नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स
एकीकडे
घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल
दुसरीकडे
पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट
आणि सगळ्यात शेवटी
नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय...
कधी सुधारणार आपण ??
प्रतिक्रिया
बर. मग काय करायला हवं म्हणता?
पावसा
आमची धागानुरुप जाहीरात
कायदा सर्वांसाठी हवा पण माणूस कायद्या साठी नको