे सगळे जिन्नस घरात होतेच.) मस्त पैकी पाणी उकळत ठेवले. मस्त ५ चमचे साखर घातली.(कालचा तो गोल डबा निळ्या रंगाचा ज्यातून माझ्या मित्राने साखर म्हणून पिठीसाखर काढून दिली होती. 'इकडे साखर अशीच असते असे म्हटला होता.')चहा पावडर घालून, चहा थोडा उकळवून गॅस बंद केला. आणि चहा थोडा मुरवत ठेवला. दूध वेगळ्या पातेल्यात उकळवले. मस्त मुरलेला चहा गाळला आणि त्यात दूध घातले. स्वैपाघरातली खडखड ऐकून माझा मित्र जागा झाला. त्याला म्हटले "बघ मी चहा केला आहे.". तो अगदी कौतुकाने म्हटला "हो का! मला पण दे. बघू तरी पुण्याचे अमृततुल्य कसे लागते आहे." मी माझ्या कपातला अर्धा चहा त्याच्यासाठीच्या कपात घातला. आणि म्हटले "पी, आणि सांग कसा आहे ते." त्याने मस्तपैकी फुर्रर्रर्र आवाज करून पहीला घोट घेतला. माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासाठी त्याच्या चेहर्‍यावर खिळली होती. एकदम त्याचा चेहरा पहील्या घोटासरशी कसनूसा झाला आणि तो म्हणाला "धन्या, भा* त्या निळ्या गोल डब्यात मीठ असते आणि लाल गोल डब्यात साखर." आता बघण्यासारखा चेहरा माझा झाला होता. कारण मी अद्याप त्या चहाची चव पाहीलीच नव्हती. :) न जाणे बिचार्‍याला कसे वाटले असेल ५ चमचे मीठ घातलेला चहा पिऊन......... पुण्याचे पेशवे

चतुरंग Mon, 03/31/2008 - 22:12
२००१ ला एका मित्राकडे कॅलिफोर्नियाला गेलो होतो. त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे बल्लवाचार्यांची जबाबदारी आम्हा दोघांवरच आली. (नाही तर कसे - कांदे चिरुन दे, बटाट्यांची साले सोल, मिरच्या चिरुन दे असले निरुपद्रवी मदतीचे प्रकार करुन सटकता येते; आणि शिवाय 'केली बरं का मदत' असा भाव पण खाता येतो;०)) तर तसा योग नव्हता. भात-आमटी-भाजी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण एकदम आमच्या डोक्यात काय किडा आला तर स्वीट डिश हवीच! आता हुडकून कोणती डिश हुडकावी ह्याला काही सुमार? महाशय म्हणाले 'उकडीचे मोदक' करुयात! मी म्हणालो " अरे बाबा, बायका स्वयंपाकात पी.एच्.डी. ला जो पदार्थ करतात तो आपण बिगरीत असताना घेणे म्हणजे जरा लईच होतंय!" पण नाहीच, खाज कशाला म्हणायची मग! परातीत पिठी घेतली, पाण्याला थोडे आधण आणून ओतले पाणी त्यात! झाला, इथेच पहिला लोच्या झाला! ('पाण्याला आधण आणून त्यात थोडे लोणी घालून विरघळवावे मग त्यात थोडी थोडी पिठी घालून ढवळावे असे की गाठी होऊ नयेत - इति सौ.सिंधूताई साठे! हा पाकग्रंथ हाताशी नसल्यामुळे आमची वाट लागली). मग काय सांगावे? त्याचा चिकट गोळा होऊ लागला, मग कधी हाताला तेल लाव, कधी गोळ्याला तेल लाव, कधी वरुन थोडी पिठी भुरभुरवून बघ असले नामी प्रकार सुरु झाले, शेवटी शेवटी तर इतके फ्रस्ट्रेशन आले की हेअर ड्रायर लावून गोळा सुकवून बघितला! अशा 'हातघाईच्या' पाऊणतासाच्या लढाईनंतर एक छानसा लद्द्या तयार झाला!;) एकीकडे सारण ठेवले होते ते मात्र बरे झाले (कारण बहुदा त्यात आम्हाला फारसे काड्या करण्यासारखे काही नव्हते हे असेल!). शेवटी भुकेने ह्यावर मात केली! छोटे छोटे गोळे करुन त्यात सारण भरुन तसेच उकडून काढले आणि साजूक तूप वरुन माखून खाल्ले. तसे बरे लागले (न लागून सांगताय कोणाला?!). संपूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकाकडे बघत फक्त हसत होतो. बोलणे शक्य नव्हते कारण 'मोदक' तोंडात गेला की खळीने चिकटवल्यासारखे तोंड बंद होऊन जाई ते मोदक संपल्यावरच उघडे!! हा अनुभव आमच्या सौं. ना सांगितल्यावर मग काय, आजतागायत मोदक म्हणले की आमची मनमुराद चेष्टा होते! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:57
पुस्तक पाहून पाककृती करण्यातही विनोद घडू शकतात. एकद नवरा बायकोत भांडण होते. बायको माहेरी निघून जाते. नवराही जिद्दीस पेटतो. मला स्वयपाक येत नाही म्हणून तोरा मिरवते काय? दाखवतोच करून एखादा झकास पदार्थ. त्यात काय कठीण आहे. महाशय पाककृतीचे पुस्तक काढतात. काय करावे, काय करावे विचार करताना एक पाककृती समोर येते 'केक'. तो ठरवतो, बस्स केकच करायचा आणि नमुना सासरी पाठवून द्यायचा, बायको साठी. साथीला ४ मित्रांना बोलावतो. 'या आज केक खाऊ.' पुस्तकात दोघांसाठी प्रमाण दिलेले असते. इथे माणसे होतात ६. तो सर्व पदार्थांना ३ ने गुणून सामग्री जमवतो, स्टेप बाय् स्टेप सर्व व्यवस्थित करून केके ओव्हन मध्ये ठेवतो. दोन तासांनी ओव्हन उघडतो तर आत मध्ये काळा धूर भरलेला असतो. घाईघाईने केक बाहेर काढतो तर पूर्णपणे जळून को़ळसा झालेला असतो. कारण..... पाककृतीच्या शेवटी दिलेले असते 'आता हे मिश्रण ओव्हन मध्ये ४० मिनिटे भाजा.'

