मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बीटाची कोशिंबीर

मनस्वी ·

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:13
मला पण सोपे पदार्थ आवडतात, भावतात. आम्ही बटाटा न घालता बीट किसून कोशिंबीर करतो. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 12:24
आजच करुन पहातो, आम्ही आत्ताच स्वयंपाकाच्या विश्वात प्रवेशलो आहोत, आता प्रयोग करुन पहायला हरकत नाही :) धन्यवाद.

स्वाती राजेश गुरुवार, 03/27/2008 - 15:07
बीट व बटाटा उकडून कोशिंबीर हा नविन प्रकार आहे लवकरच करेन.. मी कच्चीच फक्त बीट ची करते. पण त्यात दाण्याचा कूट आवश्यक असतो. मनस्वी येऊ देत नविन नविन प्रकार्..स्वागत आहे:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 20:41
मी सुद्धा कच्च्या बीटाची किसून कोशिंबीर करते. उकडून बटाटा घालून कधी केली नाही. आता करून बघेन नक्की. बीटाचे सूप मात्र आमच्याकडे कायम होते... धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 15:15
मनस्वी, बिको बाकी सह्हीच केली आहेस! तू दिलेली पाकृ अतिशय आवडली.. मलाही बिको खूप आवडते, शिवाय बीट या प्रकारावर माझे अत्यंत प्रेम आहे. आयर्नच्या वगैरे कुठल्याही गोळ्या न घेता, नैसर्गिकरित्याच बीट हे रक्तशुद्धीकरता अत्यंत प्रभावी मानले गेले आहे.. असो, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर देत जा, अशी तुला विनंती... आपला, (बीटप्रेमी) तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 15:22
सृष्टीलावण्या, आनंदयात्री, स्वाती, तात्या.. धन्यवाद. चांगल्या पाककृती देण्याचा नेहेमीच प्रयत्न असेल. मनस्वी

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 17:32
मी बीट उकडून, कापून त्यात दही आणि दाण्याचं कूट घालते..आता बटाटा घालून पाहीन.....

शितल Wed, 08/06/2008 - 08:33
बीट उकडुन अजुन कोशिंबीर नाही केली कधी पण करून नक्की पाहिन. :) मनस्वी, वेगवेगळ्या रेसिपीज येऊ दे आम्हाला तु़झ्या कडुन. :)

विजुभाऊ Wed, 08/06/2008 - 11:48
बीटाची कोशिंबीर मला हे काहीतरी ऍटोमीक प्रकार वाटला ( मी अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी असे काहितरी लिहायलासुद्धा घेतले होते ) :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मनस्वी Wed, 08/06/2008 - 12:04
विजुभाऊ, बरोबर वाटले तुम्हाला. तसाच प्रकार आहे तो! तुमच्या अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी च्या पाककृती येउद्यात लवकर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:13
मला पण सोपे पदार्थ आवडतात, भावतात. आम्ही बटाटा न घालता बीट किसून कोशिंबीर करतो. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 12:24
आजच करुन पहातो, आम्ही आत्ताच स्वयंपाकाच्या विश्वात प्रवेशलो आहोत, आता प्रयोग करुन पहायला हरकत नाही :) धन्यवाद.

स्वाती राजेश गुरुवार, 03/27/2008 - 15:07
बीट व बटाटा उकडून कोशिंबीर हा नविन प्रकार आहे लवकरच करेन.. मी कच्चीच फक्त बीट ची करते. पण त्यात दाण्याचा कूट आवश्यक असतो. मनस्वी येऊ देत नविन नविन प्रकार्..स्वागत आहे:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 20:41
मी सुद्धा कच्च्या बीटाची किसून कोशिंबीर करते. उकडून बटाटा घालून कधी केली नाही. आता करून बघेन नक्की. बीटाचे सूप मात्र आमच्याकडे कायम होते... धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 15:15
मनस्वी, बिको बाकी सह्हीच केली आहेस! तू दिलेली पाकृ अतिशय आवडली.. मलाही बिको खूप आवडते, शिवाय बीट या प्रकारावर माझे अत्यंत प्रेम आहे. आयर्नच्या वगैरे कुठल्याही गोळ्या न घेता, नैसर्गिकरित्याच बीट हे रक्तशुद्धीकरता अत्यंत प्रभावी मानले गेले आहे.. असो, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर देत जा, अशी तुला विनंती... आपला, (बीटप्रेमी) तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 15:22
सृष्टीलावण्या, आनंदयात्री, स्वाती, तात्या.. धन्यवाद. चांगल्या पाककृती देण्याचा नेहेमीच प्रयत्न असेल. मनस्वी

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 17:32
मी बीट उकडून, कापून त्यात दही आणि दाण्याचं कूट घालते..आता बटाटा घालून पाहीन.....

शितल Wed, 08/06/2008 - 08:33
बीट उकडुन अजुन कोशिंबीर नाही केली कधी पण करून नक्की पाहिन. :) मनस्वी, वेगवेगळ्या रेसिपीज येऊ दे आम्हाला तु़झ्या कडुन. :)

विजुभाऊ Wed, 08/06/2008 - 11:48
बीटाची कोशिंबीर मला हे काहीतरी ऍटोमीक प्रकार वाटला ( मी अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी असे काहितरी लिहायलासुद्धा घेतले होते ) :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मनस्वी Wed, 08/06/2008 - 12:04
विजुभाऊ, बरोबर वाटले तुम्हाला. तसाच प्रकार आहे तो! तुमच्या अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी च्या पाककृती येउद्यात लवकर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
Taxonomy upgrade extras
साहित्य : मध्यम आकाराचे बीट - २ मध्यम आकाराचा बटाटा - १ दाण्याचा कूट - १ चमचा (optional) दही - ८-१० चमचे साखर - १/२ चमचा कोथिंबीर मीठ फोडणीसाठी - तूप - २-3 चमचे जिरे - १/२ चमचा हिरवी मिरची - १ बारीक चिरून कृती : (१) बीट आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. साले काढून एकत्र कुस्करावे. (२) त्यात दाण्याचा कूट, दही, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकसारखे करावे. (३) दुसरीकडे कढईत तूप, जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी करावी. (४) फोडणी थोडी थंड झाली की मिश्रणावर ओतून मिश्रण परत एकसारखे करावे. मनस्वी

शिवरायांचे "८" वावे रूप

उदय सप्रे ·

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:26
शिवरायाच्या जीवनात जडण घडण विलक्षण आहे... > > स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी...

सागर गुरुवार, 03/27/2008 - 12:35
उदय मित्रा, अगदी बुद्धीवादी लेख आहे... मी तर असा विचार कधीच केला नव्हता... आता मात्र मी ही म्हणेन - शिवरायांचा "८"वावा प्रताप - शिवरायांचा "८"वावे रुप वा वा... खूपच सुंदर (शिवराय भक्त) सागर

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 18:17
असा विचारच नव्हता केला..खूपच विचारपूर्ण ..लेख आवडला

In reply to by वरदा

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:20
वरदा ताई, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! काथ्याकूट वर म्हटल्याप्रमाणे मी शिवरायांची माणसे यावर लिहित आहे, यातील बाजी पासलकर लिहून तयार आहे , कान्होजी जेधे ८५% लिहून झाले आहे, संभाजी महराजांवर कादंबरी लिहित आहे - पण आता पुढील सवा वर्ष वेळ नसेल - चिरंजीव (म्हणजे पर्यायाने आम्हीच नाही का?)१० वी मधे जाणार म्हणून , पण या कदंबरीची पण १४० पाने (जावळीच्या चंद्रराव मोर्‍यां चा वध इथपर्यंत) - ही कादंबरी मात्र मोठी असेल आणि त्यात शहाजी पासून ते संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत इतिहास येणार आहे. उदय "सप्रे"

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 19:35
आपले अभिनंदन... आणि धन्यवाद शिवरायांचे 'हे 'रूप आम्हांला ८ वण्यासाठी इथे दिल्याबद्दल.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:07
प्राजु, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! मी काही लिन्क्स दिल्या आहेत "माझे लेखन" मधे (तुम्हाला ते काथ्याकूट किंवा जनातलं मनातलं मधे दिसतील) , त्यात जागतिक महिला दिन आणि शिवरायांवर असे मिळुन ३ लेख आहेत आणि माझी एक कविता "जिजाऊ पाहिजे" आहे, वाचून पहा अशी विनंती आहे. उदय "सप्रे"

In reply to by प्रमोद देव

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:04
कमलाबाई जानोजी पालकर - यातील जानोजी पालकर हा नेताजी पालकर यांचा मुलगा होता ! कमलाबाई जर का शिअवरायांची मुलगी असेल तर कंसात नेताजी पालकर यांचा मुलगा म्हणजे कमलाबाईंचा नवरा कुणाचा मुलगा हे साहजिक नाही का प्रमोदराव? यातील राणूअक्का जाधव यांच्या नवर्‍याचे नांव आणि विसाजीराव यांचे आडनांव मात्र मिळाले नाही ही खंत आहे, असो, मिळाले की नक्की कळवीन! लेख आवर्जून वाचलात आणि शंका विचारलीत याचे खूप समाधान आहे. आपल्याबध्दल अधिक काही कळवल्यास आणखिन बरे वाटेल. आपला विनम्र, उदय "सप्रे" sudayan2003@yahoo.com

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 12:04
शिवरायांच्या आयुष्यातील ८ या अंकाचा योगायोग अंमळ गंमतीशीर वाटला! असो, राजांना वंदन...! तात्या.

सौरभ Fri, 03/28/2008 - 15:01
राजांच्या जिवनाचा आणि "८" चा किति संबंध आहे ते कळाले. मला फक्त "८"प्रधान आणि "८" पत्नि एवढेच माहित होते. मि आपला आभारि आहे. आपला सौरभ.

In reply to by सौरभ

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 15:28
परमेश्वराबध्द्ल सम्पूर्ण माहिती उपलब्ध नाही तसेच "शिवराय" आणि "संभाजी" ही २ छत्रपती एव्हढे थोर आहेत की त्यांच्याबध्दल अचूक आणि सम्पूर्ण माहिती उपलब्ध होईल तो सुदिन ! या दोहांबध्दलही काहिही माहित असल्यास मला माझ्या ई-मेल वर जरूर कळवावे कारण मी सध्ध्या "शिवरायांची माणसे" आणि "संभाजी महाराज" या दोन्हीही विषयांवर लिहीत आहे, कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही ! एका शिवभक्ताने दुसर्‍या शिवभक्ताचे आभार मानू नयेत सौरभ ! उदय "सप्रे"

केशवराव Fri, 03/28/2008 - 15:42
'सप्रे'म महाराज ; शिवचरीत्रातील '८' अंकाचे स्थान दाखवून दिलेत; छान वाटले. संशोधनातही रंजकता आणता येते. मजा वाटली. - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 16:10
केशवराव, तुमची भेट झाली नाही ही रुखरुख आहे ! विडंबन थांबवू नका ही विनंती , माझे विडंबन यावरुन वाद झाले आहेत - तर मीच थांबवतो."सृष्टीलावण्या" यांचे अतिरंजित विचार व टीका पाहून मन एकदम विषण्ण झाले ! मला पण खरमरीत उत्तर द्यावे लागले ही तर आणखीनच खेदाची गोष्ट ! कळाए - लोभ आहेच , तो वृध्दिंगत व्हावा ही "सप्रे"म विनंती !

In reply to by केशवराव

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 09:41
वाचक हो, हे ३ योगायोग असे : १. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती. २. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते * सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. ३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८" अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व ! उदय "सप्रे"

In reply to by प्रकाश घाटपांडे

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 10:25
प्रकाश जी, अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख आहे - क्रमांक ८ मधे, या लेखाची व्याप्ती फक्त "८" अंकाची महती दाखवण्यापुरतीच असलयाने मंत्र्यांची नावे टकली नाहियेत - ती माझ्या ऐतिहासिक कादंबरीत येतीलच. उदय "सप्रे"

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:01
शिवाजींमहाराजांच्या वरील खूप पुस्तके वाचली पण ही माहिती विलक्षण वाटली. कदाचित आम्ही तुमच्या इतके चांगले चिकित्सक,गांभिर्याने वाचन करत नसू, माहिती मिळाली कि झाले हे आमचे वाचण्याचे उद्दीष्ट असेल. कारण इतक्या डीप मधे कधी विचार केला नव्हता. तुमचे नवे पुस्तक (अप्रकाशीत) आहे, आता ते वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच प्रकाशीत होवो ही शुभेच्छा!!!!!!!!!! बाकी लेखनशैली फारच छान आहे.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 15:53
स्वाती राजेश, अश्या एखाद्या वाक्याने खूप हुरूप येतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नकोच. प्रयत्न सुरू आहे , त्या आधी बहुतेक "शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहिलेली पुस्तके प्रकाशित करण्याचा विचार आहे , यातील पहिले पुस्तक "बाजी पासलकर" (म्हणजे कान्होजी जेधे यांचे सासरे) लिहून तयार आहे, कान्होजी जेधे ८५ % झाले आहे.बाजी..... लवकरच येईल अशी आशा आहे, लहान आहे साधारण २५ पाने.आले की कळवीनच. आज भाषाप्रभू कै.रणजित देसाई आणि कै.शिवाजी सावंत हयात नाहित हे माझे वईयक्तिक खूप मोठे नुकसान आहे..... उदय "सप्रे"

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:26
शिवरायाच्या जीवनात जडण घडण विलक्षण आहे... > > स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी...

सागर गुरुवार, 03/27/2008 - 12:35
उदय मित्रा, अगदी बुद्धीवादी लेख आहे... मी तर असा विचार कधीच केला नव्हता... आता मात्र मी ही म्हणेन - शिवरायांचा "८"वावा प्रताप - शिवरायांचा "८"वावे रुप वा वा... खूपच सुंदर (शिवराय भक्त) सागर

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 18:17
असा विचारच नव्हता केला..खूपच विचारपूर्ण ..लेख आवडला

In reply to by वरदा

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:20
वरदा ताई, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! काथ्याकूट वर म्हटल्याप्रमाणे मी शिवरायांची माणसे यावर लिहित आहे, यातील बाजी पासलकर लिहून तयार आहे , कान्होजी जेधे ८५% लिहून झाले आहे, संभाजी महराजांवर कादंबरी लिहित आहे - पण आता पुढील सवा वर्ष वेळ नसेल - चिरंजीव (म्हणजे पर्यायाने आम्हीच नाही का?)१० वी मधे जाणार म्हणून , पण या कदंबरीची पण १४० पाने (जावळीच्या चंद्रराव मोर्‍यां चा वध इथपर्यंत) - ही कादंबरी मात्र मोठी असेल आणि त्यात शहाजी पासून ते संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत इतिहास येणार आहे. उदय "सप्रे"

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 19:35
आपले अभिनंदन... आणि धन्यवाद शिवरायांचे 'हे 'रूप आम्हांला ८ वण्यासाठी इथे दिल्याबद्दल.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:07
प्राजु, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! मी काही लिन्क्स दिल्या आहेत "माझे लेखन" मधे (तुम्हाला ते काथ्याकूट किंवा जनातलं मनातलं मधे दिसतील) , त्यात जागतिक महिला दिन आणि शिवरायांवर असे मिळुन ३ लेख आहेत आणि माझी एक कविता "जिजाऊ पाहिजे" आहे, वाचून पहा अशी विनंती आहे. उदय "सप्रे"

In reply to by प्रमोद देव

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:04
कमलाबाई जानोजी पालकर - यातील जानोजी पालकर हा नेताजी पालकर यांचा मुलगा होता ! कमलाबाई जर का शिअवरायांची मुलगी असेल तर कंसात नेताजी पालकर यांचा मुलगा म्हणजे कमलाबाईंचा नवरा कुणाचा मुलगा हे साहजिक नाही का प्रमोदराव? यातील राणूअक्का जाधव यांच्या नवर्‍याचे नांव आणि विसाजीराव यांचे आडनांव मात्र मिळाले नाही ही खंत आहे, असो, मिळाले की नक्की कळवीन! लेख आवर्जून वाचलात आणि शंका विचारलीत याचे खूप समाधान आहे. आपल्याबध्दल अधिक काही कळवल्यास आणखिन बरे वाटेल. आपला विनम्र, उदय "सप्रे" sudayan2003@yahoo.com

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 12:04
शिवरायांच्या आयुष्यातील ८ या अंकाचा योगायोग अंमळ गंमतीशीर वाटला! असो, राजांना वंदन...! तात्या.

सौरभ Fri, 03/28/2008 - 15:01
राजांच्या जिवनाचा आणि "८" चा किति संबंध आहे ते कळाले. मला फक्त "८"प्रधान आणि "८" पत्नि एवढेच माहित होते. मि आपला आभारि आहे. आपला सौरभ.

In reply to by सौरभ

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 15:28
परमेश्वराबध्द्ल सम्पूर्ण माहिती उपलब्ध नाही तसेच "शिवराय" आणि "संभाजी" ही २ छत्रपती एव्हढे थोर आहेत की त्यांच्याबध्दल अचूक आणि सम्पूर्ण माहिती उपलब्ध होईल तो सुदिन ! या दोहांबध्दलही काहिही माहित असल्यास मला माझ्या ई-मेल वर जरूर कळवावे कारण मी सध्ध्या "शिवरायांची माणसे" आणि "संभाजी महाराज" या दोन्हीही विषयांवर लिहीत आहे, कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही ! एका शिवभक्ताने दुसर्‍या शिवभक्ताचे आभार मानू नयेत सौरभ ! उदय "सप्रे"

केशवराव Fri, 03/28/2008 - 15:42
'सप्रे'म महाराज ; शिवचरीत्रातील '८' अंकाचे स्थान दाखवून दिलेत; छान वाटले. संशोधनातही रंजकता आणता येते. मजा वाटली. - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 16:10
केशवराव, तुमची भेट झाली नाही ही रुखरुख आहे ! विडंबन थांबवू नका ही विनंती , माझे विडंबन यावरुन वाद झाले आहेत - तर मीच थांबवतो."सृष्टीलावण्या" यांचे अतिरंजित विचार व टीका पाहून मन एकदम विषण्ण झाले ! मला पण खरमरीत उत्तर द्यावे लागले ही तर आणखीनच खेदाची गोष्ट ! कळाए - लोभ आहेच , तो वृध्दिंगत व्हावा ही "सप्रे"म विनंती !

In reply to by केशवराव

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 09:41
वाचक हो, हे ३ योगायोग असे : १. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती. २. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते * सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. ३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८" अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व ! उदय "सप्रे"

In reply to by प्रकाश घाटपांडे

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 10:25
प्रकाश जी, अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख आहे - क्रमांक ८ मधे, या लेखाची व्याप्ती फक्त "८" अंकाची महती दाखवण्यापुरतीच असलयाने मंत्र्यांची नावे टकली नाहियेत - ती माझ्या ऐतिहासिक कादंबरीत येतीलच. उदय "सप्रे"

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:01
शिवाजींमहाराजांच्या वरील खूप पुस्तके वाचली पण ही माहिती विलक्षण वाटली. कदाचित आम्ही तुमच्या इतके चांगले चिकित्सक,गांभिर्याने वाचन करत नसू, माहिती मिळाली कि झाले हे आमचे वाचण्याचे उद्दीष्ट असेल. कारण इतक्या डीप मधे कधी विचार केला नव्हता. तुमचे नवे पुस्तक (अप्रकाशीत) आहे, आता ते वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच प्रकाशीत होवो ही शुभेच्छा!!!!!!!!!! बाकी लेखनशैली फारच छान आहे.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 15:53
स्वाती राजेश, अश्या एखाद्या वाक्याने खूप हुरूप येतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नकोच. प्रयत्न सुरू आहे , त्या आधी बहुतेक "शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहिलेली पुस्तके प्रकाशित करण्याचा विचार आहे , यातील पहिले पुस्तक "बाजी पासलकर" (म्हणजे कान्होजी जेधे यांचे सासरे) लिहून तयार आहे, कान्होजी जेधे ८५ % झाले आहे.बाजी..... लवकरच येईल अशी आशा आहे, लहान आहे साधारण २५ पाने.आले की कळवीनच. आज भाषाप्रभू कै.रणजित देसाई आणि कै.शिवाजी सावंत हयात नाहित हे माझे वईयक्तिक खूप मोठे नुकसान आहे..... उदय "सप्रे"
रसिक वाचकही , "सप्रे"म नमस्कार ! या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय? पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की "या शिर्षकात वापरलेला"८" ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे" हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह !

