मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार ·
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

मदत...Internship.!

उगा काहितरीच ·

श्रीगुरुजी 05/01/2015 - 17:59
मी काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी काही कंपन्यांची नावे दिली होती. भाषांतराचा कंटाळा आल्यामुळे ती माहिती जशीच्या तशी देत आहे. You can try at a company called Bioimagene. (located at 107 Corporate Plaza, Senapati Bapat Road) You may also try Tata Honeywell. In Pune, there is a company called 'Modular systems' in Electronic estate, Pune-Satara road, opposite to hotel Utsav near City Pride. It is the company which normally gives project to BE students. Also one can try at Siemens , Pune. In Siemens, one will have to walk in and talk to the HR. सेनापती बापट रस्त्यावरील "बिटवाईज" या कंपनीत प्रयत्न करता येईल. खालील कंपन्यात प्रयत्न करता येईल. - Mastek - Kale Consultants - Selectica - Mphasis - KPIT - Zensar - TRDDC - Gurukul - Wipro - Satyam - Geometric - Mascot - Computer Vision (Parametric) - Cyrix - Persistent - C-DAC - Cognizant - Indus - Kanbay गुगलवर सर्च करून इंटर्नशिपसाठी संधी देणार्‍या कंपन्यांची माहिती मिळू शकेल. माहितीचा सगळ्यात उपयुक्त स्त्रोत म्हणजे तुमचे प्राध्यापक आणि पूर्वी पासआऊट झालेले विद्यार्थी.

आदूबाळ 05/01/2015 - 18:25
अगं बने! म्हणजे इंटर्नशिपमध्ये फुटकळ का होईना पैसे मिळायच्या ऐवजी पैसे द्यावे लागतात होय! अवघड झालं...

सरकारी रिसर्च इन्स्टीट्यूट पकडा. स्टायपेंड मिळायची शक्यता फार कमी होते पण काम मिळते. बहुतांश वेळा चांगले कामं मिळतात. तुमच्या विषयातली कामं कुठे होतात हे मला नक्की माहीती नाही. Software Development Institute - Indian Airforce इथे बंगळूरात आहे. डीआरडीओ, सीएसआयआर (Council of Scientific & Industrial Research) मध्ये चौकशी करा. प्राध्यापकाचं पत्र असलं की इन्टर्नशिप मिळते. Centre for Mathematical Modelling and Computer Simulation (CSIR) च्या वेबसाईटवर सध्याच्या चालू असलेल्या प्रकल्पांची यादी असते. तिथून डायरेक्ट scientistला मेल करता येईल. काहीच निष्पन्न होत नसल्यास IIT, IISC मध्ये बरेच प्रोजेक्ट चालू असतात. तिथे प्रोफेसरशी थेट बोलता येतं. चांगलं काम केलं तर पेटंट वगैरे होऊन जातं. बेस्ट लक

बरोबर दहा वर्षांपूर्वी एमसीएच्या शेवटच्या सत्रात कमलनोंदी वापरणार्‍या कंपनीमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंगसाठी (इंटर्नशिप शब्द वापरला जात नसे तेव्हा) निवड झाली होती (६० जणांमधून आम्ही ४ जण निवडले गेलो होतो). स्टायपेंड खूपच नाममात्र होते. पण दर एक तारखेला रोख रकमेत मिळायचे :). सुटी काढली असल्यास तेवढे पैसे वजा व्हायचे. महिन्यातून एकदा रांग लावून स्टायपेंड मिळवण्याचा आनंद आजच्या डायरेक्ट डिपॉझिट पेक्षा अधिक होता. पीएमटीचा मासिक पासचे भाडे अडीचशे रुपये होते. घरून पैसे मागवल्याशिवाय महिन्याचा खर्च भागणे शक्य नव्हते. पाच महिन्यांचा ट्रेनिंगचा काळ संपला अन लगेच नोकरी सुरू झाली. ट्रेनिंगच्या काळातही प्रोजेक्टचेच काम केले जायचे. पण तेव्हा लहानसहान कामगिरीचे बरेच कौतुक व्हायचे :-) . या ट्रेनिंगमुळे माझे करिअर मार्गी लागले. तुम्हाला अनेक शुभेच्छा!! काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा. अवांतर - माझ्या एमसीएबाबत पूर्वी हा लेख लिहिला होता.