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 00:40
(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;) तसे कोणी वाचले/समजले तरी माझी काही हरकत नाही. पण सुदैवाने इतका वाईट प्रसंग माझ्यावर कधी गुदरलेला नाही. (हे सहज कळावे.)

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 10:16
छे..छे..! अजिबात राग नाही. दुसर्‍या कोणाच्या प्रतिक्रियेवर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. त्यात राग कशाबद्दल? तुमची प्रतिक्रिया निखळ विनोदी आहे. मला आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वयंपाघरातील अनुभव..

'केशवा' अजब तुझे अवतार!

चतुरंग ·

स्वाती राजेश Sat, 03/29/2008 - 18:51
चतुरंग विडंबन छान झाले आहे. 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! ह्या ओळी अगदी चपखल..

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:57
रंगा, प्रसंगानुरुप, परंतु अतिशय दर्जेदार विडंबन...! 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! वा वा! क्या बात है... तात्या.

अविनाश ओगले Sun, 03/30/2008 - 20:26
अप्रतिम विडंबन! दोन ओळींची भर टाकावीशी वाटते... काव्य, विडंबन इथे पोसले, टीका टोमणे सर्व सोसले `मिपा'वाचून अशा लिखाणा सांग कुठे आधार?

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:08
मजेदार शिजलेय!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

स्वाती राजेश Sat, 03/29/2008 - 18:51
चतुरंग विडंबन छान झाले आहे. 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! ह्या ओळी अगदी चपखल..

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:57
रंगा, प्रसंगानुरुप, परंतु अतिशय दर्जेदार विडंबन...! 'केशवा', अजब तुझे अवतार! सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार! वा वा! क्या बात है... तात्या.

अविनाश ओगले Sun, 03/30/2008 - 20:26
अप्रतिम विडंबन! दोन ओळींची भर टाकावीशी वाटते... काव्य, विडंबन इथे पोसले, टीका टोमणे सर्व सोसले `मिपा'वाचून अशा लिखाणा सांग कुठे आधार?

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:08
मजेदार शिजलेय!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
लेखनविषय:
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!