ऑपेरा ब्राउजर

गंधार ·

अनिकेत Wed, 03/26/2008 - 22:41
सरपंच, ऑपेराला आपल्या stylesheets झेपत नाहियेत बहुतेक. Error console enable केल्यास खालील Error येतात... अनिकेत. CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^

सागर गुरुवार, 03/27/2008 - 12:19
मला याचे उत्तर माहित आहे, मी पण ऑपेरा भक्त आहे. बाकीचे ब्राउजर्स ऑपेराच्या पासंगालाही पुरत नाहीत. असो..तो मुद्दा वेगळा आहे. मागे खूप दिवसांपूर्वी मी "गमभन"कार ओंकार जोशी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क केला होता त्यांनी सांगितले होते की "गमभन" सध्या फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स याच ब्राउजर्सना सपोर्ट करतो. ऑपेरावर ते काम करत आहेत.पण व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देता येत नाहिये... माझी खात्री आहे की ते ही अडचण नक्की दूर करतील... आपल्या मिसळपावचे सामर्थ्यदाता हे "गमभन" असल्यामुळे ही अडचण येणारच. त्यासाठी आपल्या सर्वांना ओंकार जोशींची मदत लागेल. तेव्हा तात्या, सरपंच आणि मिसळपाव समितीला विनंती की त्यांनी श्री. ओंकार जोशी यांच्याकडून मदत घ्यावी. बाकी "गमभन" ची निर्मिती करुन ओंकार जोशींनी जगभरातील समस्त मराठी लोकांना मराठीतून संपर्क साधणे खूपच सोपे केले आहे. त्यासाठीचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. बाकी इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स या ब्राउजर्समधे मिसळपाव एकदम झोकात चालते... धन्यवाद (गमभन व मिसळपाव प्रेमी)सागर अवांतरः ऑपेरा न वापरणार्‍यांनी आधी ऑपेरा वापरुन त्याची तुलना ईतर ब्राउजर्स शी केली तर ते जास्त सयुक्तिक होईन

In reply to by अनिला

सागर Fri, 03/28/2008 - 16:04
अनिला ऑपेरा हा ब्राउजर आहे... जसे IE6/7 व FireFox. मायाजालावर भ्रमंती करण्यासाठी याचा वापर करता येतो... गमभन तुम्हाला मिसळपावच्या डाव्या कोपर्‍यात दिसेल. तिथे क्लिक करा... म्हणजे गमभन वर जाता येईन. किंवा ही लिंक ओपन करा. http://var-x.com/gamabhana/ गमभन काय आहे ते तेथे सविस्तरपणे वाचता येईल... वर्ड मधे हे वापरता येणार नाही... पण तुम्ही गमभन मधे मराठी टाईप करुन वर्ड मधे कॉपी-पेस्ट करु शकता. त्यासाठी मराठी की-बोर्ड तुमच्या संगणकात इन्स्टॉल केला असणे कदाचित आवश्यक असेल.... सागर

अनिकेत Wed, 03/26/2008 - 22:41
सरपंच, ऑपेराला आपल्या stylesheets झेपत नाहियेत बहुतेक. Error console enable केल्यास खालील Error येतात... अनिकेत. CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css Linked-in stylesheet Invalid value for property: line-height Line 7: line-height: xx-small; ------------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet src is an unknown property Line 4: src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot); --------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: font-style Line 236: font-style: none; -------------------^ CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css Linked-in stylesheet Invalid value for property: padding Line 288: padding: 10px 10px px 0px; ----------------------------^

सागर गुरुवार, 03/27/2008 - 12:19
मला याचे उत्तर माहित आहे, मी पण ऑपेरा भक्त आहे. बाकीचे ब्राउजर्स ऑपेराच्या पासंगालाही पुरत नाहीत. असो..तो मुद्दा वेगळा आहे. मागे खूप दिवसांपूर्वी मी "गमभन"कार ओंकार जोशी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क केला होता त्यांनी सांगितले होते की "गमभन" सध्या फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स याच ब्राउजर्सना सपोर्ट करतो. ऑपेरावर ते काम करत आहेत.पण व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देता येत नाहिये... माझी खात्री आहे की ते ही अडचण नक्की दूर करतील... आपल्या मिसळपावचे सामर्थ्यदाता हे "गमभन" असल्यामुळे ही अडचण येणारच. त्यासाठी आपल्या सर्वांना ओंकार जोशींची मदत लागेल. तेव्हा तात्या, सरपंच आणि मिसळपाव समितीला विनंती की त्यांनी श्री. ओंकार जोशी यांच्याकडून मदत घ्यावी. बाकी "गमभन" ची निर्मिती करुन ओंकार जोशींनी जगभरातील समस्त मराठी लोकांना मराठीतून संपर्क साधणे खूपच सोपे केले आहे. त्यासाठीचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. बाकी इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स या ब्राउजर्समधे मिसळपाव एकदम झोकात चालते... धन्यवाद (गमभन व मिसळपाव प्रेमी)सागर अवांतरः ऑपेरा न वापरणार्‍यांनी आधी ऑपेरा वापरुन त्याची तुलना ईतर ब्राउजर्स शी केली तर ते जास्त सयुक्तिक होईन

In reply to by अनिला

सागर Fri, 03/28/2008 - 16:04
अनिला ऑपेरा हा ब्राउजर आहे... जसे IE6/7 व FireFox. मायाजालावर भ्रमंती करण्यासाठी याचा वापर करता येतो... गमभन तुम्हाला मिसळपावच्या डाव्या कोपर्‍यात दिसेल. तिथे क्लिक करा... म्हणजे गमभन वर जाता येईन. किंवा ही लिंक ओपन करा. http://var-x.com/gamabhana/ गमभन काय आहे ते तेथे सविस्तरपणे वाचता येईल... वर्ड मधे हे वापरता येणार नाही... पण तुम्ही गमभन मधे मराठी टाईप करुन वर्ड मधे कॉपी-पेस्ट करु शकता. त्यासाठी मराठी की-बोर्ड तुमच्या संगणकात इन्स्टॉल केला असणे कदाचित आवश्यक असेल.... सागर
गमभन फक्त इन्टरनेट एक्स्प्लोरर सपोर्ट करतो का? मला मिपावर ऑपेरा ब्राऊजरमध्ये टाईप करायला (अगदी लॉगिन करतानाही) बर्याच अडचणी येतात. वाचायला मात्र काही अडचण नाही. कोणाला याबाबत काही माहिती आहे का?

संडे स्पेशल (खांडवी)

स्वाती राजेश ·

मनस्वी Wed, 03/26/2008 - 18:35
नक्की करणार! चवीला गुळाच्या शिर्‍यासारखे लागते का? अवांतर : साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या पदार्थांना वेगळीच मस्त चव असते.

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 18:43
स्वाती ताइ ; गुजराती लोक खांडवी अशी करतात. गुजराती खांडवी..... बेसन पीठ , खवलेला नारळ, मिर्ची , कोथिंबीर , लिम्बु , मीठ , साखर , जिरे , मोहोरी फोडणी साठी प्रथम बेसन पीठ पाण्यात पातळ भिजवावे.पिठले करतो तसे ते उकळावे....घट्ट होत आल्यावर त्याला मोहोरी ची फोडणी द्यावी. चवी पुरते मीठ. घालावे. खवलेला नारळ त्यात मिर्ची बारीक तुकडे करुन घालावी , थोडी साखर, लिम्बु ,मीठ ,जीरे याचे मिश्रण थोडे तिखटच करावे बेसन पातळच करावे. ते एक पसरट थाळीत थाळीला थोडे तूप लाउन पातळ थापावे (पोळी इतक्या जाडीचे) गार झाले की त्यावर खवलेल्या नारळाचे मिश्रण भुरभुरावे........ थंड झाल्यानन्तर थाळीत चाकुने सरळ पट्ट्या कराव्या. त्या पट्ट्यांची बाकर वडी सारखी गुंडाळी करावी. वड्या नाजुक होतात्...वाढताना त्यावर कोथिंबीर घालुन वाढावी. सु. बेसन करताना लाल तिखटाचा वापर करु नये..मिर्ची च वापरावी...पिवळ्या खांडवी वर हिरवी कोथिंबीर छान दिसते कळावे आपला...........खाण्यापेक्षा प्रयोग करण्यात मजा जास्त घेणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:19
तुम्ही इथे हळूच अशी 'सुरळीची वडी' सोडून दिलीत (का गुंडाळून दिलीत?!) आणि आता वीकांतापर्यंत आम्हाला वाट पहाणे आले! चतुरंग

स्वाती राजेश Wed, 03/26/2008 - 18:55
विजुभाऊ, मस्त रेसिपी आहे. याला आम्ही महारष्ट्रात "सुरळीची वडी" म्हणतो. आणि फोडणी मधे भाजलेले तीळ सुद्धा टाकतो. अवांतर : तुमचे पण स्वयंपाकघरामधील अनुभव/रेसिपी येऊ देत. आम्हालाही आवडेल नविन नविन शिकायला. वाट पाहात आहे.:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु Wed, 03/26/2008 - 22:01
ही सुरळीची वडीच.. मात्र, खांडवी मात्र एकदम सह्ही.. या संदर्भात एक किस्सा आठवतो.. केव्हा तरी .. आईने मला गूळाच्या सांजा करायला सांगितला होता. मी ऑफिसला जायच्या गडबडीत होते. आईने सांगितले की, रॅक वरच्या डब्यात जाड रवा आहे तो घेऊन, तूपात परत आणि त्यात गूळ, नारळ आणि लवंग घालून कुकरला १-२ शिट्ट्या कर.. पटकन होईल असे सांगून आई कुठेतरी आत गेली. मी १-२ डबे ढुंडाळले आणि रवा घेऊन मस्तपैकी सांजा केला... आणि मी गेले. ऑफिसमध्ये आईचा फोन आला म्हणाली, "तुझा बिंदू चौकात सत्कार करायला हवा." मी विचारले,'का?" म्हणाली, " तू इडली रव्याचा सांजा केला आहेस"... तो सांजा कोणीही विशेष आवडीने नाही खाल्ला. फक्त माझ्या बाबांनी मात्र "खांडवी सारखा झालाय "असं म्हणत खाल्ला.. काय करणार मी केला होता ना तो...बाबाच तेवढे खाणार कसंही झालं असलं तरी.. ही आठवण झाली आता.... - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा Wed, 03/26/2008 - 20:21
स्वाती मला का कोण जाणे नेहेमी वाटायचं की खांडवी आपण शिरा करतो त्या रव्याची करतात्..तिथे असताना फक्त खायचं काम करायचे ना..कुठला रवा कोण जाणे मस्त लागतंय ना मग झालं आता करुन पाहेन नक्की सोप्पी वाटली....आल्याची चव लागते का खूप? मी खाल्लेल्या खांडवीत आलं असल्याचं आठवत नाही...

In reply to by वरदा

चतुरंग Wed, 03/26/2008 - 20:40
दोन्हीच्या योगे कफ वाढू नये म्हणून आल्याची योजना असावी! ते उष्ण असते आणि कफनाशकही, किंचित स्वादापरते पुरते! चतुरंग

स्वाती महेश गुरुवार, 03/27/2008 - 07:24
छान रेसिपी दिलीस स्वाती. ह्यालाच खांतोळी म्हणतात का गं? जम्ल्यास एखादा फोटो पणा टाकत जा.

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 08:16
मिपाच्या अन्नपूर्णादेवी स्वातीताई यांस, स न वि वि, आम्ही खांडवी हा पदार्थ बहुत करून श्रावणात करतो. आपल्याकडे बर्‍याच घरी नागपंचमीला श्रावणी करायची पद्धत आहे. तुम्ही इथे भर उन्हाळ्यात खांडवीची इतकी सुंदर पाकृ दिलीत आणि मला सुखद श्रावण आठवला! तुमच्यासारख्या सिद्ध सुगरणीच्या लेखणीतून उतरलेली ही पाकृदेखील नेहमीप्रमाणेच केवळ सुरेख! बाकी खांडवी हा खास ठेवणीतला पदार्थ! या पदार्थाची स्वत:ची एक शान आहे, एक मिजास आहे! साजूक आणि खमंग! क्या केहेने! :) आमची म्हातारीही फार सुरेख खांडवी करते बरं का स्वातीताई! :) छ्या! काय स्वातीताई तुम्हीपण! अहो सोबत तुम्ही केलेल्या खांडवीचा फोटू जोडला असतात तर मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला असता! असो, पुन्हा केव्हातरी तुम्ही केलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटूही पाहायची इच्छा आहे. तुमच्यासारख्या अन्नपूर्णेने केलेले पदार्थ फोटूस्वरुपात नुसते बघूनदेखील आम्हाला आनंद होईल! :) आपला, (खांडवीप्रेमी) तात्या.

मनस्वी Wed, 03/26/2008 - 18:35
नक्की करणार! चवीला गुळाच्या शिर्‍यासारखे लागते का? अवांतर : साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या पदार्थांना वेगळीच मस्त चव असते.

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 18:43
स्वाती ताइ ; गुजराती लोक खांडवी अशी करतात. गुजराती खांडवी..... बेसन पीठ , खवलेला नारळ, मिर्ची , कोथिंबीर , लिम्बु , मीठ , साखर , जिरे , मोहोरी फोडणी साठी प्रथम बेसन पीठ पाण्यात पातळ भिजवावे.पिठले करतो तसे ते उकळावे....घट्ट होत आल्यावर त्याला मोहोरी ची फोडणी द्यावी. चवी पुरते मीठ. घालावे. खवलेला नारळ त्यात मिर्ची बारीक तुकडे करुन घालावी , थोडी साखर, लिम्बु ,मीठ ,जीरे याचे मिश्रण थोडे तिखटच करावे बेसन पातळच करावे. ते एक पसरट थाळीत थाळीला थोडे तूप लाउन पातळ थापावे (पोळी इतक्या जाडीचे) गार झाले की त्यावर खवलेल्या नारळाचे मिश्रण भुरभुरावे........ थंड झाल्यानन्तर थाळीत चाकुने सरळ पट्ट्या कराव्या. त्या पट्ट्यांची बाकर वडी सारखी गुंडाळी करावी. वड्या नाजुक होतात्...वाढताना त्यावर कोथिंबीर घालुन वाढावी. सु. बेसन करताना लाल तिखटाचा वापर करु नये..मिर्ची च वापरावी...पिवळ्या खांडवी वर हिरवी कोथिंबीर छान दिसते कळावे आपला...........खाण्यापेक्षा प्रयोग करण्यात मजा जास्त घेणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:19
तुम्ही इथे हळूच अशी 'सुरळीची वडी' सोडून दिलीत (का गुंडाळून दिलीत?!) आणि आता वीकांतापर्यंत आम्हाला वाट पहाणे आले! चतुरंग

स्वाती राजेश Wed, 03/26/2008 - 18:55
विजुभाऊ, मस्त रेसिपी आहे. याला आम्ही महारष्ट्रात "सुरळीची वडी" म्हणतो. आणि फोडणी मधे भाजलेले तीळ सुद्धा टाकतो. अवांतर : तुमचे पण स्वयंपाकघरामधील अनुभव/रेसिपी येऊ देत. आम्हालाही आवडेल नविन नविन शिकायला. वाट पाहात आहे.:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु Wed, 03/26/2008 - 22:01
ही सुरळीची वडीच.. मात्र, खांडवी मात्र एकदम सह्ही.. या संदर्भात एक किस्सा आठवतो.. केव्हा तरी .. आईने मला गूळाच्या सांजा करायला सांगितला होता. मी ऑफिसला जायच्या गडबडीत होते. आईने सांगितले की, रॅक वरच्या डब्यात जाड रवा आहे तो घेऊन, तूपात परत आणि त्यात गूळ, नारळ आणि लवंग घालून कुकरला १-२ शिट्ट्या कर.. पटकन होईल असे सांगून आई कुठेतरी आत गेली. मी १-२ डबे ढुंडाळले आणि रवा घेऊन मस्तपैकी सांजा केला... आणि मी गेले. ऑफिसमध्ये आईचा फोन आला म्हणाली, "तुझा बिंदू चौकात सत्कार करायला हवा." मी विचारले,'का?" म्हणाली, " तू इडली रव्याचा सांजा केला आहेस"... तो सांजा कोणीही विशेष आवडीने नाही खाल्ला. फक्त माझ्या बाबांनी मात्र "खांडवी सारखा झालाय "असं म्हणत खाल्ला.. काय करणार मी केला होता ना तो...बाबाच तेवढे खाणार कसंही झालं असलं तरी.. ही आठवण झाली आता.... - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा Wed, 03/26/2008 - 20:21
स्वाती मला का कोण जाणे नेहेमी वाटायचं की खांडवी आपण शिरा करतो त्या रव्याची करतात्..तिथे असताना फक्त खायचं काम करायचे ना..कुठला रवा कोण जाणे मस्त लागतंय ना मग झालं आता करुन पाहेन नक्की सोप्पी वाटली....आल्याची चव लागते का खूप? मी खाल्लेल्या खांडवीत आलं असल्याचं आठवत नाही...

In reply to by वरदा

चतुरंग Wed, 03/26/2008 - 20:40
दोन्हीच्या योगे कफ वाढू नये म्हणून आल्याची योजना असावी! ते उष्ण असते आणि कफनाशकही, किंचित स्वादापरते पुरते! चतुरंग

स्वाती महेश गुरुवार, 03/27/2008 - 07:24
छान रेसिपी दिलीस स्वाती. ह्यालाच खांतोळी म्हणतात का गं? जम्ल्यास एखादा फोटो पणा टाकत जा.

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 08:16
मिपाच्या अन्नपूर्णादेवी स्वातीताई यांस, स न वि वि, आम्ही खांडवी हा पदार्थ बहुत करून श्रावणात करतो. आपल्याकडे बर्‍याच घरी नागपंचमीला श्रावणी करायची पद्धत आहे. तुम्ही इथे भर उन्हाळ्यात खांडवीची इतकी सुंदर पाकृ दिलीत आणि मला सुखद श्रावण आठवला! तुमच्यासारख्या सिद्ध सुगरणीच्या लेखणीतून उतरलेली ही पाकृदेखील नेहमीप्रमाणेच केवळ सुरेख! बाकी खांडवी हा खास ठेवणीतला पदार्थ! या पदार्थाची स्वत:ची एक शान आहे, एक मिजास आहे! साजूक आणि खमंग! क्या केहेने! :) आमची म्हातारीही फार सुरेख खांडवी करते बरं का स्वातीताई! :) छ्या! काय स्वातीताई तुम्हीपण! अहो सोबत तुम्ही केलेल्या खांडवीचा फोटू जोडला असतात तर मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला असता! असो, पुन्हा केव्हातरी तुम्ही केलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटूही पाहायची इच्छा आहे. तुमच्यासारख्या अन्नपूर्णेने केलेले पदार्थ फोटूस्वरुपात नुसते बघूनदेखील आम्हाला आनंद होईल! :) आपला, (खांडवीप्रेमी) तात्या.
Taxonomy upgrade extras
खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.) साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा) २ वाट्या भरून गुळ ४ वाट्या पाणी १/४ टी.स्पून मीठ १ टे.स्पून तेल १/२ टी.स्पून वेलची पूड १/२ वाटी ओल्या नारळाचा चव १ मोठा तुकडा आलं किसून २ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे. १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा. २.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे.

विडंबन सम्राट

सृष्टीलावण्या ·

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 15:06
जसपाल भट्टीचे कार्यक्रम मलाही खूप आवडायचे! अर्धा तास अगदी मजेत, निखळ आनंदात जायचा! :) तात्या.

