आता अनोळखी होऊन गेलो आहोत आपण.. तुझा स्पर्श झालेली मी, माझा स्पर्श झालेला तू.. आणि आपला स्पर्श झालेले ते सगळे..
आता आहेत त्या फक्त आठवणी..
आधी.. सकाळी उठल्यावर पहिला फोन तुला.. जेवायच्या वेळेस फोन.. सन्ध्याकाळी फोन.. झोपण्यआधी फोन..
आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण..
तेव्हा.. रोज chatting.. खूप busy असलेल्या दिवशी सुद्धा missed call देवून.. वेळ ठरवून chatting..
आता.. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए..
आणि chatting?? बोलणच खुण्टलय तर कसल chatting??!!??
काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच.. अस विसरत का कोणी प्रेम? ती होती एक चूक.. तू केलेली, आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली..
"मी तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत ग.. "
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. "
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.."
गेल ते सगळ..
आता उरल्या त्या सगळ्याच्या आठवणी आणि.. आणि हे..
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
wowww!!!
-----------------------------------------------------------------------------------
"आता आठवताहेत.." कवितेसाठी संदीप खरे चे आभार..
आणि हे इकडुन घेतलेल आहे.. माझा ब्लॉग..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4334
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहे...
काय
'जब वी मेट'
In reply to काय by मनस्वी
एकतर्फी......
माकड
पुरूषही संवेदनशील असतात....
In reply to माकड by मनस्वी
आजकाल मिपावर रंगांचा वापर
In reply to पुरूषही संवेदनशील असतात.... by प्रभाकर पेठकर
ह..
असेल ही