ब्रेकिंग न्यूज

सृष्टीलावण्या ·

मदनबाण Sat, 03/29/2008 - 18:31
आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.) (विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा) मदनबाण

सचिन Sat, 03/29/2008 - 20:19
एवढ्या मोठ्या अमिताभला एक छोटीशी व्हिक्सपण मिळू नये ना ...??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 19:07
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. मनसेला एवढंच काम आहे काय राव... यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 23:33
जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर... त्या गातायत, मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा| आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ|| तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 18:59
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!! आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:52
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार................... असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही..... राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात. त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत.. असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो

देवदत्त Wed, 04/02/2008 - 20:19
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले. Advt ह्यावरून एक विनोद आठवला. एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?" तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही." अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय. कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;) (फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)

मदनबाण Sat, 03/29/2008 - 18:31
आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.) (विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा) मदनबाण

सचिन Sat, 03/29/2008 - 20:19
एवढ्या मोठ्या अमिताभला एक छोटीशी व्हिक्सपण मिळू नये ना ...??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 19:07
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. मनसेला एवढंच काम आहे काय राव... यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 23:33
जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर... त्या गातायत, मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा| आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ|| तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 18:59
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!! आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:52
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार................... असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही..... राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात. त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत.. असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो

देवदत्त Wed, 04/02/2008 - 20:19
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले. Advt ह्यावरून एक विनोद आठवला. एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?" तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही." अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय. कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;) (फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

संजीव नाईक ·

भडकमकर मास्तर Sat, 03/29/2008 - 16:12
संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात केवळ धर्माद्वारेच?? या ला आमचा आक्षेप आहे... आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मान्य नाही...आता तुमच्या वेळचे संस्कृत आणि आताचे संस्कृत यात इतका जमीन अस्मानचा फरक कसा पडेल???? पोरं निदान खूप मार्क्स मिळतात म्हणून तरी शिकताहेत ना?? नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति या वरील गोष्टी स्वतन्त्रपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांची धर्माशी अशी जोडणी चूक आहे... ( आता अशी पळवाट नको की हे म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म ...) :) आणि अगदी तुमचे ऐकले, तरी.... १. ...कोणत्या धर्माचे शिक्षण द्यायचे यावरून वातावरण गढूळ होणार.... आपापल्या घरी काय पाहिजे ते धर्माचे शिक्षण द्या ना.... .. २. शिक्षक मंडळींना पुस्तकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होत चालले आहे, त्यात घरातल्या मंडळींना संस्कार करायला वेळ होत नाही म्हणून शाळेवर जबाबदारी का? शिक्षकांना इतर कामे नाहीत का? या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे. वाचन, पाठांतर, निरुपण करून शिस्त व जबाबदारीची जाणीव वाढेल याची काय खात्री??तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तेवढ्याने संस्कार उतरत नसतात... बघा बॉ...... ................ आजची तरूण पिढी कशी संस्कारी नाही, असे गळे हजारो वर्षांपासून सर्व वयस्कर काढत आहेत....चालायचेच.... पण त्यावर तुमचा धर्मशिक्षणाचा अजब उपाय अजिबात पटणारा नाही....धर्मशिक्षण ही वैयक्तिक बाब असायला हवी....

भडकमकर मास्तर Sat, 03/29/2008 - 16:39
माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी. कोणाचा अभ्यासक्रम?? कसला पर्याय?? टायपिंग मिष्टेक समजून घेतल्या, तरी पण काही कळले नाही...

सुधीर कांदळकर Sat, 03/29/2008 - 21:05
गुन्हेगार धार्मिक असतात. धर्माने ते का नाही सुधारले? याउलट बुद्धिप्रामाण्यवादी धार्मिक लोकांएवढे अनाचरण करीत नाहीत. धर्मशास्त्र न म्हणता धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र म्हणा. ते सर्व कॉनव्हेंटमध्ये दिले जाते. चोरी करू नये, खोटे बोलू नये, वक्तशीर राहावे, शिस्त पाळावी, लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना सार्वजनिक वाहनांत अग्रक्रम द्यावा असे शिकवले जाते. तेव्हा आपला मुद्दा बरोबर नाही. संख्याशास्त्रीय विश्लेषशण नाही. निराधार असा अतार्किक आणि स्वयंभू निष्कर्ष आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