प्राजु Wed, 03/26/2008 - 22:54
जस्पाल भट्टीप्रमाणेच पंकज कपूर चे सुद्धा "ऑफिस ऑफिस" सारखे कार्यक्रम उत्तम असतात. सगळ्या बँका, सरकारी कार्यालयातून चालणारे घोटाळे यावर उत्तम विडंबनात्मक कार्यक्रम सादर करतो पंकज कपूर. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसुनाना गुरुवार, 03/27/2008 - 12:12
असेच म्हणतो. उल्टापुल्टा आणि ऑफिस ऑफिस दोन्ही आवडते होते/आहेत.

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:22
जसपालचा अभिनय लंबरेषेत होता तर पंकज कपूरचा क्षितिजसमांतर. जसपालला फक्त विनोद रस जमायचा तर पंकज वीर, करुण, भीषण, शृंगार इ. प्रकारच्या कुठल्याही रसात अभिनय करू शकायचा. पंकज कपूरच्या अभिनयाची व्याप्ती मोठी होती. म्हणून तो रोजा, एक डॉक्टर की मौत वैगरे चित्रपटांत सुद्धा चमकला. खरोखर गुणी कलावंत. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 12:21
जसपाल भट्टी + ऑफीस ऑफीस + घडलंय बिघडलंय पण मला आवडते. आधी रोज असायचे आता आठवड्यातून एकदाच असते बहुतेक. जबरदस्त विडंबन + राजकारण्यांना टोले. त्यातील आतिषा नाईकचा अभिनय आणि चेहेर्‍यावरील भाव अप्रतिम! शिवाय सतीश तारे + आनंद इंगळे मस्तच. मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 12:29
राजा अन वेताळ पण उत्तम ... वेताळाची कोकणी भाषा दमदार ... (खाल्लस ना श्यान .. चाल्लय मी आता ... खयं काय विचारतय ?) - आनंदवेताळ

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/27/2008 - 20:20
ऑफिस ऑफिस अप्रतिम आहे. प॑कज कपूर आणि त्याची सगळीच टीम लई भारी! आसावरी जोशी, मनोज पाहवा इ. सध्या मात्र एक नवीनच पात्र आले आहे (ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होते) तो फारच बोअर मारतो. अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.) त्याने 'जो जिता वोही सिक॑दर' मध्ये आमिरच्या ढापण्या मित्राचे काम केले होते..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:48
ऑफिस ऑफिस मला आवडायचे. नेहमी बघायचो. नंतर माझ्या ऑफिसच्या कामामुळे वेळ मिळायचा नाही. पण आता त्यात तोच तोचपणा आला असे वाटते. ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होतेह्याचे नाव वृजेश हिरजी. तो तसा चांगला अभिनय करतो पण ह्या धारावाहिका मध्ये बोअर करतो असे मलाही वाटले. अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.) देवेन भोजानी. ह्याने 'देख भाई देख' मध्ये करिमाचे काम चांगले केले होते. देख भाई देख वरून आठवले... शेखर सुमनचा ही कार्यक्रम होता मूवर्स अँड शेकर्स. ह्यातही सुरूवातीला चांगले मनोरंजन होत होते. पण नंतर कंटाळा यायला लागला.

धोंडोपंत गुरुवार, 03/27/2008 - 20:45
जसपाल भट्ट्याच्या विडंबनात्मक कार्यक्रमाची चर्चा, मनोमिसळवर विडंबनाची लाट आलेय आणि आम्ही त्यात वाहून गेलोय, नाकातोंडात पाणी गेलाय वगैरे नक्राश्रुंचे सिंचन न करताही सुरू करता आली असती. जसपाल भट्टी मोठा असेल पण आमच्यासाठी माय मराठीतून लेखन करणारे आमचे या घरातील विडंबनकार जास्त मोलाचे आहेत. एखाद्याची स्तुती करतांना आपल्याच लोकांना हिणविण्याची गरज नाही. मिसळपावावरील केशवसुमार, अविनाश ओगले इत्यादी विडंबनकारांच्या लेखनामुळे आमच्या आयुष्यातील काही क्षण आनंदात गेले हे वास्तव आहे. आम्ही मिसळपावावरील विडंबनकारांचे सदैव ऋणी आहोत. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:50
जसपाल भट्टींचे कार्यक्रम चांगलेच होते. त्यांचा विनोद दर्जेदार असतो. विडंबन असले तरी त्यात एक निखळता असायची. गेल्या २/३ वर्षांत आलेल्या लाप्फ्टर शो, हास्यसम्राट हे जरा पातळी सोडून विनोद करायचे असे वाटले. ह्याबाबत एका वाहिनीवर जसपाल भट्टी ह्यांनी त्यांना सांगितलेही होते की "मी कधी एखाद्याच्या शारीरीक व्यंग किंवा शरीराच्या रचनेवरून कधी विनोद नाही केला."(पक्षी: अदनान सामी) आताही जसपाल भट्टींचे दर्शन होत असते अधून मधून (सिनेमा, कार्यक्रमातून) पण तेवढी मजा नाही येत.

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 15:06
जसपाल भट्टीचे कार्यक्रम मलाही खूप आवडायचे! अर्धा तास अगदी मजेत, निखळ आनंदात जायचा! :) तात्या.

प्राजु Wed, 03/26/2008 - 22:54
जस्पाल भट्टीप्रमाणेच पंकज कपूर चे सुद्धा "ऑफिस ऑफिस" सारखे कार्यक्रम उत्तम असतात. सगळ्या बँका, सरकारी कार्यालयातून चालणारे घोटाळे यावर उत्तम विडंबनात्मक कार्यक्रम सादर करतो पंकज कपूर. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसुनाना गुरुवार, 03/27/2008 - 12:12
असेच म्हणतो. उल्टापुल्टा आणि ऑफिस ऑफिस दोन्ही आवडते होते/आहेत.

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 12:22
जसपालचा अभिनय लंबरेषेत होता तर पंकज कपूरचा क्षितिजसमांतर. जसपालला फक्त विनोद रस जमायचा तर पंकज वीर, करुण, भीषण, शृंगार इ. प्रकारच्या कुठल्याही रसात अभिनय करू शकायचा. पंकज कपूरच्या अभिनयाची व्याप्ती मोठी होती. म्हणून तो रोजा, एक डॉक्टर की मौत वैगरे चित्रपटांत सुद्धा चमकला. खरोखर गुणी कलावंत. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 12:21
जसपाल भट्टी + ऑफीस ऑफीस + घडलंय बिघडलंय पण मला आवडते. आधी रोज असायचे आता आठवड्यातून एकदाच असते बहुतेक. जबरदस्त विडंबन + राजकारण्यांना टोले. त्यातील आतिषा नाईकचा अभिनय आणि चेहेर्‍यावरील भाव अप्रतिम! शिवाय सतीश तारे + आनंद इंगळे मस्तच. मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 12:29
राजा अन वेताळ पण उत्तम ... वेताळाची कोकणी भाषा दमदार ... (खाल्लस ना श्यान .. चाल्लय मी आता ... खयं काय विचारतय ?) - आनंदवेताळ

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/27/2008 - 20:20
ऑफिस ऑफिस अप्रतिम आहे. प॑कज कपूर आणि त्याची सगळीच टीम लई भारी! आसावरी जोशी, मनोज पाहवा इ. सध्या मात्र एक नवीनच पात्र आले आहे (ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होते) तो फारच बोअर मारतो. अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.) त्याने 'जो जिता वोही सिक॑दर' मध्ये आमिरच्या ढापण्या मित्राचे काम केले होते..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:48
ऑफिस ऑफिस मला आवडायचे. नेहमी बघायचो. नंतर माझ्या ऑफिसच्या कामामुळे वेळ मिळायचा नाही. पण आता त्यात तोच तोचपणा आला असे वाटते. ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होतेह्याचे नाव वृजेश हिरजी. तो तसा चांगला अभिनय करतो पण ह्या धारावाहिका मध्ये बोअर करतो असे मलाही वाटले. अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.) देवेन भोजानी. ह्याने 'देख भाई देख' मध्ये करिमाचे काम चांगले केले होते. देख भाई देख वरून आठवले... शेखर सुमनचा ही कार्यक्रम होता मूवर्स अँड शेकर्स. ह्यातही सुरूवातीला चांगले मनोरंजन होत होते. पण नंतर कंटाळा यायला लागला.

धोंडोपंत गुरुवार, 03/27/2008 - 20:45
जसपाल भट्ट्याच्या विडंबनात्मक कार्यक्रमाची चर्चा, मनोमिसळवर विडंबनाची लाट आलेय आणि आम्ही त्यात वाहून गेलोय, नाकातोंडात पाणी गेलाय वगैरे नक्राश्रुंचे सिंचन न करताही सुरू करता आली असती. जसपाल भट्टी मोठा असेल पण आमच्यासाठी माय मराठीतून लेखन करणारे आमचे या घरातील विडंबनकार जास्त मोलाचे आहेत. एखाद्याची स्तुती करतांना आपल्याच लोकांना हिणविण्याची गरज नाही. मिसळपावावरील केशवसुमार, अविनाश ओगले इत्यादी विडंबनकारांच्या लेखनामुळे आमच्या आयुष्यातील काही क्षण आनंदात गेले हे वास्तव आहे. आम्ही मिसळपावावरील विडंबनकारांचे सदैव ऋणी आहोत. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:50
जसपाल भट्टींचे कार्यक्रम चांगलेच होते. त्यांचा विनोद दर्जेदार असतो. विडंबन असले तरी त्यात एक निखळता असायची. गेल्या २/३ वर्षांत आलेल्या लाप्फ्टर शो, हास्यसम्राट हे जरा पातळी सोडून विनोद करायचे असे वाटले. ह्याबाबत एका वाहिनीवर जसपाल भट्टी ह्यांनी त्यांना सांगितलेही होते की "मी कधी एखाद्याच्या शारीरीक व्यंग किंवा शरीराच्या रचनेवरून कधी विनोद नाही केला."(पक्षी: अदनान सामी) आताही जसपाल भट्टींचे दर्शन होत असते अधून मधून (सिनेमा, कार्यक्रमातून) पण तेवढी मजा नाही येत.
लेखनविषय:
सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी). पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते.

दररोज सकाळी सायंकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी दुसर्‍या दिवसापासुनच

विजुभाऊ ·

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 14:54
क्या बात है... क्लास! :) सहा महिन्यांपेक्षा, दुसर्‍याच दिवशी अनुभव देणारं हे इंग्रजी स्तोत्र मला आवडलं! मीदेखील आजपासून म्हणत जाईन..:) तात्या.

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:04
दररोज सायंकाळी शुचिर्भुत होऊन (किंवा न होता) पिणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी त्याच क्षणापासुन ... काही म्हणायची बिणायची गरज नाही .. इंग्रजी तर नाहिच नाही ....

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 15:20
त्या स्तोत्राचा मराठी तर्जुमा हा असा हे परमात्म्या.....जे मी घडवु शकतो...धैर्य दे ते करण्यासाठी हे परमात्म्या.......जे मी घडवु शकत नाही ....दे शक्ति ते सहन करण्या आणि सर्वात महत्वाचे... हे परमात्म्या......काय घडवु शकतो...काय नाही ....दे समज ते उमजण्याची

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:24
तुम्ही तर एकदम येशु ख्रिस्ताच्या थाटात उत्तर दिले ... आपण तर फॅनच झालो बुवा तुमचे ... स्वगतः आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय. अवांतरः आनन्द यात्रीजी हे आनंदयात्री किंवा आंद्या किंवा अगदीच आंद्या फोकलिच्या (कोकण फेम) असे लिहिले तर आमची आनंदयात्रा सफल होइल. जी वैगेरे लावले की उगाचच पारलेचा क्षुल्लक पुडा झाल्यासारखा वाटते.

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 15:32
अरे असे भांडू नका रे! :) असो, येशू व गणपती तुम्हाआम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो... आपला, तात्या ख्रिस्त!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:41
तात्या ख्रिस्त .... आम्ही "तात्याकाम जाबाली" वाचल्यावर पण पोट धरधरुन हसलो होतो :) बाकी विजुभाउनी डिप्लोमसी केली ... त्यांचा मुळ प्रतिसाद संपादित केला ... आमच्या प्रत्युत्तरातली हवाच घालवली !!

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 01:38
तात्या ख्रिस्त!?? अहो तात्या, आता मग राजस्थानात थोडे दिवस जाऊ नका. नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली आहे तिथे.. :)

धमाल मुलगा Wed, 03/26/2008 - 15:40
वा विजुभाऊ, बखरी लिहिता लिहिता इकडेही सिध्दहस्त? क्या बात है! Oh God Please Give me Wisdom to know the difference..... ह्याची मात्र निता॑त गरज आहे बॉ आमच्यासारख्या पामराला! >>आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय. आ॑द्या माझा पण तोच अ॑दाज आहे :-)) तात्या ख्रिस्त ???? हा हा हा...काय काय म्हणून करेल हा इसम....धन्य आहात तात्याबा! आपला, - से॑ट पीटर ध मा ल.

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 08:06
माझेही गुरुदेव श्री. अरोडा मरोडा तेल लगाके ***, ह्यांनी मला खालील प्रार्थना सुचवली आहे.. मी ती रोज म्हणतो.. (भाषांतर मुद्दामच केलेले नाही)) सांगसांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे रोज सकाळी १०८ वेळा म्हणावे. कॅन्सर, हृदयविकार, वगैरे सगळे बरे होतात. नपुसंकतेसाठी मात्र हा मंत्र उपयोगाचा नाही. त्याचा मंत्र सार्वजनिक संकेतस्थळांवर लिहिण्यासारखा नाही. सर्व गुरुदेवांनी त्यासाठी माझ्याशी व्यनि ने संपर्क साधावा. - (व्याघ्रपुरस्कर्ता) सर्किट

ठणठणपाळ गुरुवार, 03/27/2008 - 21:25
या चर्चेवरुन मला smsवर आलेला एक जोक आठवला. सिद्धिविनायक मंदिरासमोर रोज हा मंत्र म्हणा. एका महिन्यात श्रीमंत होण्याची गॅरेंटी. मंत्र असा: ...भगवानके नाम पे दे दे बाबा

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 14:54
क्या बात है... क्लास! :) सहा महिन्यांपेक्षा, दुसर्‍याच दिवशी अनुभव देणारं हे इंग्रजी स्तोत्र मला आवडलं! मीदेखील आजपासून म्हणत जाईन..:) तात्या.

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:04
दररोज सायंकाळी शुचिर्भुत होऊन (किंवा न होता) पिणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी त्याच क्षणापासुन ... काही म्हणायची बिणायची गरज नाही .. इंग्रजी तर नाहिच नाही ....

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 15:20
त्या स्तोत्राचा मराठी तर्जुमा हा असा हे परमात्म्या.....जे मी घडवु शकतो...धैर्य दे ते करण्यासाठी हे परमात्म्या.......जे मी घडवु शकत नाही ....दे शक्ति ते सहन करण्या आणि सर्वात महत्वाचे... हे परमात्म्या......काय घडवु शकतो...काय नाही ....दे समज ते उमजण्याची

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:24
तुम्ही तर एकदम येशु ख्रिस्ताच्या थाटात उत्तर दिले ... आपण तर फॅनच झालो बुवा तुमचे ... स्वगतः आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय. अवांतरः आनन्द यात्रीजी हे आनंदयात्री किंवा आंद्या किंवा अगदीच आंद्या फोकलिच्या (कोकण फेम) असे लिहिले तर आमची आनंदयात्रा सफल होइल. जी वैगेरे लावले की उगाचच पारलेचा क्षुल्लक पुडा झाल्यासारखा वाटते.

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 15:32
अरे असे भांडू नका रे! :) असो, येशू व गणपती तुम्हाआम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो... आपला, तात्या ख्रिस्त!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Wed, 03/26/2008 - 15:41
तात्या ख्रिस्त .... आम्ही "तात्याकाम जाबाली" वाचल्यावर पण पोट धरधरुन हसलो होतो :) बाकी विजुभाउनी डिप्लोमसी केली ... त्यांचा मुळ प्रतिसाद संपादित केला ... आमच्या प्रत्युत्तरातली हवाच घालवली !!

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 01:38
तात्या ख्रिस्त!?? अहो तात्या, आता मग राजस्थानात थोडे दिवस जाऊ नका. नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली आहे तिथे.. :)

धमाल मुलगा Wed, 03/26/2008 - 15:40
वा विजुभाऊ, बखरी लिहिता लिहिता इकडेही सिध्दहस्त? क्या बात है! Oh God Please Give me Wisdom to know the difference..... ह्याची मात्र निता॑त गरज आहे बॉ आमच्यासारख्या पामराला! >>आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय. आ॑द्या माझा पण तोच अ॑दाज आहे :-)) तात्या ख्रिस्त ???? हा हा हा...काय काय म्हणून करेल हा इसम....धन्य आहात तात्याबा! आपला, - से॑ट पीटर ध मा ल.

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 08:06
माझेही गुरुदेव श्री. अरोडा मरोडा तेल लगाके ***, ह्यांनी मला खालील प्रार्थना सुचवली आहे.. मी ती रोज म्हणतो.. (भाषांतर मुद्दामच केलेले नाही)) सांगसांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे रोज सकाळी १०८ वेळा म्हणावे. कॅन्सर, हृदयविकार, वगैरे सगळे बरे होतात. नपुसंकतेसाठी मात्र हा मंत्र उपयोगाचा नाही. त्याचा मंत्र सार्वजनिक संकेतस्थळांवर लिहिण्यासारखा नाही. सर्व गुरुदेवांनी त्यासाठी माझ्याशी व्यनि ने संपर्क साधावा. - (व्याघ्रपुरस्कर्ता) सर्किट

ठणठणपाळ गुरुवार, 03/27/2008 - 21:25
या चर्चेवरुन मला smsवर आलेला एक जोक आठवला. सिद्धिविनायक मंदिरासमोर रोज हा मंत्र म्हणा. एका महिन्यात श्रीमंत होण्याची गॅरेंटी. मंत्र असा: ...भगवानके नाम पे दे दे बाबा
मला माझ्या सरानी (डॉ. अरोरा ) एक प्रार्थना शिकवली होती. त्यावेळी त्यानी मला सांगितले होते की ही प्रार्थना तू रोज दोनदा अर्थ लक्षात घेउन म्हंटली तर तू सर्व त्रासांमधुन मुक्त होशील आनन्दी होशील्...मला त्याचा अनुभव आला आहे.

अकबर द ग्रेट.....मग राणा प्रताप कोण?......गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?

विजुभाऊ ·

प्रियाली Wed, 03/26/2008 - 14:33
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही. जगात काहीच व्यक्तींना "द ग्रेट" या संबोधनाने संबोधले जाते. जसे, सायरस द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट अशोका द ग्रेट कॅथरीन द ग्रेट अकबर द ग्रेट याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. अकबराला शहनशाह ए आजमचा किताब होता. त्याचे भाषांतर पाश्चात्यांनी "द ग्रेट" असे केले असावे. राणा प्रताप आणि गुरू गोविंद यांना त्यात खेचून देशद्रोहाची पदवी लागते का असे पाहणे अनावश्यक आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रियाली Wed, 03/26/2008 - 14:50
अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"
तसे असल्यास त्याला इंग्रजांकडून "द ग्रेट" चा किताब लागणे शक्य आहे कारण शहनशाह ए आजममुळे झाले असते तर अकबर द ग्रेट आणि औरंगजेब द ग्रेटही व्हायला हवा. पण, हे सर्व मुद्दे बिनकामाचे आहेत. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या प्रमाणे नाव ठेवण्याने किंवा नाव देण्याने व्यक्तीला लोक पारखत नाहीत.

In reply to by प्रियाली

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 14:48
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? मला यावरुन नाना पाटेकरचा एक संवाद आठवला तुम्हारे बडे होनेसे मै छोटा तो नही होता हुं

In reply to by विजुभाऊ

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 03:03
विजुभाऊ, हे बाकी बरं आहे हां!! वर प्रश्न पण तुच विचारलास आणि खाली उत्तर पण तूच दिलेस?? ह्या चर्चेतुन नक्की काय हवे आहे?

In reply to by प्रियाली

चित्तरंजन भट गुरुवार, 03/27/2008 - 14:11
याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. ह्या 'ग्रेटनेस' बाबत अशोक आणि अकबर दोन राजांची बरेचदा तुलना केली जाते. ह्या दोघांचे एका विशाल मोठ्या भूभागावर छत्र होते हे दोघांना महान म्हणण्यामागचे कारण नक्कीच नाही. (विजूभाऊ, अकबर हा शब्द अरबी आहे. कबीर आणि अकबर भाऊ भाऊ) अकबरापेक्षा औरंगजेबाचे राज्य मोठे होते, असे वाटते. [मोगल साम्राज्याच्या अस्ताला औरंगजेबापासून सुरुवात झाली असे म्हणतात. मोगलांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, पण नंतर त्यांना त्याचे प्रशासन जमले नाही. व्यवस्था कोलमडून पडली. सरदार, सुभेदार हळूहळू जवळपास स्वतंत्र आणि शिरजोर होऊ लागले (हेच नंतर मराठ्याच्या इतिहासात झाले), वगैरे वगैरे अनेक कारणं असावीत, आहेत.] ह्या दोघांचा मुत्सद्दीपणा, सर्व जातीजमातींना, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण (अशोकाचा 'धम्म' आणि अकबराचा दीन-ए-इलाही ) आदी अनेक गोष्टी त्या मागे असाव्यात, आहेत. अशोकाच्या साम्राज्यात खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्याची घडी (प्रशासकीय बिशासकीय) बसली आणि अकबराच्या काळात मोगल साम्राज्याची (अकबराचे महसूल प्रशासन वगैरे वगैरे). ही कारणे देखील असावीत. चूभूद्याघ्या. तूर्तास एवढेच. अवांतर: इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?

In reply to by चित्तरंजन भट

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 15:13
द ग्रेट ही उपाधी नेमकी का लागते ते कळत नाही कारण सायरस आणि अलेक्झांडरचे प्रशासन उत्कृष्ट नव्हते. या व्यक्तींना त्यांच्या इतिहासात "महान" संबोधले गेले (अनेक कारणांनी - राज्यविस्तार, प्रशासन इ. इ.) हे ही एक कारण असू शकेल. चू. भू. द्या. घ्या.
इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?
उत्तम सल्ला! तेच करते आहे. ;-)

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 14:40
सनातन वाले म्हणतात : ५ हजार हिंदु स्त्रियांना जनानखान्यात ठेवणारा, ३० हजार हिंदूंची कत्तल करण्याचे आदेश देणारा व १७ हजार राजपूत स्त्रियांना जोहार करण्यास भाग पाडणारा अकबर चांगला व सहिष्णू कसा, हे प्रथम स्पष्ट करावे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 15:06
संबंध काय? प्रेषक प्रियाली ( बुध, 03/26/2008 - 14:33) . एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही प्रियाली ताइ तुमचा ईतिहास एक तर कच्चा तरी असावा अथवा उत्तर भारतातल्या भैय्यांच्या कडून तुम्ही ईतिहास शिकला असावा. स्वराज्या साठी लढणारा एक एक मावळा ( इब्राहीम खान ( तोफखाने वाला)सुद्धा) हा देशप्रेमी होता.....स्वराज्याविरुद्ध लढणारा एक एक माणूस राष्ट्रद्रोही होता...अशा जयचंदांनी /खंडोजी खोपड्यानी / ह्रजोजी राजे महाडीकानी आपली भारत भू भरलेली आहे. जलालाउद्दीन बाबर कोण तो कझाकिस्तान मधुन येतो काय आणि या खंडप्राय देशात राज्य करतो काय? सारे च नवल आहे....... एक गोष्ट लक्षात घेतली तर याचा उलगडा होतो आजही या देशात अकबर द ग्रेट या नावाचा जयघोष होतो त्यावर सिनेमा निघतो. याच उत्तर भारतातल्या भैय्यांनी भारताच्या इतिहासात घोडचुका केलेल्या आहेत. त्यानी आमच्या शिवाजी ला किरकोळ लुटारु म्हण्टले आणि त्याचीच तळी उचलणार्‍या नेहरुनी लिहीलेला चुकीचा ईतिहासाचे आज आम्ही गोडवे गातो आणि अकबराला ग्रेट म्हणतो

In reply to by विजुभाऊ

प्रियाली Wed, 03/26/2008 - 15:37
आपल्यासारख्या किंवा सनातन धर्मीयांसारख्या थोर इतिहासकारांची शिकवणी न मिळाल्याने माझा इतिहास कच्चाच राहीला. :))))))))

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 16:26
तुम्ही खरे सांगता असे मी मानतो..पण हा ईतिहास आपल्या वाचनातच येत नाही...अन आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. माझा मूळ मुद्दा हाच आहे.....कोणतीही शहानीशा न करता आपण इतिहास स्वीकारतो..... आपली बुद्धी आपण गहाण टाकतो..... शूर वीर राजस्थान चे आपण कौतुक करतो....त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे इमारतींचे कौतुक करतो.पण आपण हे लक्षात घेत नाही की राजस्थानातील बरेचसे किल्ले टिकले आहेत ते न लढवले गेल्यामुळे च्..एखादा राणा प्रताप....चमकुन जातो...त्याचा चितोड्चा किल्ल त्याची राजधानी सुद्धा बदलते.....एखादा प्रुथ्वीराज चौहान्.त्याची राजधानी दिल्ली होती हे ही आपण विसरतो एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) आणि कोणीतरी सांगितले म्हणुन अकबराला ग्रेट ठरवतो..... नाही तरी देखल्या देवाला दंडवत घालणे हा आपल्या इथलाच वाग्् प्रचार आहे

In reply to by विजुभाऊ

एक म्हणजे जेत्यानी इतिहास लिहीण्याची पद्धत आहे. त्यामुळे अकबर द ग्रेटच होणार. आणि आपल्या सारखी आंधळी मंडळी त्यालाच सत्य मानून, जो कोण अभ्यासपूर्ण विधाने करतो त्याला 'सनातन' वाले किंवा 'जातीयवादी' म्हणणार. विजुभाऊ आपल्या मुद्द्यशी मी सहमत आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by विजुभाऊ

विकेड बनी गुरुवार, 03/27/2008 - 06:40
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ! विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!

In reply to by विकेड बनी

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 15:28
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ!
परतिसाद लय भारी.
विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!
शहमात हाये!! धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रेमसाई Wed, 03/26/2008 - 17:12
मित्रानो तो चुकुन म्हणाला असेल अकबर द ग्रेट त्याच मनाला लावुन घेउ नका अकबर द ग्रेट होउ शकतो का?

Ithe mi vachalele thode sandharbha mala dyavese wattat. Abkar ha tyachya hindu sahishnutate baddal barach prasidhha aahe. Jya rajya chi bahunskhya praja hindu aahe ani jachya karacha (taxes) ek motha hissa hindu praje kadun yet aahe asa raja jar hindunprati sahishnu asel tar tyaat naval watanya joge kahi nahi. Pan jyacya rajyat bahusankhya praja musalman nahi, jyachya karacha agdi thoda hissa susha musalmankadun yet nahi, jyache mukhya sardar musalman nahit (kahi apavad wagalta) ashya shivchhatrapatini muslim sahishnu asana kautukachi bab aahe. (He vichar maze nasun Narhar Kurundakarache aahet. Pan mi tari yachyashi purna sahamat aahe) Ata thodasa marathyan vishayi. Shivaji chya kalat jari marathe swatantrysathi ladhale tari peshwai chya kalat marathyanchi pratima chorala lajwel ashich hoti. Paishansathi konalahi gadiwar basavanare te marathe ashi prasiddhi shinde ani holkarani milavili hoti (panipatachya ladhait marathyana uttaretlya ekahi rajachi madat milali nahi yache ata aashcharya watayala nako). Ani desha baddal mhanal tar tevachya eka tari satthechya manat Bharat desh ashi sadhi sankalpana tari hoti kay ya baddal mazya manat shanka aahe. deshdrihi asayala aadhi desh asayla hava nahi ka? jar Akabar ani Rana pratap yanche desh evgvegale astil tar te ekmekanche shatru hotil deshdrohi nahit (Devanagari lipi tun na lihilyabaddal kshmaswa.)

In reply to by अभिषेक पटवर्धन

चतुरंग Wed, 03/26/2008 - 20:53
कळफलक सोपा आहे. चुका चालतात पण लिहिल्याशिवाय सुधारणा नाही. अहो आपल्यासारख्या मराठी लोकांनी मराठी संकेतस्थळावर मराठीतून न लिहिणे म्हणजे त्या स्थळाचा अपमान आहे असे मी मानतो. स्पष्ट प्रतिपादनाबद्दल राग नसावा. मिसळीची तर्री थोडी लागते कधीकधी!;) चतुरंग

सर्वसाक्षी गुरुवार, 03/27/2008 - 00:16
अहो विजुभाऊ, जर तुम्हाला निधर्मि, उदात्त विचारसरणीचे, पुरोगामी, सहिष्णु व ज्ञानी म्हणुन ओळखले जावेसे वाटत असेल, पुरस्कार, मान-सन्मान वगैरे हवे असतील तर अकबर, औरंगजेब, अल्लादिन खलजी वगरेंचे गुणगान सुरू करा! उगाच राणा प्रताप, गुरू गोविंदसिंगजी, शिवराय वगैरें संकुचित विचारसरणीच्या लोकांचे फालतु कौतुक करू नका. झालेच तर ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी यांच्यातील काही वैगुण्ये शोधुन काढा. अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! ज्याच्या बाजुने प्रत्यक्ष हिंदुस्थानी प्रजा कडाक्याने झुंजते आहे तो अकबर ग्रेटच असला पाहिजे की:)) इंग्रज सरकार किती न्यायी व दयाळु होते याचा गोडवा गाणारे काय कमी आहेत का? अहो झाशीवाली स्वार्थी होती, ती देशभक्त वगैरे नसून आपल्या गादीसाठी लढली; १८५७ चे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्यसमर नसून केवळ काही शिपायांच्या असंतोषाचे परिणाम होते असे म्हणणारे महाभाग आपल्या देशात आहेतच. आता चितोडच्या किल्ल्यावर पोटासाठी स्थलदर्शकाचे काम करणारे भले सांगोत की ' विलासी राजमहाल पाहायचे असतील तर जयपूरला जा! इथे पाहायला मिळतील ते उघडे पडलेले विदिर्ण भग्नावशेष, कारण इथला प्रत्येक वीर बरबाद होईपर्यंत लढला; आपल्या घरच्या स्त्रिया सम्राटांना भोगायला देउन महालात राहण्यापेक्षा इथले मेवाडी चितोड्-चितोड करीत लढत मेले'

In reply to by सर्वसाक्षी

विकेड बनी गुरुवार, 03/27/2008 - 14:56
>>अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! काय म्हणता? मोगल अकबराला "ग्रेट" म्हणून गेले? त्यांना इंग्लिश येत होतं? वा! वा!! आमच्या "ईईईईई"तिहासविषयक सॉरी! भाषाविषयक ज्ञानात मोलाची भर हो!

In reply to by विकेड बनी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 19:31
मोघलाना इंग्लिश नक्की येत असणार. नाहीतर आपल्या आत्ताच्या इतिहासकारानी त्यांची बाजू काय उगाच घेतली का? उद्या आपले इतिहासकार हे ही म्हणतील की मोघलाना काय पण अलेक्झांडर्(अलक्षेंद्राला) ला पण इंग्रजी येत होते. असे लिहील्याशिवाय निधर्मी भारतात पुरस्कार मिळत नाही. पुण्याचे पेशवे

झुमाक्ष गुरुवार, 03/27/2008 - 04:38
१. अल्लाउद्दीन खिल्जी २. शेरशहा सुरी ३. बाबर ४. अकबर ५. राणा प्रताप ६. औरंगजेब ७. शिवाजी (चुकलो! छत्रपती शिवाजी महाराऽऽऽज!!! की जय!!!!!!) ८. पेशवे ९. इंग्रज १०. झांशीचीं राणीं हम्म्म्म्... आपले बापूजी कोठें राहिलें बरें? त्यांनाहीं आणूयांत, म्हणजे भारताचां समग्र इतिहास (नव्हे, ईतिहास) इथेंच उरकून टांकूं! (मध्ये भगतसिंगांनाही आणावयांस हरकत नसावीं. आणि झांशीचीं राणीं, भगतसिंग वगैरे 'द ग्रेट' म्हटल्यावर बापूजी आपोआपच 'व्हिलन', नव्हेंत कांय?) - झुरळ मारणारा क्षत्रिय.

गृहिणि गुरुवार, 03/27/2008 - 04:54
असा (गैर)समज आहे कि अकबर हा सर्वधर्मसमभाव ह्या तत्वावर विश्वास ठेवणारा होता. कदाचित ह्या कारणास्तव त्याला अकबर द ग्रेट म्हंटले गेले. हा अत्यंत चुकिचा दृष्टिकोण नक्कि कोणि प्रचलित केला माहिति नाहि पण हा प्रचार खोटा आहे हे नक्कि. निपक्षपातिपणे फारतर एवढेच म्हणता येइल कि अकबराला सबंध भारत आपल्या अधिपत्याखालि आणायचा होता त्यासाठि त्यानि हिंदु आणि मुसलमान अश्या दोन्हि प्रकारच्या राजसत्तांवर हल्ले केले. पण एवढ्या जोरावर त्याला श्रेष्ठ समजायचे म्हणजे बुश साहेबांनि सद्दाम ला सत्तेवरुन दुर केले त्यामुळे ते थोर आहेत असे समजण्यासारखे आहे.

धनश्रीदिनेश गुरुवार, 03/27/2008 - 05:32
i m sorry i tried to write in marathi but not able to write some words are difficult for me. marathi manoos khot pahuhi shakat nahi tasach pachau shakat nahi. he aapalya raktatach aahe. koni kiti aawaz kela tarihi AKBAR THE GREAT houch shakat nahi . he wisarun kas chalel JODHAAKBAR ha cinema marathi mansaans kadhala aahe, tyala ka underestimate karat aahot. he dusara koni kela aasat tar tyala bakichyani kiti uchalun dharala aasta. SHIVAJI MAHARAJ great hote , aahet karan tyani lokanchy manawar rajya kela , lokawar nahi . marathi asmita moden pan waknar nahi MAZ MARATHIPAN MAZYA KARYATUN VYAKTA VHAWE DUSARYALA KHALIPANA DAKHAWNYAT NAHI '' JAI MAHARASHTA ''

In reply to by धनश्रीदिनेश

चतुरंग गुरुवार, 03/27/2008 - 06:59
आपण माझी वरील प्रतिक्रीया वाचलेली दिसत नाही. हे मराठी संकेतस्थळ आहे कृपया मराठीतून लिहा. मोडकेतोडके असले तरी चालेल. चतुरंग

In reply to by धनश्रीदिनेश

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/27/2008 - 09:14
चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे टंकलेखन थोड्याशा सरावाने जमते. आपण रोज अर्धा तास कळफलकाशी खेळलात कि महिन्याच्या आत जमेल. प्रयत्न व सातत्य ठेवा.मला स्वतःला अजिबात टंकता येत नव्हते. प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 11:31
प्रियाली प्राजु ने मला एक व्य नी पाठवले त्याला मी दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो आहे. मी तुमचा इतिहास कच्चा आहे असे म्हंटलेले नाही "कच्चा तरीअसावा असे" म्हंटले आहे .असो... माझा मुद्दा होता अकबराला ग्रेट म्हणताना बाकी इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहीजे..........इतकेच बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी प्राजु च्या व्य नीला माझे उत्तर.............. प्राजु सल्ल्याबद्दल धन्यवाद्...मला कोणाला नाव ठेवायचे नव्हते..मी फक्त आपण अकबराबद्दल आपण त्याला ग्रेट का म्हणतो असे विचारले होते. त्याला प्रियाली ने खूपच कॅजुअल उत्तर दिले... अकबराला उगीचच मोठे केले जाते आणि ते तसे करताना आपण आपल्याच शूर योद्ध्याना विसरतो.असे मला म्हणायचे होते. अकबराला थोर म्हणायला माझी हरकत नाही ( तसे करणारा मी कोण) आपण सगळेच जण चुकीचा इतिहास शिकतो कालांतराने तेच खरे वाटु लागते... उदा: ताजमहाल मुमताझ च्या प्रेमाखातर बांधला...खरी गोष्ट अशी आहे की मुमताझ वयाच्या ३३व्या वर्षी मेली...३३ व्या वयापर्यन्त तीची १९ बाळंतपणे झाली( इतिहासात ही नोन्द आहे)..ती प्रथम बुर्हाणपुर मधे पुरली गेली. नन्तर तीच्या शवा ला ताझमहाल मधे पुरले गेले ( ?) ते ही दुसर्‍या मजल्यावर ( कबर दुसर्‍या मजल्यावर्?. हे सुद्धा इतिहासात नमुद आहे) दुसरे उदाहरण : छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. थोरातांच्या कमळा या गोष्टीमुळे..तीने जीव दिला असेही सांगतात्...वस्तुस्थिती अशी आहे की.....छ. संभाजी महाराज १६९२ मधे मारले गेले.....पाचाड ला थोरातांच्या कमळा हीची समाधी आहे त्यावर तारीख आहे १६९८ ची....... हा इतिहास आपल्याला माहीतच नसतो. माझे म्हणणे इतकेच की एखाद्याचे नाव सोन्या असले म्हणुन त्याला सोन्याचा पुतळा मानु नये.... परखड भाषेत सांगण्यामुळे आपल्या तसेच आपल्या मैत्रीणीच्या भावना दुखवल्या गेल्या असतील मी समजु शकतो......... कळावे लोभ असावा... विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 14:03
बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी
प्राजु माझी मैत्रिण आहेच. तिने माझी बाजू उचलून धरली असणार तेव्हा तिला धन्यवाद. माझ्या भावना अजिबात दुखावल्या गेलेल्या नाहीत. :-) आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली. बाकी, चालू दे!

In reply to by प्रियाली

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 14:33
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मला या वाक्याचा खेद झाला.........असो.इतिहास हा इतिहास असतो..... फक्त त्यावर कोणतेही मुलामे चढवु नयेत .अर्थात असा इतिहास दुर्मीळच.... चितोड गडावर असा एक विजय्स्तम्भ आहे. तिथे सती जोहार यांचा उदोउदो केलाजातो...अल्लाउद्दीन खिलजी ची कथा सांगतात ती पद्मिनी राणी चित्तोड मधे कधी नव्हती असेही सांगतात. खरे खोटे इतिहास जाणे. तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही..... काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही... असो .............

In reply to by विजुभाऊ

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 14:41
तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही.....
आँ! तो कशाबद्दल?
काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही...
आता कितीवेळा सांगू की माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत? :-) कृपया, माझ्या भावना इतक्या स्वस्त नाहीत की काही क्षुल्लक कारणाने दुखावल्या जाव्यात याची नोंद घ्यावी! तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!

In reply to by प्रियाली

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 15:17
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मलाही........ तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! चला एकुण प्रकराणातुन विनोद निर्मिती झाली हे काय कमी आहे ...........प्रसंगी अखंडीत विनोदीत जावे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 15:21
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! अहो विजूभाऊ, मला इतिहासातलं काहीच समजत नाही, तेव्हा उगाच मला तुमच्यात खेचू नका. तुमचे विनोद चालू द्यात, आपल्याला का बी देणंघेणं नाही.. :) आपला, तात्या द ग्रेट!