रविराज Sat, 03/29/2008 - 21:49
धर्मशिक्षणापेक्षा जर मूल्यशिक्षणाचे धडे सुरू केले तर कसे होइल? माझ्या शाळेमधे व्हायचे आणि तेच योग्य आहे. शाळांमधे सर्वधर्म समभाव शिकवतात, तेव्हा एका कुठल्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि सगळ्या धर्मांचे शिक्षण देणे शक्य नाही. तसेही पाहता आजकाल धर्म, धर्मशिक्षण ह्या गोष्टीच्या नावाखाली संस्कार वगैरे रुजवण्यापेक्षा धार्मिक भेदभावच रुजवला जातो. तेव्हा शाळा कॉलेज ह्या ठिकाणांना धर्मापासुन अलिप्त ठेवलेलच चांगल आहे. रवी

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 23:36
'संस्कार' म्हणजे 'प्रक्रिया' ज्या द्वारे पदार्थात, वस्तूत, व्यक्तिमत्वात काही बदल होतात. कच्च्या सोन्यावर 'संस्कार' करून शुद्ध सोने बनवितात, शुद्ध सोन्यावर 'संस्कार' करून (प्रसंगी किंचित अशुद्ध करून) दागिने घडवितात. व्यक्तिवर नुसते धार्मिक 'संस्कार' होत नाहीत, सामाजिक, राजकिय, आर्थिक, भौगोलिक संस्कारही होत असतात. शाळेत संस्कार होतात, गल्लीत संस्कार होतात, वाचनातून संस्कार होतात, अनुभवातून संस्कार होतात. संवेदनशीलतेतून संस्कार होतात, गुणग्राहकतेतून संस्कार होतात, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या, राजकिय नेत्यांच्या, यशस्वी व्यक्तिंच्या चरित्रातून संस्कार होतात. घरातल्या वरीष्ठांकडून जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, कनिष्ठांकडूनही नकळत संस्कार होतात. परवा माझ्या मुलाने माझ्यावर एक चांगला संस्कार केला... मी संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर पडलो तर बायकोने हाक मारुन ती सुद्धा येत असल्याचे सांगितले म्हणून थांबलो. ती येताच आम्ही दोघेही चालायला निघून गेलो. इथे घरी एकटा राहून कंटाळलेला आमचा मुलगा घर बंद करून मित्राकडे निघून गेला. आम्ही पाऊण तासाने घरी आलो तर घर बंद. मी निघताना बायको -मुलगा घरीच असल्यामुळे मी किल्ली घेतली नव्हती. बायकोनेही घेतली नाही. असे आम्ही दोघेही किल्लीविना घराबाहेर अडकलो. (एक किल्ली समोरच्यांकडे असते, पण तेही घरात नव्हते). २ तास इमारती खाली लॉन वर वाट पाहून पाहून थकल्यावर मुलगा आला. आम्हाला घराबाहेर पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. सत्यपरीस्थिती कळल्यावर तोही सॉरी वगैरे म्हणाला. पण त्याची काहीच चूक नव्हती. पण त्याने नकळत माझ्यावर एक संस्कार केला.... 'घराबाहेर पाऊल टाकताना किल्ली घेऊनच बाहेर पडावे.' असो.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 00:48
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे. ते फक्त हिंदू धर्माबद्द्लचे शिक्षण की कुठलाही दुसरा धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध वगैरे) तुम्हाला चालेल? मला तर वाटतं की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))

देवदत्त Sun, 03/30/2008 - 15:33
तुमच्या लेखातील विचार चांगले आहेत पण फक्त धर्माद्वारे संस्कार शिकविले जाऊ शकतात ह्याच्याशी सहमत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे "धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही." खरे असेल, पण हा अभ्यासक्रम ठरविणारे जे आहेत त्यांनी तर आपल्या लहानपणी धर्मासंबधीचे थोडेफार शिक्षण घेतले आहे का ह्याबाबत विचार अपेक्षित आहे. नसेल तर ही अपेक्षा का ठेवावी? "शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. " आता हे शिक्षण कशाप्रकारे दिले जाते त्यावर अवलंबून आहे. कोणताही धर्म इतर धर्माची अवहेलना करणार नाही. जर अवहेलना करणे शिकवले जात असेल तर तो जातीयवादच ठरेल. मी असे म्हणण्याचे कारण, आजकाल धर्म हे नाव फक्त राजकारण किंवा वृत्तवाहिनी चालविण्याकरीताच वापरले जातात असे मला वाटते. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. त्याद्वारेच तर बहुतेक सर्व राष्ट्रांत द्वेष,युद्ध चालू असतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त अंतर्गत कलह, दंगली ह्या धर्माच्या नावावरच होत आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यातील किती धर्मनिरपेक्ष वागतात? त्या लोकांनी तर आपल्या लहानपणी धर्माबाबत काहीतरी शिकले असेलच ना? मग फक्त पैसे आणि मते मिळविण्याकरीता जर धर्माचा वापर केला जात असेल तर नवीन पिढीने (खरेतर आपणही) खरोखरच धर्म नावाचा विषय मोडीत काढला पाहिजे. संस्काराविषयी म्हणाल तर धर्मानेच संस्कार शिकविले जातात असे नाही. ज्याला धर्माविषयी काहीच माहित नाही असाही मुलगा नीट शिकविले तर सामाजिक जाणिव लक्षात ठेवूनच वागेल. रस्त्यावर कचरा न टाकणे , पान खाऊन रस्त्यावर न थुंकणे वगैरे वगैरे गोष्टी शिकविण्याकरिता/जाणण्याकरीता धर्माची शिकवण देणे गरजेचे नाही. माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत. सहमत. त्यावेळी आपल्याला अर्थ नीट समजावून सांगितला जात होता आणि इतर काही जास्त वाचनात/पाहण्यात नव्हते. त्यामुळे इतर गोष्टींशी सांगड घालून त्यात विश्लेषण केले जात नसे. आजकाल जे काही सभोवताली घडते आहे,मुले जे काही सभोवताली पाहतात त्यावरून मला वाटते की पालकांनीच नीट शिकवण मुलांना दिली पाहिजे. नाहितर शाळेत भले काहीही शिकवू देत, घरी जर वेगळाच प्रकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पाठांतरावरून आठवले. आम्हाला लहानपणी एका शिक्षिकेंनी सांगितले होते की , जुन्या काळी लहानपणी मुलांकडून श्लोकांचे भरपूर पाठांतर करवून घेतले जात असे. कारण लहान मुलांची पाठांतरशक्ती जास्त असते. मग हळू हळू मोठे झाल्यावर त्याचा अर्थ ही शिकविला जायचा किंवा मग इतर शिक्षणाने त्यांचा अर्थ स्वतःहून ध्यानात यायचा. असो, आता राजस्थानात नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली, त्यावरून आपण काय बोध घ्यायचा?

भडकमकर मास्तर Sat, 03/29/2008 - 16:12
संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात केवळ धर्माद्वारेच?? या ला आमचा आक्षेप आहे... आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मान्य नाही...आता तुमच्या वेळचे संस्कृत आणि आताचे संस्कृत यात इतका जमीन अस्मानचा फरक कसा पडेल???? पोरं निदान खूप मार्क्स मिळतात म्हणून तरी शिकताहेत ना?? नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति या वरील गोष्टी स्वतन्त्रपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांची धर्माशी अशी जोडणी चूक आहे... ( आता अशी पळवाट नको की हे म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म ...) :) आणि अगदी तुमचे ऐकले, तरी.... १. ...कोणत्या धर्माचे शिक्षण द्यायचे यावरून वातावरण गढूळ होणार.... आपापल्या घरी काय पाहिजे ते धर्माचे शिक्षण द्या ना.... .. २. शिक्षक मंडळींना पुस्तकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होत चालले आहे, त्यात घरातल्या मंडळींना संस्कार करायला वेळ होत नाही म्हणून शाळेवर जबाबदारी का? शिक्षकांना इतर कामे नाहीत का? या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे. वाचन, पाठांतर, निरुपण करून शिस्त व जबाबदारीची जाणीव वाढेल याची काय खात्री??तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तेवढ्याने संस्कार उतरत नसतात... बघा बॉ...... ................ आजची तरूण पिढी कशी संस्कारी नाही, असे गळे हजारो वर्षांपासून सर्व वयस्कर काढत आहेत....चालायचेच.... पण त्यावर तुमचा धर्मशिक्षणाचा अजब उपाय अजिबात पटणारा नाही....धर्मशिक्षण ही वैयक्तिक बाब असायला हवी....