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 10:47
छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. कोणताही ऐदी आणि लंपट माणूस जिवंतपणी औरंग्याने त्यांचे जे हाल केले ते त्यांच्यासारखे हूं की चूं न करता सहन करू शकला नसता. मी वाचले की औरंग्याने त्यांची कातडी सोलली, डोळे काढले, हात छाटले इ.इ. (अर्थात माझ्या ह्या वाक्याला इथले स्वघोषित इतिहासकार पुरावा मागतील यात शंका नाही पण मी बाबासाहेब पुरंदर्‍यांकडे पुरावा न मागता त्यांच्या लेखनावर डोळे झाकून बिनदिक्कत विश्वास ठेवते). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 12:44
तेजखान भाऊ भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ... हो केवळ मराठी लोकांचा नव्हे तर सार्‍या भारताचा.आजही ते तेच करतात्...रोजच्या बातम्या पहा...काय काय दिवे पाजळतात भय्ये पत्रकार .... आजही ते छ. शिवाजी हे दख्खनचे लुटारु होते म्हणुन सांगतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगझेबा नन्तर चा काळ दाखवताना ते दिल्ली वर कधी मराठे लुटारुं सारखे हल्ले करायचे असेच सांगतात.( खरे तर मराठे पानपतात दिल्ली करांच्या रक्षणार्थ गेले होते) नेहरुं " डिस्कवरी ऑफ ईंडीया" शिवाजी ला लुटारु ठरवतात आणि अजुनही उत्तरेमधे हेच शिकवतात भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ...... हो.... बादशाह आणि त्यांचे नबाब यांची जी हुजुरी करण्यात हयात गेली त्या सर्वांची.........त्याना काय कळणार आमच्या व्यथा... दिल्ली मधे औरंगझेब रोड असे नाव वाचल्यावर माझ्या डोक्यात क्षणभर तिढीक उठली होती.... ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात? मराठी वीरांबद्दल बोललो की मी संकुचीत प्रांतवादी ठरतो अन मोघलांचे गोडवे गाईले की मग चांगला ठरतो् हे असे का? असा लाळ घोटे पणा न जमणारा.....आपला संकुचीत प्रांतवादी .... ...विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 14:16
ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात?
या बद्दल मलाही कुतुहल आहे. संशोधनाच्या नजरेतून का बरे उघडता येउ नयेत. हिंदुस्थानात राहून आपल्यालाच का संकोच वाटावा असे करण्यात.

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 15:47
नक्की कोणाला शिव्या द्यायच्या आहेत तुम्हाला विज्जुभाऊ? मुसलमान की भैय्ये की बिहारी की इंग्रज... (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 18:09
अवांतर - (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू 'डोक्याची मंडई होणे' हा वाक्प्रचार मनापासून आवडला! :) असो, हे अवांतर होते, बाकी चालू द्या! इतिहास या विषयाचा आमचा नगण्य अभ्यास आहे.. तात्या.

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 16:42
मत्प्रिय.धम्मकलाडवा: मुसलमान भैय्ये बिहारी इंग्रज...माझे या कोणा ही बद्दल काहीच म्हणणे नाही. मी फक्त इतिहासाचा विपर्यास करण्याबद्दल लिहीले आहे... मला तुझे म्हणणे पटते ...तुझ्या डोक्याची खरोखरच मंडै झाली आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" या बाद्दल विचारशील तर.. माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे.... दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यावर बोलायला हवेच की

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 23:27
माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे....
मत्प्रिय विज्जुभाउ, कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद... धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आंबोळी गुरुवार, 03/27/2008 - 19:42
गेल्या १० -१२ प्रतिक्रिया ठळक अक्षरात लिहिल्याने तुम्ही लोक भान्डत आहात कि चर्चा करत आहात तेच कळत नाही. इतिहासाचा विपर्यास करनार्यान्चा धिक्कार असो | (इतिहास प्रेमी) आम्बोळी

आंबोळी गुरुवार, 03/27/2008 - 19:44
माझी प्रतिक्रियासुध्धा ठळक झाली.... पूर्व्परिक्षणात ति ठळक दिसत नाही.... तात्या/निलकान्त इकडे लक्ष द्या.....

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 19:49
इतिहासाचा विपर्यास ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे. मराठी किल्ले पेशवाई पर्यंत एकदम व्यवस्थित होते. नंतर ते तोफा लावून ब्रिटीशांनी पाडले कारण, मराठी माणूस लढवय्या होता, दौलत लुटली गेली तरी किल्ल्यावर उपाशीपोटी राहून लढला असता. मुरारबाजीने लढवलेला 'पुरंदर' आणि त्याचा लढा या गोर्‍यांनी पाहीलेला होता. अर्थात किल्ले पाडूनही साहेबाला काही फायदा झाला नाही कारण किल्ले नसलेल्या महाराष्ट्राने त्यानंतरही अनेक लढवय्ये निर्माण केले. लो. टिळक, सावरकर, कान्हेरे, भाई कोतवाल इतरही अनेक हुतात्मे नावे घ्यावी तेवढी कमीच. पण साहेबाने जाताना भारतीय लोकांचा बुध्दीभेद केला हेही तितकेच खरे. त्यामुळे आपल्या चांगल्या गोष्टी आपण अजूनही ओळखू शकलो नाही असे वाटते. पुण्याचे पेशवे

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 21:48
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 09:56
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? इतिहास आठवा स्वतः थोरल्या आबासाहेबानी संभाजी राजाना एकुण ५ वेळा बादशहाच्या चाकरीत रुजु केले होते....संभाजी राजाना पंच हजारी मनसबदारी होती... हो...स्वतः संभाजी राजाना सुधा त्या प्रसंगाबद्दल असे वाटत होते..... पण सर्किट्राव तुम्ही तेंव्हाचा इतिहास आठवा..ताराबाइ काय राजकारण खेळल्या होत्या. संभाजी राजाना थोरल्या आबासाहेबांपासुन कसे दूर ठेवले जात होते. ताराबाइनी शिवाजी महाराजांचा म्रुत्युची बातमी सुद्धा संभाजी राजाना कळु नये याची तजवीज करुन ठेवली होती.....( वाचा संभाजी..विश्वास पाटील) माझा मूळ मुद्दा हा आहे की उगाच एखाद्याचे उदात्तीकरण केले जाउ नये

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:56
अकबराचा डोळा होता असे एका नॉन हिंदुत्ववाद्याच्या पुस्तकात मी वाचले. परंतु प्रस्तुक लेखन कादंबरी होती व इतिहासाच्या दृष्टीने ग्राह्य पुरावा धरता येत नाही. प्रियालीताईंनी कृपया भाष्य करावे. अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे? अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 23:18
अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे?
डच, पोर्तुगीज लांब राहीले. खुद्द शिवाजीमहाराज अकबराला पुण्यश्लोक म्हणून गेले आहेत पण महाराज महाखोटारडे आणि त्यांच्यावर संशोधन करणारे कुरुंदकर खोटारडे आहेत. सनातन धर्मीच तेवढे खरे...तेव्हा मी काय बोलावं... इथल्या थोर संशोधकांत म्या पामराने गप्प राहीलेलच बरं!

In reply to by प्रियाली

हा हा हा हा! प्रियालीताई तुमचे बोलणे मला विनोदी वाटले. मग तसे पाहता महाराज, खुद्द अफझलखानाला पण "आपण वडील पण आम्हास आपले भय वाटते. त्यामुळे आपण आम्हास जावळीत भेटायला यावे" असे म्हणाले होते.. मग त्यामुळे अफझलखान थोर झाला?? का महाराज पळपुटे आणि घाबरट झाले...??? सांगा बरे? ज्यात अकबराला महाराजानी पुण्यश्लोक म्हटले आहे ते पत्र अथवा त्याचा मसुदा आम्हास वाचायला मिळाला तर फार बरे होईल. कारण माझ्या माहीतीनुसार ते पत्र महाराजानी औरंगजेबाला पाठवले होते. आणि त्यात 'गरीब जनतेकडून कसला झिजिया कर उकळतोस मनगटात रग असेल तर आमच्या कडून तो उकळून दाखव' असे आव्हानही होते. त्यामुळे त्याबद्दल जरा जास्त माहिती दिलीत तर बरे होईल. पुण्याचे पेशवे

इथे हिन्दुस्तान च्या इतिहासावर लिहिणारे किति लोक अमेरिकेत अणी अमेरिकन आहेत ...... आणि उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत आहेत? ... 'आपण कोर् डे पाशाण' 'चुभूद्याघा'

In reply to by पान्डू हवालदार

अमेरीकेत आणि अमेरीकन इथे याचा काय संबंध.. उद्या एखादा अमेरीकन माणूस जर शिवाजी महाराजाना गुणी, पुण्यश्लोक राजा म्हणला तर आपण काय त्याला शिव्या घालणार आहात का? जर तो उगाच अर्धवट माहीतीच्या आधारावर महाराजाना वाईट म्हणत असेत तर त्याला फोडून काढणे ठीक आहे. इथे कोणी उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत नावे ठेवत नाहीये. आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले... उगाच आपण संबंध नसलेली विधाने करून चर्चेचा रोख का बदलत आहात? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:06
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले... ह्याला म्हणतात प्रतिसाद... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:10
नक्कीच्...आपले पूर्वज आपल्याला महान तर वाटणारच. आम्ही मराठ्यांचे वंशज असल्याने आम्हाला मराठे जसे महान वाटतात तसेच. (तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

महान असणॅ अनि महान वाट्णे ह्यात फर् क नक्किच आहे :) वाटणॅ = स्वता साथी अस् णॅ = इतिहास गवाह आहे ;)

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:34
इतिहास गवाह आहे ह्याला म्हणतात पूर्वजांचा अभिमान्.(एकदम खुदा गवाहची आठवण झाली) तो इतिहास कुणी लिहीला हो! महाराष्ट्राच्या इतिहासात तर मराठेच महान आहेत. हा आता पाकीस्तानचा इतिहास आम्ही वाचला नाही.(अकबर त्यांचा बाप आणि इंग्रज त्यांचा तारणहार-त्यामुळे ते दोघेही त्यांना महान वाटणार यात शंका नाही.) इंग्रजांनी कुणाला महान म्हटले म्हणून आम्हीही म्हणावे की काय? आणि इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले. छ्या! ह्या लोकमान्य टिळकांना,स्वा.सावरकरांना,भगतसिंग्-सुखदेव-राजगुरु ह्यांना काही अक्कलच नव्हती म्हणायची.आणि हो,बापूजी राहीले की! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

"इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले" हाकलले कि कटाळून परत गेले ;) .... परत इतिहास कोण् ता खरा :)

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:50
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते. बाकी काही म्हणा,इंग्रजांचा इतिहास तेवढा खरा. बाकी साले सगळे फेकू.काफीर कुठले! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते हे मात्र खरे. पण त्यानी इथे येऊन आपल्याला किती चांगल्या गोष्टी शिकविल्या. इतिहास शिकवला, त्यांची थोर संस्कॄती आपल्याला शिकविली. जाऊदे आपल्याला शिवाजी महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू. आमेन... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकेड बनी Fri, 03/28/2008 - 04:24
>>महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू. आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. कारण महाराजांचे पत्र तुला मिळाले तर तू म्हणणार ते जेम्स लेनने ढापून बदललं होतं. अरे तू पडलास "पुण्याचा पेशवा" आणि काय असणार तुझ्याजवळ?

In reply to by विकेड बनी

हो का तेजराव. आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. हा सल्ला आपण पहीले आचरणात आणा. नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 11:15
नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :) हा हा हा :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 11:52
आई जगद॑बे...हे काय चालल॑य काय नक्की? अरे कोण कुठला अकबर तो, शतकानुशतका॑पुर्वी होऊन गेला.. असेलही तो ग्रेट..कि॑वा असेल हलकट! अरे पण माझ्या राजा॑हो, त्याच्या गाडलेल्या मुडद्यावरुन किती आगडो॑ब उसळवताय रे! एक मात्र खर॑, आम्हा मराठीया॑च्या नशिबी हा दुहीचा रोग कायमचा. चर्चा जरुर करा, पण भान सोडून एकमेका॑वर वैयक्तिक पातळीला जाऊन का भा॑डता? "हे तुला कळेल का...अन् ते तुला समजेल का" काय हे तेजराव? जशी तुमची मत॑ आहेत...अगदी लिखित ईतिहासाला धरुन असतीलही, पण तशीच इतरा॑नाही त्या॑ची मत॑ आहेतच ना? अरे जरा एकमेका॑च्या मता॑चा आदर ठेवा रे! गेले काही दिवस बघतोय, कोणाची दृष्ट लागलीये कोण जाणे, जो उठतो तो हमरीतुमरीवर येतोय...का रे बाबा॑नो (आणि बाया॑नो सुद्धा)? इतके दिवस कसे छान वागत होता सगळेजण... हात जोडून सगळ्या॑ना एकच विन॑ती करतो रे, नका भा॑डू. अरे बघवत नाही रे अस॑! तात्या जरा धो॑डोप॑ता॑शी बोलून बघा बॉ, मिपाला आणि गावकर्‍या॑ना ही कसली बाधा झालीये! असो, कळकळ वाटते म्हणून पोटतिडिकीन॑ बोललो. तेजराव, वैयक्तिक तुमच्यावर शरस॑धान करायच॑ नव्हत॑ ! स॑दर्भामुळे आल॑.. माफ करा ! आई जगद॑बे सगळ्या॑ना सुबुद्धी दे!..आमच॑ मिपा पुन्हा हसत॑-खेळत॑ होऊ दे ग॑ !!!! आपलाच, - (व्यथित) ध मा ल.

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 12:23
धमाल्या आपण विषय कोणता मांडतो आणि लोक त्याला काय प्रतिसाद देतात हेच कळेनासे झाले मला. कोणाचेही चुकीचे उदात्तीकरण करु नये हे माझे म्हणणे होते. त्यावर चांगली चर्चा होउन काहीतरी ज्ञान मिळेल असे मला वाटले होते त्यावर मला.... तुझे वाचन किती... तुझा पगार किती.....असे प्रश्न विचारले गेले...थोडी थट्टा थोडी मस्ती चालते नव्हे ती काही वेळा अपेक्षीत असते...लहान मूल नाही का तसे करत....पण त्यालाही काही सुमार ? तुझे वाचन किती... तुझा पगार किती याचा विषयाशी काय संबंध मला तरी नाही कळाले... बाल बुद्धी असेल असे समजुन मी दुर्लक्ष केले..... पण या विषयावर मी का चर्चा सुरु केली मला हाच प्रश्न पडला आहे.. मिपा वर अभ्यासु सदस्य आहेत असा माझा समज आहे...(तो तसा राहीलही.) महाजालावर चर्चासत्र सुरु करणे सोपे असते पण बंद करणे अवघड असते.. पण असे एकेरीवर आणणारे ,विषयाशी अजिबात संबंध नसणारे मूर्खा सारखे प्रतिसाद येणार असतील तर ही चर्चा बंद करणे चांगले किंबहुना अशी चर्चा सुरुच करायची नाही असे मला वाटायला लागले आहे. वादे वादे जायते तत्वबोधः हे मला ठाउक होते......वादे वादे जायते कंठशोषः हे नव्याने कळले........ आपण हा धागा बंद करुया............

प्रियाली Wed, 03/26/2008 - 14:33
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही. जगात काहीच व्यक्तींना "द ग्रेट" या संबोधनाने संबोधले जाते. जसे, सायरस द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट अशोका द ग्रेट कॅथरीन द ग्रेट अकबर द ग्रेट याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. अकबराला शहनशाह ए आजमचा किताब होता. त्याचे भाषांतर पाश्चात्यांनी "द ग्रेट" असे केले असावे. राणा प्रताप आणि गुरू गोविंद यांना त्यात खेचून देशद्रोहाची पदवी लागते का असे पाहणे अनावश्यक आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रियाली Wed, 03/26/2008 - 14:50
अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"
तसे असल्यास त्याला इंग्रजांकडून "द ग्रेट" चा किताब लागणे शक्य आहे कारण शहनशाह ए आजममुळे झाले असते तर अकबर द ग्रेट आणि औरंगजेब द ग्रेटही व्हायला हवा. पण, हे सर्व मुद्दे बिनकामाचे आहेत. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या प्रमाणे नाव ठेवण्याने किंवा नाव देण्याने व्यक्तीला लोक पारखत नाहीत.

In reply to by प्रियाली

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 14:48
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? मला यावरुन नाना पाटेकरचा एक संवाद आठवला तुम्हारे बडे होनेसे मै छोटा तो नही होता हुं

In reply to by विजुभाऊ

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 03:03
विजुभाऊ, हे बाकी बरं आहे हां!! वर प्रश्न पण तुच विचारलास आणि खाली उत्तर पण तूच दिलेस?? ह्या चर्चेतुन नक्की काय हवे आहे?

In reply to by प्रियाली

चित्तरंजन भट गुरुवार, 03/27/2008 - 14:11
याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. ह्या 'ग्रेटनेस' बाबत अशोक आणि अकबर दोन राजांची बरेचदा तुलना केली जाते. ह्या दोघांचे एका विशाल मोठ्या भूभागावर छत्र होते हे दोघांना महान म्हणण्यामागचे कारण नक्कीच नाही. (विजूभाऊ, अकबर हा शब्द अरबी आहे. कबीर आणि अकबर भाऊ भाऊ) अकबरापेक्षा औरंगजेबाचे राज्य मोठे होते, असे वाटते. [मोगल साम्राज्याच्या अस्ताला औरंगजेबापासून सुरुवात झाली असे म्हणतात. मोगलांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, पण नंतर त्यांना त्याचे प्रशासन जमले नाही. व्यवस्था कोलमडून पडली. सरदार, सुभेदार हळूहळू जवळपास स्वतंत्र आणि शिरजोर होऊ लागले (हेच नंतर मराठ्याच्या इतिहासात झाले), वगैरे वगैरे अनेक कारणं असावीत, आहेत.] ह्या दोघांचा मुत्सद्दीपणा, सर्व जातीजमातींना, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण (अशोकाचा 'धम्म' आणि अकबराचा दीन-ए-इलाही ) आदी अनेक गोष्टी त्या मागे असाव्यात, आहेत. अशोकाच्या साम्राज्यात खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्याची घडी (प्रशासकीय बिशासकीय) बसली आणि अकबराच्या काळात मोगल साम्राज्याची (अकबराचे महसूल प्रशासन वगैरे वगैरे). ही कारणे देखील असावीत. चूभूद्याघ्या. तूर्तास एवढेच. अवांतर: इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?