भडकमकर मास्तर Sat, 03/29/2008 - 16:39
माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी. कोणाचा अभ्यासक्रम?? कसला पर्याय?? टायपिंग मिष्टेक समजून घेतल्या, तरी पण काही कळले नाही...

सुधीर कांदळकर Sat, 03/29/2008 - 21:05
गुन्हेगार धार्मिक असतात. धर्माने ते का नाही सुधारले? याउलट बुद्धिप्रामाण्यवादी धार्मिक लोकांएवढे अनाचरण करीत नाहीत. धर्मशास्त्र न म्हणता धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र म्हणा. ते सर्व कॉनव्हेंटमध्ये दिले जाते. चोरी करू नये, खोटे बोलू नये, वक्तशीर राहावे, शिस्त पाळावी, लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना सार्वजनिक वाहनांत अग्रक्रम द्यावा असे शिकवले जाते. तेव्हा आपला मुद्दा बरोबर नाही. संख्याशास्त्रीय विश्लेषशण नाही. निराधार असा अतार्किक आणि स्वयंभू निष्कर्ष आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

रविराज Sat, 03/29/2008 - 21:49
धर्मशिक्षणापेक्षा जर मूल्यशिक्षणाचे धडे सुरू केले तर कसे होइल? माझ्या शाळेमधे व्हायचे आणि तेच योग्य आहे. शाळांमधे सर्वधर्म समभाव शिकवतात, तेव्हा एका कुठल्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि सगळ्या धर्मांचे शिक्षण देणे शक्य नाही. तसेही पाहता आजकाल धर्म, धर्मशिक्षण ह्या गोष्टीच्या नावाखाली संस्कार वगैरे रुजवण्यापेक्षा धार्मिक भेदभावच रुजवला जातो. तेव्हा शाळा कॉलेज ह्या ठिकाणांना धर्मापासुन अलिप्त ठेवलेलच चांगल आहे. रवी

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 23:36
'संस्कार' म्हणजे 'प्रक्रिया' ज्या द्वारे पदार्थात, वस्तूत, व्यक्तिमत्वात काही बदल होतात. कच्च्या सोन्यावर 'संस्कार' करून शुद्ध सोने बनवितात, शुद्ध सोन्यावर 'संस्कार' करून (प्रसंगी किंचित अशुद्ध करून) दागिने घडवितात. व्यक्तिवर नुसते धार्मिक 'संस्कार' होत नाहीत, सामाजिक, राजकिय, आर्थिक, भौगोलिक संस्कारही होत असतात. शाळेत संस्कार होतात, गल्लीत संस्कार होतात, वाचनातून संस्कार होतात, अनुभवातून संस्कार होतात. संवेदनशीलतेतून संस्कार होतात, गुणग्राहकतेतून संस्कार होतात, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या, राजकिय नेत्यांच्या, यशस्वी व्यक्तिंच्या चरित्रातून संस्कार होतात. घरातल्या वरीष्ठांकडून जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, कनिष्ठांकडूनही नकळत संस्कार होतात. परवा माझ्या मुलाने माझ्यावर एक चांगला संस्कार केला... मी संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर पडलो तर बायकोने हाक मारुन ती सुद्धा येत असल्याचे सांगितले म्हणून थांबलो. ती येताच आम्ही दोघेही चालायला निघून गेलो. इथे घरी एकटा राहून कंटाळलेला आमचा मुलगा घर बंद करून मित्राकडे निघून गेला. आम्ही पाऊण तासाने घरी आलो तर घर बंद. मी निघताना बायको -मुलगा घरीच असल्यामुळे मी किल्ली घेतली नव्हती. बायकोनेही घेतली नाही. असे आम्ही दोघेही किल्लीविना घराबाहेर अडकलो. (एक किल्ली समोरच्यांकडे असते, पण तेही घरात नव्हते). २ तास इमारती खाली लॉन वर वाट पाहून पाहून थकल्यावर मुलगा आला. आम्हाला घराबाहेर पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. सत्यपरीस्थिती कळल्यावर तोही सॉरी वगैरे म्हणाला. पण त्याची काहीच चूक नव्हती. पण त्याने नकळत माझ्यावर एक संस्कार केला.... 'घराबाहेर पाऊल टाकताना किल्ली घेऊनच बाहेर पडावे.' असो.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 00:48
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे. ते फक्त हिंदू धर्माबद्द्लचे शिक्षण की कुठलाही दुसरा धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध वगैरे) तुम्हाला चालेल? मला तर वाटतं की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))