In reply to by चित्तरंजन भट

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 15:13
द ग्रेट ही उपाधी नेमकी का लागते ते कळत नाही कारण सायरस आणि अलेक्झांडरचे प्रशासन उत्कृष्ट नव्हते. या व्यक्तींना त्यांच्या इतिहासात "महान" संबोधले गेले (अनेक कारणांनी - राज्यविस्तार, प्रशासन इ. इ.) हे ही एक कारण असू शकेल. चू. भू. द्या. घ्या.
इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?
उत्तम सल्ला! तेच करते आहे. ;-)

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 14:40
सनातन वाले म्हणतात : ५ हजार हिंदु स्त्रियांना जनानखान्यात ठेवणारा, ३० हजार हिंदूंची कत्तल करण्याचे आदेश देणारा व १७ हजार राजपूत स्त्रियांना जोहार करण्यास भाग पाडणारा अकबर चांगला व सहिष्णू कसा, हे प्रथम स्पष्ट करावे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 15:06
संबंध काय? प्रेषक प्रियाली ( बुध, 03/26/2008 - 14:33) . एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही प्रियाली ताइ तुमचा ईतिहास एक तर कच्चा तरी असावा अथवा उत्तर भारतातल्या भैय्यांच्या कडून तुम्ही ईतिहास शिकला असावा. स्वराज्या साठी लढणारा एक एक मावळा ( इब्राहीम खान ( तोफखाने वाला)सुद्धा) हा देशप्रेमी होता.....स्वराज्याविरुद्ध लढणारा एक एक माणूस राष्ट्रद्रोही होता...अशा जयचंदांनी /खंडोजी खोपड्यानी / ह्रजोजी राजे महाडीकानी आपली भारत भू भरलेली आहे. जलालाउद्दीन बाबर कोण तो कझाकिस्तान मधुन येतो काय आणि या खंडप्राय देशात राज्य करतो काय? सारे च नवल आहे....... एक गोष्ट लक्षात घेतली तर याचा उलगडा होतो आजही या देशात अकबर द ग्रेट या नावाचा जयघोष होतो त्यावर सिनेमा निघतो. याच उत्तर भारतातल्या भैय्यांनी भारताच्या इतिहासात घोडचुका केलेल्या आहेत. त्यानी आमच्या शिवाजी ला किरकोळ लुटारु म्हण्टले आणि त्याचीच तळी उचलणार्‍या नेहरुनी लिहीलेला चुकीचा ईतिहासाचे आज आम्ही गोडवे गातो आणि अकबराला ग्रेट म्हणतो

In reply to by विजुभाऊ

प्रियाली Wed, 03/26/2008 - 15:37
आपल्यासारख्या किंवा सनातन धर्मीयांसारख्या थोर इतिहासकारांची शिकवणी न मिळाल्याने माझा इतिहास कच्चाच राहीला. :))))))))

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 16:26
तुम्ही खरे सांगता असे मी मानतो..पण हा ईतिहास आपल्या वाचनातच येत नाही...अन आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. माझा मूळ मुद्दा हाच आहे.....कोणतीही शहानीशा न करता आपण इतिहास स्वीकारतो..... आपली बुद्धी आपण गहाण टाकतो..... शूर वीर राजस्थान चे आपण कौतुक करतो....त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे इमारतींचे कौतुक करतो.पण आपण हे लक्षात घेत नाही की राजस्थानातील बरेचसे किल्ले टिकले आहेत ते न लढवले गेल्यामुळे च्..एखादा राणा प्रताप....चमकुन जातो...त्याचा चितोड्चा किल्ल त्याची राजधानी सुद्धा बदलते.....एखादा प्रुथ्वीराज चौहान्.त्याची राजधानी दिल्ली होती हे ही आपण विसरतो एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) आणि कोणीतरी सांगितले म्हणुन अकबराला ग्रेट ठरवतो..... नाही तरी देखल्या देवाला दंडवत घालणे हा आपल्या इथलाच वाग्् प्रचार आहे

In reply to by विजुभाऊ

एक म्हणजे जेत्यानी इतिहास लिहीण्याची पद्धत आहे. त्यामुळे अकबर द ग्रेटच होणार. आणि आपल्या सारखी आंधळी मंडळी त्यालाच सत्य मानून, जो कोण अभ्यासपूर्ण विधाने करतो त्याला 'सनातन' वाले किंवा 'जातीयवादी' म्हणणार. विजुभाऊ आपल्या मुद्द्यशी मी सहमत आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by विजुभाऊ

विकेड बनी गुरुवार, 03/27/2008 - 06:40
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ! विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!

In reply to by विकेड बनी

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 15:28
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ!
परतिसाद लय भारी.
विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!
शहमात हाये!! धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रेमसाई Wed, 03/26/2008 - 17:12
मित्रानो तो चुकुन म्हणाला असेल अकबर द ग्रेट त्याच मनाला लावुन घेउ नका अकबर द ग्रेट होउ शकतो का?

Ithe mi vachalele thode sandharbha mala dyavese wattat. Abkar ha tyachya hindu sahishnutate baddal barach prasidhha aahe. Jya rajya chi bahunskhya praja hindu aahe ani jachya karacha (taxes) ek motha hissa hindu praje kadun yet aahe asa raja jar hindunprati sahishnu asel tar tyaat naval watanya joge kahi nahi. Pan jyacya rajyat bahusankhya praja musalman nahi, jyachya karacha agdi thoda hissa susha musalmankadun yet nahi, jyache mukhya sardar musalman nahit (kahi apavad wagalta) ashya shivchhatrapatini muslim sahishnu asana kautukachi bab aahe. (He vichar maze nasun Narhar Kurundakarache aahet. Pan mi tari yachyashi purna sahamat aahe) Ata thodasa marathyan vishayi. Shivaji chya kalat jari marathe swatantrysathi ladhale tari peshwai chya kalat marathyanchi pratima chorala lajwel ashich hoti. Paishansathi konalahi gadiwar basavanare te marathe ashi prasiddhi shinde ani holkarani milavili hoti (panipatachya ladhait marathyana uttaretlya ekahi rajachi madat milali nahi yache ata aashcharya watayala nako). Ani desha baddal mhanal tar tevachya eka tari satthechya manat Bharat desh ashi sadhi sankalpana tari hoti kay ya baddal mazya manat shanka aahe. deshdrihi asayala aadhi desh asayla hava nahi ka? jar Akabar ani Rana pratap yanche desh evgvegale astil tar te ekmekanche shatru hotil deshdrohi nahit (Devanagari lipi tun na lihilyabaddal kshmaswa.)

In reply to by अभिषेक पटवर्धन

चतुरंग Wed, 03/26/2008 - 20:53
कळफलक सोपा आहे. चुका चालतात पण लिहिल्याशिवाय सुधारणा नाही. अहो आपल्यासारख्या मराठी लोकांनी मराठी संकेतस्थळावर मराठीतून न लिहिणे म्हणजे त्या स्थळाचा अपमान आहे असे मी मानतो. स्पष्ट प्रतिपादनाबद्दल राग नसावा. मिसळीची तर्री थोडी लागते कधीकधी!;) चतुरंग

सर्वसाक्षी गुरुवार, 03/27/2008 - 00:16
अहो विजुभाऊ, जर तुम्हाला निधर्मि, उदात्त विचारसरणीचे, पुरोगामी, सहिष्णु व ज्ञानी म्हणुन ओळखले जावेसे वाटत असेल, पुरस्कार, मान-सन्मान वगैरे हवे असतील तर अकबर, औरंगजेब, अल्लादिन खलजी वगरेंचे गुणगान सुरू करा! उगाच राणा प्रताप, गुरू गोविंदसिंगजी, शिवराय वगैरें संकुचित विचारसरणीच्या लोकांचे फालतु कौतुक करू नका. झालेच तर ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी यांच्यातील काही वैगुण्ये शोधुन काढा. अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! ज्याच्या बाजुने प्रत्यक्ष हिंदुस्थानी प्रजा कडाक्याने झुंजते आहे तो अकबर ग्रेटच असला पाहिजे की:)) इंग्रज सरकार किती न्यायी व दयाळु होते याचा गोडवा गाणारे काय कमी आहेत का? अहो झाशीवाली स्वार्थी होती, ती देशभक्त वगैरे नसून आपल्या गादीसाठी लढली; १८५७ चे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्यसमर नसून केवळ काही शिपायांच्या असंतोषाचे परिणाम होते असे म्हणणारे महाभाग आपल्या देशात आहेतच. आता चितोडच्या किल्ल्यावर पोटासाठी स्थलदर्शकाचे काम करणारे भले सांगोत की ' विलासी राजमहाल पाहायचे असतील तर जयपूरला जा! इथे पाहायला मिळतील ते उघडे पडलेले विदिर्ण भग्नावशेष, कारण इथला प्रत्येक वीर बरबाद होईपर्यंत लढला; आपल्या घरच्या स्त्रिया सम्राटांना भोगायला देउन महालात राहण्यापेक्षा इथले मेवाडी चितोड्-चितोड करीत लढत मेले'

In reply to by सर्वसाक्षी

विकेड बनी गुरुवार, 03/27/2008 - 14:56
>>अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! काय म्हणता? मोगल अकबराला "ग्रेट" म्हणून गेले? त्यांना इंग्लिश येत होतं? वा! वा!! आमच्या "ईईईईई"तिहासविषयक सॉरी! भाषाविषयक ज्ञानात मोलाची भर हो!

In reply to by विकेड बनी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 19:31
मोघलाना इंग्लिश नक्की येत असणार. नाहीतर आपल्या आत्ताच्या इतिहासकारानी त्यांची बाजू काय उगाच घेतली का? उद्या आपले इतिहासकार हे ही म्हणतील की मोघलाना काय पण अलेक्झांडर्(अलक्षेंद्राला) ला पण इंग्रजी येत होते. असे लिहील्याशिवाय निधर्मी भारतात पुरस्कार मिळत नाही. पुण्याचे पेशवे

झुमाक्ष गुरुवार, 03/27/2008 - 04:38
१. अल्लाउद्दीन खिल्जी २. शेरशहा सुरी ३. बाबर ४. अकबर ५. राणा प्रताप ६. औरंगजेब ७. शिवाजी (चुकलो! छत्रपती शिवाजी महाराऽऽऽज!!! की जय!!!!!!) ८. पेशवे ९. इंग्रज १०. झांशीचीं राणीं हम्म्म्म्... आपले बापूजी कोठें राहिलें बरें? त्यांनाहीं आणूयांत, म्हणजे भारताचां समग्र इतिहास (नव्हे, ईतिहास) इथेंच उरकून टांकूं! (मध्ये भगतसिंगांनाही आणावयांस हरकत नसावीं. आणि झांशीचीं राणीं, भगतसिंग वगैरे 'द ग्रेट' म्हटल्यावर बापूजी आपोआपच 'व्हिलन', नव्हेंत कांय?) - झुरळ मारणारा क्षत्रिय.

गृहिणि गुरुवार, 03/27/2008 - 04:54
असा (गैर)समज आहे कि अकबर हा सर्वधर्मसमभाव ह्या तत्वावर विश्वास ठेवणारा होता. कदाचित ह्या कारणास्तव त्याला अकबर द ग्रेट म्हंटले गेले. हा अत्यंत चुकिचा दृष्टिकोण नक्कि कोणि प्रचलित केला माहिति नाहि पण हा प्रचार खोटा आहे हे नक्कि. निपक्षपातिपणे फारतर एवढेच म्हणता येइल कि अकबराला सबंध भारत आपल्या अधिपत्याखालि आणायचा होता त्यासाठि त्यानि हिंदु आणि मुसलमान अश्या दोन्हि प्रकारच्या राजसत्तांवर हल्ले केले. पण एवढ्या जोरावर त्याला श्रेष्ठ समजायचे म्हणजे बुश साहेबांनि सद्दाम ला सत्तेवरुन दुर केले त्यामुळे ते थोर आहेत असे समजण्यासारखे आहे.

धनश्रीदिनेश गुरुवार, 03/27/2008 - 05:32
i m sorry i tried to write in marathi but not able to write some words are difficult for me. marathi manoos khot pahuhi shakat nahi tasach pachau shakat nahi. he aapalya raktatach aahe. koni kiti aawaz kela tarihi AKBAR THE GREAT houch shakat nahi . he wisarun kas chalel JODHAAKBAR ha cinema marathi mansaans kadhala aahe, tyala ka underestimate karat aahot. he dusara koni kela aasat tar tyala bakichyani kiti uchalun dharala aasta. SHIVAJI MAHARAJ great hote , aahet karan tyani lokanchy manawar rajya kela , lokawar nahi . marathi asmita moden pan waknar nahi MAZ MARATHIPAN MAZYA KARYATUN VYAKTA VHAWE DUSARYALA KHALIPANA DAKHAWNYAT NAHI '' JAI MAHARASHTA ''

In reply to by धनश्रीदिनेश

चतुरंग गुरुवार, 03/27/2008 - 06:59
आपण माझी वरील प्रतिक्रीया वाचलेली दिसत नाही. हे मराठी संकेतस्थळ आहे कृपया मराठीतून लिहा. मोडकेतोडके असले तरी चालेल. चतुरंग

In reply to by धनश्रीदिनेश

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/27/2008 - 09:14
चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे टंकलेखन थोड्याशा सरावाने जमते. आपण रोज अर्धा तास कळफलकाशी खेळलात कि महिन्याच्या आत जमेल. प्रयत्न व सातत्य ठेवा.मला स्वतःला अजिबात टंकता येत नव्हते. प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 11:31
प्रियाली प्राजु ने मला एक व्य नी पाठवले त्याला मी दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो आहे. मी तुमचा इतिहास कच्चा आहे असे म्हंटलेले नाही "कच्चा तरीअसावा असे" म्हंटले आहे .असो... माझा मुद्दा होता अकबराला ग्रेट म्हणताना बाकी इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहीजे..........इतकेच बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी प्राजु च्या व्य नीला माझे उत्तर.............. प्राजु सल्ल्याबद्दल धन्यवाद्...मला कोणाला नाव ठेवायचे नव्हते..मी फक्त आपण अकबराबद्दल आपण त्याला ग्रेट का म्हणतो असे विचारले होते. त्याला प्रियाली ने खूपच कॅजुअल उत्तर दिले... अकबराला उगीचच मोठे केले जाते आणि ते तसे करताना आपण आपल्याच शूर योद्ध्याना विसरतो.असे मला म्हणायचे होते. अकबराला थोर म्हणायला माझी हरकत नाही ( तसे करणारा मी कोण) आपण सगळेच जण चुकीचा इतिहास शिकतो कालांतराने तेच खरे वाटु लागते... उदा: ताजमहाल मुमताझ च्या प्रेमाखातर बांधला...खरी गोष्ट अशी आहे की मुमताझ वयाच्या ३३व्या वर्षी मेली...३३ व्या वयापर्यन्त तीची १९ बाळंतपणे झाली( इतिहासात ही नोन्द आहे)..ती प्रथम बुर्हाणपुर मधे पुरली गेली. नन्तर तीच्या शवा ला ताझमहाल मधे पुरले गेले ( ?) ते ही दुसर्‍या मजल्यावर ( कबर दुसर्‍या मजल्यावर्?. हे सुद्धा इतिहासात नमुद आहे) दुसरे उदाहरण : छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. थोरातांच्या कमळा या गोष्टीमुळे..तीने जीव दिला असेही सांगतात्...वस्तुस्थिती अशी आहे की.....छ. संभाजी महाराज १६९२ मधे मारले गेले.....पाचाड ला थोरातांच्या कमळा हीची समाधी आहे त्यावर तारीख आहे १६९८ ची....... हा इतिहास आपल्याला माहीतच नसतो. माझे म्हणणे इतकेच की एखाद्याचे नाव सोन्या असले म्हणुन त्याला सोन्याचा पुतळा मानु नये.... परखड भाषेत सांगण्यामुळे आपल्या तसेच आपल्या मैत्रीणीच्या भावना दुखवल्या गेल्या असतील मी समजु शकतो......... कळावे लोभ असावा... विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 14:03
बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी
प्राजु माझी मैत्रिण आहेच. तिने माझी बाजू उचलून धरली असणार तेव्हा तिला धन्यवाद. माझ्या भावना अजिबात दुखावल्या गेलेल्या नाहीत. :-) आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली. बाकी, चालू दे!

In reply to by प्रियाली

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 14:33
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मला या वाक्याचा खेद झाला.........असो.इतिहास हा इतिहास असतो..... फक्त त्यावर कोणतेही मुलामे चढवु नयेत .अर्थात असा इतिहास दुर्मीळच.... चितोड गडावर असा एक विजय्स्तम्भ आहे. तिथे सती जोहार यांचा उदोउदो केलाजातो...अल्लाउद्दीन खिलजी ची कथा सांगतात ती पद्मिनी राणी चित्तोड मधे कधी नव्हती असेही सांगतात. खरे खोटे इतिहास जाणे. तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही..... काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही... असो .............

In reply to by विजुभाऊ

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 14:41
तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही.....
आँ! तो कशाबद्दल?
काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही...
आता कितीवेळा सांगू की माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत? :-) कृपया, माझ्या भावना इतक्या स्वस्त नाहीत की काही क्षुल्लक कारणाने दुखावल्या जाव्यात याची नोंद घ्यावी! तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!

In reply to by प्रियाली

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 15:17
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मलाही........ तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! चला एकुण प्रकराणातुन विनोद निर्मिती झाली हे काय कमी आहे ...........प्रसंगी अखंडीत विनोदीत जावे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 15:21
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! अहो विजूभाऊ, मला इतिहासातलं काहीच समजत नाही, तेव्हा उगाच मला तुमच्यात खेचू नका. तुमचे विनोद चालू द्यात, आपल्याला का बी देणंघेणं नाही.. :) आपला, तात्या द ग्रेट!

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 10:47
छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. कोणताही ऐदी आणि लंपट माणूस जिवंतपणी औरंग्याने त्यांचे जे हाल केले ते त्यांच्यासारखे हूं की चूं न करता सहन करू शकला नसता. मी वाचले की औरंग्याने त्यांची कातडी सोलली, डोळे काढले, हात छाटले इ.इ. (अर्थात माझ्या ह्या वाक्याला इथले स्वघोषित इतिहासकार पुरावा मागतील यात शंका नाही पण मी बाबासाहेब पुरंदर्‍यांकडे पुरावा न मागता त्यांच्या लेखनावर डोळे झाकून बिनदिक्कत विश्वास ठेवते). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 12:44
तेजखान भाऊ भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ... हो केवळ मराठी लोकांचा नव्हे तर सार्‍या भारताचा.आजही ते तेच करतात्...रोजच्या बातम्या पहा...काय काय दिवे पाजळतात भय्ये पत्रकार .... आजही ते छ. शिवाजी हे दख्खनचे लुटारु होते म्हणुन सांगतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगझेबा नन्तर चा काळ दाखवताना ते दिल्ली वर कधी मराठे लुटारुं सारखे हल्ले करायचे असेच सांगतात.( खरे तर मराठे पानपतात दिल्ली करांच्या रक्षणार्थ गेले होते) नेहरुं " डिस्कवरी ऑफ ईंडीया" शिवाजी ला लुटारु ठरवतात आणि अजुनही उत्तरेमधे हेच शिकवतात भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ...... हो.... बादशाह आणि त्यांचे नबाब यांची जी हुजुरी करण्यात हयात गेली त्या सर्वांची.........त्याना काय कळणार आमच्या व्यथा... दिल्ली मधे औरंगझेब रोड असे नाव वाचल्यावर माझ्या डोक्यात क्षणभर तिढीक उठली होती.... ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात? मराठी वीरांबद्दल बोललो की मी संकुचीत प्रांतवादी ठरतो अन मोघलांचे गोडवे गाईले की मग चांगला ठरतो् हे असे का? असा लाळ घोटे पणा न जमणारा.....आपला संकुचीत प्रांतवादी .... ...विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 14:16
ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात?
या बद्दल मलाही कुतुहल आहे. संशोधनाच्या नजरेतून का बरे उघडता येउ नयेत. हिंदुस्थानात राहून आपल्यालाच का संकोच वाटावा असे करण्यात.

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 15:47
नक्की कोणाला शिव्या द्यायच्या आहेत तुम्हाला विज्जुभाऊ? मुसलमान की भैय्ये की बिहारी की इंग्रज... (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 18:09
अवांतर - (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू 'डोक्याची मंडई होणे' हा वाक्प्रचार मनापासून आवडला! :) असो, हे अवांतर होते, बाकी चालू द्या! इतिहास या विषयाचा आमचा नगण्य अभ्यास आहे.. तात्या.

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 16:42
मत्प्रिय.धम्मकलाडवा: मुसलमान भैय्ये बिहारी इंग्रज...माझे या कोणा ही बद्दल काहीच म्हणणे नाही. मी फक्त इतिहासाचा विपर्यास करण्याबद्दल लिहीले आहे... मला तुझे म्हणणे पटते ...तुझ्या डोक्याची खरोखरच मंडै झाली आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" या बाद्दल विचारशील तर.. माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे.... दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यावर बोलायला हवेच की

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/27/2008 - 23:27
माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे....
मत्प्रिय विज्जुभाउ, कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद... धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आंबोळी गुरुवार, 03/27/2008 - 19:42
गेल्या १० -१२ प्रतिक्रिया ठळक अक्षरात लिहिल्याने तुम्ही लोक भान्डत आहात कि चर्चा करत आहात तेच कळत नाही. इतिहासाचा विपर्यास करनार्यान्चा धिक्कार असो | (इतिहास प्रेमी) आम्बोळी

आंबोळी गुरुवार, 03/27/2008 - 19:44
माझी प्रतिक्रियासुध्धा ठळक झाली.... पूर्व्परिक्षणात ति ठळक दिसत नाही.... तात्या/निलकान्त इकडे लक्ष द्या.....

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 19:49
इतिहासाचा विपर्यास ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे. मराठी किल्ले पेशवाई पर्यंत एकदम व्यवस्थित होते. नंतर ते तोफा लावून ब्रिटीशांनी पाडले कारण, मराठी माणूस लढवय्या होता, दौलत लुटली गेली तरी किल्ल्यावर उपाशीपोटी राहून लढला असता. मुरारबाजीने लढवलेला 'पुरंदर' आणि त्याचा लढा या गोर्‍यांनी पाहीलेला होता. अर्थात किल्ले पाडूनही साहेबाला काही फायदा झाला नाही कारण किल्ले नसलेल्या महाराष्ट्राने त्यानंतरही अनेक लढवय्ये निर्माण केले. लो. टिळक, सावरकर, कान्हेरे, भाई कोतवाल इतरही अनेक हुतात्मे नावे घ्यावी तेवढी कमीच. पण साहेबाने जाताना भारतीय लोकांचा बुध्दीभेद केला हेही तितकेच खरे. त्यामुळे आपल्या चांगल्या गोष्टी आपण अजूनही ओळखू शकलो नाही असे वाटते. पुण्याचे पेशवे

सर्किट गुरुवार, 03/27/2008 - 21:48
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 09:56
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? इतिहास आठवा स्वतः थोरल्या आबासाहेबानी संभाजी राजाना एकुण ५ वेळा बादशहाच्या चाकरीत रुजु केले होते....संभाजी राजाना पंच हजारी मनसबदारी होती... हो...स्वतः संभाजी राजाना सुधा त्या प्रसंगाबद्दल असे वाटत होते..... पण सर्किट्राव तुम्ही तेंव्हाचा इतिहास आठवा..ताराबाइ काय राजकारण खेळल्या होत्या. संभाजी राजाना थोरल्या आबासाहेबांपासुन कसे दूर ठेवले जात होते. ताराबाइनी शिवाजी महाराजांचा म्रुत्युची बातमी सुद्धा संभाजी राजाना कळु नये याची तजवीज करुन ठेवली होती.....( वाचा संभाजी..विश्वास पाटील) माझा मूळ मुद्दा हा आहे की उगाच एखाद्याचे उदात्तीकरण केले जाउ नये

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:56
अकबराचा डोळा होता असे एका नॉन हिंदुत्ववाद्याच्या पुस्तकात मी वाचले. परंतु प्रस्तुक लेखन कादंबरी होती व इतिहासाच्या दृष्टीने ग्राह्य पुरावा धरता येत नाही. प्रियालीताईंनी कृपया भाष्य करावे. अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे? अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली गुरुवार, 03/27/2008 - 23:18
अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे?
डच, पोर्तुगीज लांब राहीले. खुद्द शिवाजीमहाराज अकबराला पुण्यश्लोक म्हणून गेले आहेत पण महाराज महाखोटारडे आणि त्यांच्यावर संशोधन करणारे कुरुंदकर खोटारडे आहेत. सनातन धर्मीच तेवढे खरे...तेव्हा मी काय बोलावं... इथल्या थोर संशोधकांत म्या पामराने गप्प राहीलेलच बरं!

In reply to by प्रियाली

हा हा हा हा! प्रियालीताई तुमचे बोलणे मला विनोदी वाटले. मग तसे पाहता महाराज, खुद्द अफझलखानाला पण "आपण वडील पण आम्हास आपले भय वाटते. त्यामुळे आपण आम्हास जावळीत भेटायला यावे" असे म्हणाले होते.. मग त्यामुळे अफझलखान थोर झाला?? का महाराज पळपुटे आणि घाबरट झाले...??? सांगा बरे? ज्यात अकबराला महाराजानी पुण्यश्लोक म्हटले आहे ते पत्र अथवा त्याचा मसुदा आम्हास वाचायला मिळाला तर फार बरे होईल. कारण माझ्या माहीतीनुसार ते पत्र महाराजानी औरंगजेबाला पाठवले होते. आणि त्यात 'गरीब जनतेकडून कसला झिजिया कर उकळतोस मनगटात रग असेल तर आमच्या कडून तो उकळून दाखव' असे आव्हानही होते. त्यामुळे त्याबद्दल जरा जास्त माहिती दिलीत तर बरे होईल. पुण्याचे पेशवे

इथे हिन्दुस्तान च्या इतिहासावर लिहिणारे किति लोक अमेरिकेत अणी अमेरिकन आहेत ...... आणि उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत आहेत? ... 'आपण कोर् डे पाशाण' 'चुभूद्याघा'

In reply to by पान्डू हवालदार

अमेरीकेत आणि अमेरीकन इथे याचा काय संबंध.. उद्या एखादा अमेरीकन माणूस जर शिवाजी महाराजाना गुणी, पुण्यश्लोक राजा म्हणला तर आपण काय त्याला शिव्या घालणार आहात का? जर तो उगाच अर्धवट माहीतीच्या आधारावर महाराजाना वाईट म्हणत असेत तर त्याला फोडून काढणे ठीक आहे. इथे कोणी उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत नावे ठेवत नाहीये. आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले... उगाच आपण संबंध नसलेली विधाने करून चर्चेचा रोख का बदलत आहात? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:06
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले... ह्याला म्हणतात प्रतिसाद... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:10
नक्कीच्...आपले पूर्वज आपल्याला महान तर वाटणारच. आम्ही मराठ्यांचे वंशज असल्याने आम्हाला मराठे जसे महान वाटतात तसेच. (तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

महान असणॅ अनि महान वाट्णे ह्यात फर् क नक्किच आहे :) वाटणॅ = स्वता साथी अस् णॅ = इतिहास गवाह आहे ;)

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:34
इतिहास गवाह आहे ह्याला म्हणतात पूर्वजांचा अभिमान्.(एकदम खुदा गवाहची आठवण झाली) तो इतिहास कुणी लिहीला हो! महाराष्ट्राच्या इतिहासात तर मराठेच महान आहेत. हा आता पाकीस्तानचा इतिहास आम्ही वाचला नाही.(अकबर त्यांचा बाप आणि इंग्रज त्यांचा तारणहार-त्यामुळे ते दोघेही त्यांना महान वाटणार यात शंका नाही.) इंग्रजांनी कुणाला महान म्हटले म्हणून आम्हीही म्हणावे की काय? आणि इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले. छ्या! ह्या लोकमान्य टिळकांना,स्वा.सावरकरांना,भगतसिंग्-सुखदेव-राजगुरु ह्यांना काही अक्कलच नव्हती म्हणायची.आणि हो,बापूजी राहीले की! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

"इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले" हाकलले कि कटाळून परत गेले ;) .... परत इतिहास कोण् ता खरा :)

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 03:50
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते. बाकी काही म्हणा,इंग्रजांचा इतिहास तेवढा खरा. बाकी साले सगळे फेकू.काफीर कुठले! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते हे मात्र खरे. पण त्यानी इथे येऊन आपल्याला किती चांगल्या गोष्टी शिकविल्या. इतिहास शिकवला, त्यांची थोर संस्कॄती आपल्याला शिकविली. जाऊदे आपल्याला शिवाजी महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू. आमेन... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकेड बनी Fri, 03/28/2008 - 04:24
>>महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू. आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. कारण महाराजांचे पत्र तुला मिळाले तर तू म्हणणार ते जेम्स लेनने ढापून बदललं होतं. अरे तू पडलास "पुण्याचा पेशवा" आणि काय असणार तुझ्याजवळ?

In reply to by विकेड बनी

हो का तेजराव. आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. हा सल्ला आपण पहीले आचरणात आणा. नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 11:15
नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :) हा हा हा :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 11:52
आई जगद॑बे...हे काय चालल॑य काय नक्की? अरे कोण कुठला अकबर तो, शतकानुशतका॑पुर्वी होऊन गेला.. असेलही तो ग्रेट..कि॑वा असेल हलकट! अरे पण माझ्या राजा॑हो, त्याच्या गाडलेल्या मुडद्यावरुन किती आगडो॑ब उसळवताय रे! एक मात्र खर॑, आम्हा मराठीया॑च्या नशिबी हा दुहीचा रोग कायमचा. चर्चा जरुर करा, पण भान सोडून एकमेका॑वर वैयक्तिक पातळीला जाऊन का भा॑डता? "हे तुला कळेल का...अन् ते तुला समजेल का" काय हे तेजराव? जशी तुमची मत॑ आहेत...अगदी लिखित ईतिहासाला धरुन असतीलही, पण तशीच इतरा॑नाही त्या॑ची मत॑ आहेतच ना? अरे जरा एकमेका॑च्या मता॑चा आदर ठेवा रे! गेले काही दिवस बघतोय, कोणाची दृष्ट लागलीये कोण जाणे, जो उठतो तो हमरीतुमरीवर येतोय...का रे बाबा॑नो (आणि बाया॑नो सुद्धा)? इतके दिवस कसे छान वागत होता सगळेजण... हात जोडून सगळ्या॑ना एकच विन॑ती करतो रे, नका भा॑डू. अरे बघवत नाही रे अस॑! तात्या जरा धो॑डोप॑ता॑शी बोलून बघा बॉ, मिपाला आणि गावकर्‍या॑ना ही कसली बाधा झालीये! असो, कळकळ वाटते म्हणून पोटतिडिकीन॑ बोललो. तेजराव, वैयक्तिक तुमच्यावर शरस॑धान करायच॑ नव्हत॑ ! स॑दर्भामुळे आल॑.. माफ करा ! आई जगद॑बे सगळ्या॑ना सुबुद्धी दे!..आमच॑ मिपा पुन्हा हसत॑-खेळत॑ होऊ दे ग॑ !!!! आपलाच, - (व्यथित) ध मा ल.

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 12:23
धमाल्या आपण विषय कोणता मांडतो आणि लोक त्याला काय प्रतिसाद देतात हेच कळेनासे झाले मला. कोणाचेही चुकीचे उदात्तीकरण करु नये हे माझे म्हणणे होते. त्यावर चांगली चर्चा होउन काहीतरी ज्ञान मिळेल असे मला वाटले होते त्यावर मला.... तुझे वाचन किती... तुझा पगार किती.....असे प्रश्न विचारले गेले...थोडी थट्टा थोडी मस्ती चालते नव्हे ती काही वेळा अपेक्षीत असते...लहान मूल नाही का तसे करत....पण त्यालाही काही सुमार ? तुझे वाचन किती... तुझा पगार किती याचा विषयाशी काय संबंध मला तरी नाही कळाले... बाल बुद्धी असेल असे समजुन मी दुर्लक्ष केले..... पण या विषयावर मी का चर्चा सुरु केली मला हाच प्रश्न पडला आहे.. मिपा वर अभ्यासु सदस्य आहेत असा माझा समज आहे...(तो तसा राहीलही.) महाजालावर चर्चासत्र सुरु करणे सोपे असते पण बंद करणे अवघड असते.. पण असे एकेरीवर आणणारे ,विषयाशी अजिबात संबंध नसणारे मूर्खा सारखे प्रतिसाद येणार असतील तर ही चर्चा बंद करणे चांगले किंबहुना अशी चर्चा सुरुच करायची नाही असे मला वाटायला लागले आहे. वादे वादे जायते तत्वबोधः हे मला ठाउक होते......वादे वादे जायते कंठशोषः हे नव्याने कळले........ आपण हा धागा बंद करुया............
चित्तोड चा राणा प्रताप अकबराकडुन पराभुत झाला. आयुष्यभर तो परागंदा होता.रानोमाळ भटकत त्याने स्वतन्त्र चित्तोड चे लढाइ चालु ठेवली जुलुमी सत्तेविरुद्ध त्यांचा लढा होता..... गुरु गोविंद सिंग ज्याच्याशी लढले....ज्याच्या जुलुमी सत्तेविरुद्ध ते लढले तो अकबर द ग्रेट....... मग राणा प्रताप कोण? गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?

धुन्दी - विडंबनाचा एक प्रयत्न

चेतन ·

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 14:06
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा वा! क्या बात है.. वरील ओळी आवडल्या..! आपला, (धुंद) तात्या. अवांतर - चेतनराव, आपला लॉगईन आयडी कृपया देवनागरीत करावा ही विनंती... आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चेतन Wed, 03/26/2008 - 14:17
धन्यवाद तात्या आपली सुचना अमलात आणली (धुंद पण न पिणारा) चेतन

प्रमोद देव Wed, 03/26/2008 - 15:23
विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. तेव्हा आता मिसळपावचे नाव बदलून "मिसळपाव बार" असे ठेवावे म्हणतो. :))))) समस्त विडंबनकारांना हात जोडून प्रार्थना की त्यांनी जरा इतर विषयही हाताळावेत. अहो आमच्यासारख्या " न पित्यां"ना तुमच्या नुसत्या विडंबनांनीही "चढायला" लागलेय हो! तेव्हा जरा आमचीही काळजी घ्या म्हणतो मी! :))))

In reply to by प्रमोद देव

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:15
एकेका फॅशनची लाट असते ना तशी सध्या विडंबनांची आहे. फर्मास विडंबने वाचून सुरसुरी येतेच काही नवल नाही. पोट्ट्यांना प्रयत्न तरी करु दे ना. तुम्ही त्यांच्या उत्साहावर पाणी टाकू नये असे वाटते. आपसूक गाड्या वळणावर येतात हलकेच, थोडं सबुरीनं! चतुरंग

In reply to by प्रमोद देव

विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. सहमत आहे, मिपावर वेगवेगळ्या साहित्याचा लाटा यायला पाहिजे. ते कधी कधी होत नाही. चारोळ्या तर चारोळ्याच येतील. विडंबने तर विडंबनेच येतील. मद्य तर मद्यच येईल.या विडंबनाच्या लाटांनी आमच्या भावनांचा, रसिकतेचा पार चोथा झाला आहे. :))))) ( अर्थात काही विडंबने दर्जेदारच असतात ) काही दिवस विडंबने आणि कविता/चारोळ्यांवर सरपंचानी बंदी घातली पाहिजे. किंवा नीलकांतला सांगून 'काव्य' दिसणार नाही, अशी सोय करुन घ्यावी म्हणतो !!!! :))) आपला प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (शबनम मधे कवितेची वही घेऊन श्रोता शोधणारा )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन गुरुवार, 03/27/2008 - 11:42
गारवा ऐकता ऐकता लहर आली म्हणून हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न केला. फर्मास विडंबन लिहायला मी केशवसुमार नाही, आम्ही ज्या वर्गात आहोत त्याचे ते हेडमास्टर आहेत. अर्थात मलाही दारूचा तिटकारा आहे पण हा साधा विषयही कोणाच्या घशाशी येत असेल याची कल्पना नव्हती. यापुढे जणीव राहील क्षमस्वः ( धुंदी उतरलेला) चेतन

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:13
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? जरा बरोबर घोळक्याच्या लिहा राव. पण पहिल्या प्रयत्नात चांगले जमले. इतर विषयच निवडावेत. बाई बाटली नको. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

चेतन Fri, 03/28/2008 - 11:39
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? "चोराच्या मनातं चांदणं" असो... या पुढे चूकं सुधारण्याचा प्रयत्न राहीलं... चेतन

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 14:06
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा वा! क्या बात है.. वरील ओळी आवडल्या..! आपला, (धुंद) तात्या. अवांतर - चेतनराव, आपला लॉगईन आयडी कृपया देवनागरीत करावा ही विनंती... आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चेतन Wed, 03/26/2008 - 14:17
धन्यवाद तात्या आपली सुचना अमलात आणली (धुंद पण न पिणारा) चेतन

प्रमोद देव Wed, 03/26/2008 - 15:23
विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. तेव्हा आता मिसळपावचे नाव बदलून "मिसळपाव बार" असे ठेवावे म्हणतो. :))))) समस्त विडंबनकारांना हात जोडून प्रार्थना की त्यांनी जरा इतर विषयही हाताळावेत. अहो आमच्यासारख्या " न पित्यां"ना तुमच्या नुसत्या विडंबनांनीही "चढायला" लागलेय हो! तेव्हा जरा आमचीही काळजी घ्या म्हणतो मी! :))))

In reply to by प्रमोद देव

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:15
एकेका फॅशनची लाट असते ना तशी सध्या विडंबनांची आहे. फर्मास विडंबने वाचून सुरसुरी येतेच काही नवल नाही. पोट्ट्यांना प्रयत्न तरी करु दे ना. तुम्ही त्यांच्या उत्साहावर पाणी टाकू नये असे वाटते. आपसूक गाड्या वळणावर येतात हलकेच, थोडं सबुरीनं! चतुरंग

In reply to by प्रमोद देव

विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. सहमत आहे, मिपावर वेगवेगळ्या साहित्याचा लाटा यायला पाहिजे. ते कधी कधी होत नाही. चारोळ्या तर चारोळ्याच येतील. विडंबने तर विडंबनेच येतील. मद्य तर मद्यच येईल.या विडंबनाच्या लाटांनी आमच्या भावनांचा, रसिकतेचा पार चोथा झाला आहे. :))))) ( अर्थात काही विडंबने दर्जेदारच असतात ) काही दिवस विडंबने आणि कविता/चारोळ्यांवर सरपंचानी बंदी घातली पाहिजे. किंवा नीलकांतला सांगून 'काव्य' दिसणार नाही, अशी सोय करुन घ्यावी म्हणतो !!!! :))) आपला प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (शबनम मधे कवितेची वही घेऊन श्रोता शोधणारा )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन गुरुवार, 03/27/2008 - 11:42
गारवा ऐकता ऐकता लहर आली म्हणून हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न केला. फर्मास विडंबन लिहायला मी केशवसुमार नाही, आम्ही ज्या वर्गात आहोत त्याचे ते हेडमास्टर आहेत. अर्थात मलाही दारूचा तिटकारा आहे पण हा साधा विषयही कोणाच्या घशाशी येत असेल याची कल्पना नव्हती. यापुढे जणीव राहील क्षमस्वः ( धुंदी उतरलेला) चेतन

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:13
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? जरा बरोबर घोळक्याच्या लिहा राव. पण पहिल्या प्रयत्नात चांगले जमले. इतर विषयच निवडावेत. बाई बाटली नको. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

चेतन Fri, 03/28/2008 - 11:39
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? "चोराच्या मनातं चांदणं" असो... या पुढे चूकं सुधारण्याचा प्रयत्न राहीलं... चेतन
लेखनविषय:
केशवसुमरांपासुन प्रेरणा घेवुन माझा हा एक विडंबनचा प्रयत्न मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा) पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपले

उघड "बार" देवा आता , उघड "बार" देवा

उदय सप्रे ·

प्रशांतकवळे Wed, 03/26/2008 - 17:47
क्या बात है! कदाचित दिल्लीवाले मिसळ्पाव वाचत असावेत. म्हणुन त्यांनी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. प्रशांत.