देवदत्त Sun, 03/30/2008 - 15:33
तुमच्या लेखातील विचार चांगले आहेत पण फक्त धर्माद्वारे संस्कार शिकविले जाऊ शकतात ह्याच्याशी सहमत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे "धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही." खरे असेल, पण हा अभ्यासक्रम ठरविणारे जे आहेत त्यांनी तर आपल्या लहानपणी धर्मासंबधीचे थोडेफार शिक्षण घेतले आहे का ह्याबाबत विचार अपेक्षित आहे. नसेल तर ही अपेक्षा का ठेवावी? "शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. " आता हे शिक्षण कशाप्रकारे दिले जाते त्यावर अवलंबून आहे. कोणताही धर्म इतर धर्माची अवहेलना करणार नाही. जर अवहेलना करणे शिकवले जात असेल तर तो जातीयवादच ठरेल. मी असे म्हणण्याचे कारण, आजकाल धर्म हे नाव फक्त राजकारण किंवा वृत्तवाहिनी चालविण्याकरीताच वापरले जातात असे मला वाटते. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. त्याद्वारेच तर बहुतेक सर्व राष्ट्रांत द्वेष,युद्ध चालू असतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त अंतर्गत कलह, दंगली ह्या धर्माच्या नावावरच होत आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यातील किती धर्मनिरपेक्ष वागतात? त्या लोकांनी तर आपल्या लहानपणी धर्माबाबत काहीतरी शिकले असेलच ना? मग फक्त पैसे आणि मते मिळविण्याकरीता जर धर्माचा वापर केला जात असेल तर नवीन पिढीने (खरेतर आपणही) खरोखरच धर्म नावाचा विषय मोडीत काढला पाहिजे. संस्काराविषयी म्हणाल तर धर्मानेच संस्कार शिकविले जातात असे नाही. ज्याला धर्माविषयी काहीच माहित नाही असाही मुलगा नीट शिकविले तर सामाजिक जाणिव लक्षात ठेवूनच वागेल. रस्त्यावर कचरा न टाकणे , पान खाऊन रस्त्यावर न थुंकणे वगैरे वगैरे गोष्टी शिकविण्याकरिता/जाणण्याकरीता धर्माची शिकवण देणे गरजेचे नाही. माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत. सहमत. त्यावेळी आपल्याला अर्थ नीट समजावून सांगितला जात होता आणि इतर काही जास्त वाचनात/पाहण्यात नव्हते. त्यामुळे इतर गोष्टींशी सांगड घालून त्यात विश्लेषण केले जात नसे. आजकाल जे काही सभोवताली घडते आहे,मुले जे काही सभोवताली पाहतात त्यावरून मला वाटते की पालकांनीच नीट शिकवण मुलांना दिली पाहिजे. नाहितर शाळेत भले काहीही शिकवू देत, घरी जर वेगळाच प्रकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पाठांतरावरून आठवले. आम्हाला लहानपणी एका शिक्षिकेंनी सांगितले होते की , जुन्या काळी लहानपणी मुलांकडून श्लोकांचे भरपूर पाठांतर करवून घेतले जात असे. कारण लहान मुलांची पाठांतरशक्ती जास्त असते. मग हळू हळू मोठे झाल्यावर त्याचा अर्थ ही शिकविला जायचा किंवा मग इतर शिक्षणाने त्यांचा अर्थ स्वतःहून ध्यानात यायचा. असो, आता राजस्थानात नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली, त्यावरून आपण काय बोध घ्यायचा?
धर्म-शिक्षणाचे धडे द्या......... जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात. धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.