In reply to by प्रशांतकवळे

उदय सप्रे गुरुवार, 03/27/2008 - 09:48
मनःपूर्वक लिहिलेल्या प्रतिक्रियांबध्दल आभार ! प्रशांत भाऊ, http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. म्हणजे काय्?काही कळाले नाही. प्राजु, कर्म धर्म संयोगानी आमच्या सौभाग्यवतींचे नाव पण प्राजक्ता आहे आणि तिला पण माझ्यासारखेच कुठल्याही व्यसनाविषयी भयंकर तिटकारा आहे, त्यामुळे मी तुमच्या भावना समजू शकतो.पण एखादी कलाकृती ही तटस्थपणे एन्जॉय करता आली पाहिजे-त्याविषयी लिहिता पण आले पाहिजे.माझे हे विडंबन पण त्याच पठडीतील आहे असे मला अतिशय प्रामाणिक्पणे वाटते, तरी पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व ! राहता राहिला प्रश्न या अभंगाचा - तर तुम्हाला सांगतो, "गीत रामायणातील 'गा बाळांनो गा रामायण' या भैरवीतील 'थोडे थोडे गात प्रतिदिनी' च्या ऐवजी 'थोळे थोळे' असे येईपर्यंत "गीत रामायण" म्हणून पै अन पै गोळा करत "वीर सावरकर" नावाचा अद्वितीय चित्रपट निर्माण करणार्‍या "बाबूजें" बध्दल माझ्या मनात "श्रध्दा आणि भक्ती" खेरीज काहिही नाही! - जो भंग पावत नाही तोच "अभंग", मग माझ्यासरखा एक यःकश्चित माणूस इतक्या सुंदर अभंगाचा अपमान करु शकतच नाही - ही "दारुड्या" लोकांवरची मल्लिनाथी आहे !-हा निव्वळ एक योगायोग आहे, मी मनात येईल त्या विषयावर लिहित असतो, त्यातलाच हा एक विषय्.उदाहरणार्थ आज मी एक "शिवरायांसी "८" वावे" असा एक लेख प्रसिध्द करणार आहे तो एकदम शास्त्रिय बैठकिचा आहे तो पण तुम्ही वाचालच. चतुरंग भाऊ, तुमचे म्हणणे एकदम रास्त आहे आणि "मीटर" वर तुम्ही सुचवलेले एकदम योग्य असेच आहे - पण "दारु" सारख्या विषयावरील गाणे हे "रांगडेच" वाटले पाहिजे म्हणून तुम्ही लिहिलेले शब्द आधी तिथे चपखल बसत असूनही मी ते शब्द काढून सध्ध्याचे शब्द टाकले आहेत, म्हणून पही - मीटर वर "फिट" नसतील शब्द, पण गाण्याचे रांगडेपण जपतात्-मला जरूर कळवा यावर तुम्हाल ते कसे वाटले ते ! मि.पा. वरील लोक खूप चोखंदळ आहेत हे बघून खूपच आनंद झाला. उदय गंगाधर सप्रे-ठाणे

In reply to by उदय सप्रे

प्रशांतकवळे गुरुवार, 03/27/2008 - 10:53
उदय भाऊ, आजकाल मिपा वर दारु हा विषय जास्त येतोय.. म्हणुन तो दुवा दिला. दिल्ली सरकार आता दारु दुकानांचे जास्त परवाने देणार आहे. प्रशांत

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:06
चपखल शब्दयोजना! चालीत म्हणून बघितले काही ठिकाणी थोडे मीटर हुकल्यासारखे जाणवते तिथे दुरुस्ती करतोय, पटते का बघ? आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" एकएक "आपुली" वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी पडे कसा मेवां? उजेडात बाइल बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी पेगाचे हे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? चतुरंग

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 00:37
विडंबन चांगले आहे. आवांतर : मिपावर दारूशिवाय विडंबने होत नाहीत का? खरे तर इथे लिहिणारे अतिशय प्रतिभावान आहेत. मग दारू प्रत्येक विडंबनात यायला हवी हा अट्टाहास का? आणि देहाची तिजोरी या सुंदर अभंगाचे विडंबन.. दारू या विषयावर आहे हे वाचून थोडे वाईट वाटले. भीक नको पण कुत्रा आवर प्रमाणे विडंबने नको पण दारू आवर असे म्हणावेसे वाटू लागले आहे. - (व्यथित)प्राजु

In reply to by प्राजु

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:47
प्राजुताई कितीही चिड चिड करताय आजकाल! बरं नाहिये का? तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... - अघळ पघळ

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 10:37
लवकरच आपल्या लाडक्या मिसळपावचे नामकरण मद्यमिसळपाव करावे लागेल. मी पण व्यथित. अजून एक. विडंबनासाठी गाणी किंवा कविता निवडताना जरा तरी तारतम्य बाळगायला काहीच हरकत नाही. आज "उघड दार देवा" हे हजारोंच्या श्रद्धेचा विषय आहे. सिगारेट खुशाल ओढा पण ती निरांजनावरच शिलगावून हा अट्टाहास का आणि कशासाठी? > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

बेसनलाडू गुरुवार, 03/27/2008 - 11:07
आठवली; पटली तर पहा, नाहीतर सोडून द्या लावण्याताई - नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे गुरुवार, 03/27/2008 - 13:00
एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मी प्रतिक्रियांमधे लिहिलय ते पण सविस्तर वाचा ही विनंती ! राहता राहिला विषय "दारु" चा , तर कुठले विडंबन हे त्यावर "उपहासात्मक" लिहिले आहे हे वाचकांच्या लक्षात येतेच्.....मी स्वतः आजपर्यंत "दारु" दूरच, अजून "बियर" नाहि (हातात पण) घेतलेली ! सिगारेट्,विडी,काडी,जुगार वगैरे तर नावच नको..... त्यामुळे मूळ गाण्याला किठे तडा जातो वगैरे विचार मनातून काढून टाका, मूळ गाण्यापेक्षाही लक्ष पटीने "बाबूजी" हे माझ्याही श्रध्देचे कधीही न डळमळणारे स्थान आहे ! विडंबन पुन्हा एकदा वाचा - हा दारुड्या लोकांचा उपहास आहे - आयुष्य एन्जॉय करण्यासाठी "घोट" घेणे आणि दारुसाठी आपल्याच माणसांच्या नरडीचा घोट घेणे यातील अंतर फारच कमी लोकांना कळते , आणि हे विडंबन अट्टल "दारुड्या" लोकांसाठी आहे , शेवटचे कडवे याची साक्ष देईलच..... तरी पण, जाता जाता, अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व ! उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:33
एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मान्य आहे की विडंबन ठरवून करता येत नाही पण मग ते इथे छापलेच पाहिजे असे काही बंधन आहे का? खाजगीत लिहा आणि खाजगीतच त्याचा आस्वाद घ्या ना.. मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. (अजूनही आठवले की हसू येते) पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. आपण मोठे कधी व्हाल? > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 00:48
मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. पंढरीनाथा ऐकतोयस काय रे? पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. तरीही (अजूनही आठवले की हसू येते) ? :) नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला.. हे चालतं का? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 08:35
तुमच्या लिखाणावरून तुम्हाला मोठे व्हायला अजून बराच काळ जायचाय असे दिसते , तसेच खाली लिहिलेल्या ओळींवरून तरी वाटत नाही की काही "सभ्य्"पणा तुमच्याकडे असेल, इथे कुणी काय लिहावं आणि ते कुठे प्रसिध्द करावं हे सांगण्याएवढी स्वतःची योग्यता आहे का हे आधी तपासून पहा ! आणि लिमान आता तरी कुणालाही काहीही लिहिणे बंद करा.

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 08:07
तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... अरे वा! कळतात वाटतं तुम्हांला चारोळ्या.... प्रगती आहे.. :))) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सुधीर कांदळकर

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:32
श्री.सुधीर कांदळकर, "सप्रे"म नमस्कार , इतर विषयांवर पण लिहिले आहे , अजुन एक विडंबन मि.पा.वर आहेच , कालच एक लेख "शिवरायांचे "८" वा वे रूप" मि.पा.वर दिलाय , या आधी "३ लेख आणि एक कविता" अश्या ४ लिन्क्स पण दिल्या आहेत मि.पा. वर , आपण जरूर वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ! उदय "सप्रे"

धनंजय Fri, 03/28/2008 - 09:47
हे गीत एका कृष्णधवल चित्रपटात दूरदर्शनवर बघितल्याचे आठवते. प्रसिद्ध आहे, पण मला नाव आठवत नाही. कथा अशी काही : तीन चोर एका घरात पाहुणे म्हणून येतात. त्यांना तिजोरी फोडून चोरायची असते. (पण घरमालक खरा खूप गरीब आहे, हे त्यांना माहीत नसते.) चित्रपटातला प्रसंग असा की देवघरात घरातली सोज्ज्वळ मुलगी हे गाणे म्हणत असते, आणि ते तीन चोर तिजोरी फोडायचा प्रयत्न करत असतात. (त्यांचा प्रयत्न असफल होतो - गाण्यात "उघड दार देवा" शब्द असतात, आणि हे चोर तिजोरीचे दार उघडायचा प्रयत्न करत असतात, अशी दृश्ये आलटून-पालटून येतात.) त्यामुळे मुळातच एका प्रकारचे विडंबन/नर्मविनोद आहे. ते पूर्ण गाणे दृक्श्राव्य माध्यमात द्व्यर्थी आहे. त्याची आठवण होऊन येथेही व्यथित होऊ नये.

In reply to by धनंजय

प्रियाली Fri, 03/28/2008 - 22:38
असे या चित्रपटाचे नाव आहे बहुधा...यातील गावा म्हणजे आपले जन्मगाव, मातृभूमी इ. नसून तुरुंग आहे. बाकी, येथील एक एक प्रतिसाद पाहता एखाद्या शहाण्याला* "आम्ही जातो अमुच्या गावा" असे म्हणून रजा घेण्याची वेळ आली तर नवल वाटणार नाही. * माझी गणती शहाण्यांत होत असती तर हा प्रतिसाद न येता.

प्रशांतकवळे Wed, 03/26/2008 - 17:47
क्या बात है! कदाचित दिल्लीवाले मिसळ्पाव वाचत असावेत. म्हणुन त्यांनी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. प्रशांत.

In reply to by प्रशांतकवळे

उदय सप्रे गुरुवार, 03/27/2008 - 09:48
मनःपूर्वक लिहिलेल्या प्रतिक्रियांबध्दल आभार ! प्रशांत भाऊ, http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. म्हणजे काय्?काही कळाले नाही. प्राजु, कर्म धर्म संयोगानी आमच्या सौभाग्यवतींचे नाव पण प्राजक्ता आहे आणि तिला पण माझ्यासारखेच कुठल्याही व्यसनाविषयी भयंकर तिटकारा आहे, त्यामुळे मी तुमच्या भावना समजू शकतो.पण एखादी कलाकृती ही तटस्थपणे एन्जॉय करता आली पाहिजे-त्याविषयी लिहिता पण आले पाहिजे.माझे हे विडंबन पण त्याच पठडीतील आहे असे मला अतिशय प्रामाणिक्पणे वाटते, तरी पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व ! राहता राहिला प्रश्न या अभंगाचा - तर तुम्हाला सांगतो, "गीत रामायणातील 'गा बाळांनो गा रामायण' या भैरवीतील 'थोडे थोडे गात प्रतिदिनी' च्या ऐवजी 'थोळे थोळे' असे येईपर्यंत "गीत रामायण" म्हणून पै अन पै गोळा करत "वीर सावरकर" नावाचा अद्वितीय चित्रपट निर्माण करणार्‍या "बाबूजें" बध्दल माझ्या मनात "श्रध्दा आणि भक्ती" खेरीज काहिही नाही! - जो भंग पावत नाही तोच "अभंग", मग माझ्यासरखा एक यःकश्चित माणूस इतक्या सुंदर अभंगाचा अपमान करु शकतच नाही - ही "दारुड्या" लोकांवरची मल्लिनाथी आहे !-हा निव्वळ एक योगायोग आहे, मी मनात येईल त्या विषयावर लिहित असतो, त्यातलाच हा एक विषय्.उदाहरणार्थ आज मी एक "शिवरायांसी "८" वावे" असा एक लेख प्रसिध्द करणार आहे तो एकदम शास्त्रिय बैठकिचा आहे तो पण तुम्ही वाचालच. चतुरंग भाऊ, तुमचे म्हणणे एकदम रास्त आहे आणि "मीटर" वर तुम्ही सुचवलेले एकदम योग्य असेच आहे - पण "दारु" सारख्या विषयावरील गाणे हे "रांगडेच" वाटले पाहिजे म्हणून तुम्ही लिहिलेले शब्द आधी तिथे चपखल बसत असूनही मी ते शब्द काढून सध्ध्याचे शब्द टाकले आहेत, म्हणून पही - मीटर वर "फिट" नसतील शब्द, पण गाण्याचे रांगडेपण जपतात्-मला जरूर कळवा यावर तुम्हाल ते कसे वाटले ते ! मि.पा. वरील लोक खूप चोखंदळ आहेत हे बघून खूपच आनंद झाला. उदय गंगाधर सप्रे-ठाणे

In reply to by उदय सप्रे

प्रशांतकवळे गुरुवार, 03/27/2008 - 10:53
उदय भाऊ, आजकाल मिपा वर दारु हा विषय जास्त येतोय.. म्हणुन तो दुवा दिला. दिल्ली सरकार आता दारु दुकानांचे जास्त परवाने देणार आहे. प्रशांत

चतुरंग Wed, 03/26/2008 - 19:06
चपखल शब्दयोजना! चालीत म्हणून बघितले काही ठिकाणी थोडे मीटर हुकल्यासारखे जाणवते तिथे दुरुस्ती करतोय, पटते का बघ? आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" एकएक "आपुली" वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी पडे कसा मेवां? उजेडात बाइल बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी पेगाचे हे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? चतुरंग

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 00:37
विडंबन चांगले आहे. आवांतर : मिपावर दारूशिवाय विडंबने होत नाहीत का? खरे तर इथे लिहिणारे अतिशय प्रतिभावान आहेत. मग दारू प्रत्येक विडंबनात यायला हवी हा अट्टाहास का? आणि देहाची तिजोरी या सुंदर अभंगाचे विडंबन.. दारू या विषयावर आहे हे वाचून थोडे वाईट वाटले. भीक नको पण कुत्रा आवर प्रमाणे विडंबने नको पण दारू आवर असे म्हणावेसे वाटू लागले आहे. - (व्यथित)प्राजु

In reply to by प्राजु

अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:47
प्राजुताई कितीही चिड चिड करताय आजकाल! बरं नाहिये का? तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... - अघळ पघळ

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 10:37
लवकरच आपल्या लाडक्या मिसळपावचे नामकरण मद्यमिसळपाव करावे लागेल. मी पण व्यथित. अजून एक. विडंबनासाठी गाणी किंवा कविता निवडताना जरा तरी तारतम्य बाळगायला काहीच हरकत नाही. आज "उघड दार देवा" हे हजारोंच्या श्रद्धेचा विषय आहे. सिगारेट खुशाल ओढा पण ती निरांजनावरच शिलगावून हा अट्टाहास का आणि कशासाठी? > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

बेसनलाडू गुरुवार, 03/27/2008 - 11:07
आठवली; पटली तर पहा, नाहीतर सोडून द्या लावण्याताई - नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे गुरुवार, 03/27/2008 - 13:00
एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मी प्रतिक्रियांमधे लिहिलय ते पण सविस्तर वाचा ही विनंती ! राहता राहिला विषय "दारु" चा , तर कुठले विडंबन हे त्यावर "उपहासात्मक" लिहिले आहे हे वाचकांच्या लक्षात येतेच्.....मी स्वतः आजपर्यंत "दारु" दूरच, अजून "बियर" नाहि (हातात पण) घेतलेली ! सिगारेट्,विडी,काडी,जुगार वगैरे तर नावच नको..... त्यामुळे मूळ गाण्याला किठे तडा जातो वगैरे विचार मनातून काढून टाका, मूळ गाण्यापेक्षाही लक्ष पटीने "बाबूजी" हे माझ्याही श्रध्देचे कधीही न डळमळणारे स्थान आहे ! विडंबन पुन्हा एकदा वाचा - हा दारुड्या लोकांचा उपहास आहे - आयुष्य एन्जॉय करण्यासाठी "घोट" घेणे आणि दारुसाठी आपल्याच माणसांच्या नरडीचा घोट घेणे यातील अंतर फारच कमी लोकांना कळते , आणि हे विडंबन अट्टल "दारुड्या" लोकांसाठी आहे , शेवटचे कडवे याची साक्ष देईलच..... तरी पण, जाता जाता, अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व ! उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:33
एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मान्य आहे की विडंबन ठरवून करता येत नाही पण मग ते इथे छापलेच पाहिजे असे काही बंधन आहे का? खाजगीत लिहा आणि खाजगीतच त्याचा आस्वाद घ्या ना.. मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. (अजूनही आठवले की हसू येते) पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. आपण मोठे कधी व्हाल? > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 00:48
मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. पंढरीनाथा ऐकतोयस काय रे? पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. तरीही (अजूनही आठवले की हसू येते) ? :) नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला.. हे चालतं का? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 08:35
तुमच्या लिखाणावरून तुम्हाला मोठे व्हायला अजून बराच काळ जायचाय असे दिसते , तसेच खाली लिहिलेल्या ओळींवरून तरी वाटत नाही की काही "सभ्य्"पणा तुमच्याकडे असेल, इथे कुणी काय लिहावं आणि ते कुठे प्रसिध्द करावं हे सांगण्याएवढी स्वतःची योग्यता आहे का हे आधी तपासून पहा ! आणि लिमान आता तरी कुणालाही काहीही लिहिणे बंद करा.

प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 08:07
तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... अरे वा! कळतात वाटतं तुम्हांला चारोळ्या.... प्रगती आहे.. :))) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सुधीर कांदळकर

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:32
श्री.सुधीर कांदळकर, "सप्रे"म नमस्कार , इतर विषयांवर पण लिहिले आहे , अजुन एक विडंबन मि.पा.वर आहेच , कालच एक लेख "शिवरायांचे "८" वा वे रूप" मि.पा.वर दिलाय , या आधी "३ लेख आणि एक कविता" अश्या ४ लिन्क्स पण दिल्या आहेत मि.पा. वर , आपण जरूर वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ! उदय "सप्रे"

धनंजय Fri, 03/28/2008 - 09:47
हे गीत एका कृष्णधवल चित्रपटात दूरदर्शनवर बघितल्याचे आठवते. प्रसिद्ध आहे, पण मला नाव आठवत नाही. कथा अशी काही : तीन चोर एका घरात पाहुणे म्हणून येतात. त्यांना तिजोरी फोडून चोरायची असते. (पण घरमालक खरा खूप गरीब आहे, हे त्यांना माहीत नसते.) चित्रपटातला प्रसंग असा की देवघरात घरातली सोज्ज्वळ मुलगी हे गाणे म्हणत असते, आणि ते तीन चोर तिजोरी फोडायचा प्रयत्न करत असतात. (त्यांचा प्रयत्न असफल होतो - गाण्यात "उघड दार देवा" शब्द असतात, आणि हे चोर तिजोरीचे दार उघडायचा प्रयत्न करत असतात, अशी दृश्ये आलटून-पालटून येतात.) त्यामुळे मुळातच एका प्रकारचे विडंबन/नर्मविनोद आहे. ते पूर्ण गाणे दृक्श्राव्य माध्यमात द्व्यर्थी आहे. त्याची आठवण होऊन येथेही व्यथित होऊ नये.

In reply to by धनंजय

प्रियाली Fri, 03/28/2008 - 22:38
असे या चित्रपटाचे नाव आहे बहुधा...यातील गावा म्हणजे आपले जन्मगाव, मातृभूमी इ. नसून तुरुंग आहे. बाकी, येथील एक एक प्रतिसाद पाहता एखाद्या शहाण्याला* "आम्ही जातो अमुच्या गावा" असे म्हणून रजा घेण्याची वेळ आली तर नवल वाटणार नाही. * माझी गणती शहाण्यांत होत असती तर हा प्रतिसाद न येता.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
देहाची तिजोरी.....मूळ गीताचे विडंबन्.....उदय सप्रे-ठाणे दे हाती तू थोडी शक्ती नाही देवां उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा पिते रोज डोळे मिटुनी जात बेवड्यांची तनी थरथराटापायी भिती सांडण्याची "सरावल्या" हातांनाही कंप का सुटांवा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" "आपुलीच" प्रत्येक वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी का पडे हा मेवां? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा उजेडात बायको बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी एका पेग चे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा

नमस्कार हे अप्रकाशित आहे.

नीलकांत ·
नमस्कार नव्या अप्रकाशित साहित्याची ही चाचणी आहे , तुम्हा कुणालाही हे लिखान दिसत असेल तर कृपया खाली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.