श्रीगुरुजी 05/01/2015 - 17:59
मी काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी काही कंपन्यांची नावे दिली होती. भाषांतराचा कंटाळा आल्यामुळे ती माहिती जशीच्या तशी देत आहे. You can try at a company called Bioimagene. (located at 107 Corporate Plaza, Senapati Bapat Road) You may also try Tata Honeywell. In Pune, there is a company called 'Modular systems' in Electronic estate, Pune-Satara road, opposite to hotel Utsav near City Pride. It is the company which normally gives project to BE students. Also one can try at Siemens , Pune. In Siemens, one will have to walk in and talk to the HR. सेनापती बापट रस्त्यावरील "बिटवाईज" या कंपनीत प्रयत्न करता येईल. खालील कंपन्यात प्रयत्न करता येईल. - Mastek - Kale Consultants - Selectica - Mphasis - KPIT - Zensar - TRDDC - Gurukul - Wipro - Satyam - Geometric - Mascot - Computer Vision (Parametric) - Cyrix - Persistent - C-DAC - Cognizant - Indus - Kanbay गुगलवर सर्च करून इंटर्नशिपसाठी संधी देणार्‍या कंपन्यांची माहिती मिळू शकेल. माहितीचा सगळ्यात उपयुक्त स्त्रोत म्हणजे तुमचे प्राध्यापक आणि पूर्वी पासआऊट झालेले विद्यार्थी.

आदूबाळ 05/01/2015 - 18:25
अगं बने! म्हणजे इंटर्नशिपमध्ये फुटकळ का होईना पैसे मिळायच्या ऐवजी पैसे द्यावे लागतात होय! अवघड झालं...

सरकारी रिसर्च इन्स्टीट्यूट पकडा. स्टायपेंड मिळायची शक्यता फार कमी होते पण काम मिळते. बहुतांश वेळा चांगले कामं मिळतात. तुमच्या विषयातली कामं कुठे होतात हे मला नक्की माहीती नाही. Software Development Institute - Indian Airforce इथे बंगळूरात आहे. डीआरडीओ, सीएसआयआर (Council of Scientific & Industrial Research) मध्ये चौकशी करा. प्राध्यापकाचं पत्र असलं की इन्टर्नशिप मिळते. Centre for Mathematical Modelling and Computer Simulation (CSIR) च्या वेबसाईटवर सध्याच्या चालू असलेल्या प्रकल्पांची यादी असते. तिथून डायरेक्ट scientistला मेल करता येईल. काहीच निष्पन्न होत नसल्यास IIT, IISC मध्ये बरेच प्रोजेक्ट चालू असतात. तिथे प्रोफेसरशी थेट बोलता येतं. चांगलं काम केलं तर पेटंट वगैरे होऊन जातं. बेस्ट लक

बरोबर दहा वर्षांपूर्वी एमसीएच्या शेवटच्या सत्रात कमलनोंदी वापरणार्‍या कंपनीमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंगसाठी (इंटर्नशिप शब्द वापरला जात नसे तेव्हा) निवड झाली होती (६० जणांमधून आम्ही ४ जण निवडले गेलो होतो). स्टायपेंड खूपच नाममात्र होते. पण दर एक तारखेला रोख रकमेत मिळायचे :). सुटी काढली असल्यास तेवढे पैसे वजा व्हायचे. महिन्यातून एकदा रांग लावून स्टायपेंड मिळवण्याचा आनंद आजच्या डायरेक्ट डिपॉझिट पेक्षा अधिक होता. पीएमटीचा मासिक पासचे भाडे अडीचशे रुपये होते. घरून पैसे मागवल्याशिवाय महिन्याचा खर्च भागणे शक्य नव्हते. पाच महिन्यांचा ट्रेनिंगचा काळ संपला अन लगेच नोकरी सुरू झाली. ट्रेनिंगच्या काळातही प्रोजेक्टचेच काम केले जायचे. पण तेव्हा लहानसहान कामगिरीचे बरेच कौतुक व्हायचे :-) . या ट्रेनिंगमुळे माझे करिअर मार्गी लागले. तुम्हाला अनेक शुभेच्छा!! काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा. अवांतर - माझ्या एमसीएबाबत पूर्वी हा लेख लिहिला होता.
नमस्कार, नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत.

साल्याने पेपर टाकलाय.......

सार्थबोध ·

तिमा 03/12/2014 - 20:23
ऐला! मी तर सात नोकर्‍या बदलल्या! राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.

In reply to by तिमा

हाडक्या 03/12/2014 - 20:50
राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.
असे बोलणार्‍यांचे कायम अप्रूप वाटतेय कारण आज काल तर सगळे इमेलमार्फत पेपर टाकतात. मग हे लोक खिशातला राजीनामा कोणाला देतात ? (तीन वेळा इमेलने पेपर टाकलेला)

In reply to by हाडक्या

चिनार 10/12/2014 - 14:05
साहेबाकडे डोळे रोखून त्याच्या हातात राजीनामा देण्यात जी मजा आहे ती ईमेल करण्यात नाही… कधी करून बघा -- ईमेल असुनही लेखी तीन वेळा राजीनामा दिलेला !

यसवायजी 03/12/2014 - 20:44
मस्तं हो. णॉन ऐटीत पण पेपर टाकतात की. टीप कवितेच्या खाली दिली असती तर थोडा सस्पेन्स राखता आला असता.

थॉर माणूस 04/12/2014 - 08:47
याच आशयाचा एक विनोद वाचला होता कुठेतरी... बॉस के भयानक चुटकुलेपर सभी लोग जोरसे हसने लगे, सिवाए राहुल के... बॉसः राहुल तुम्हे मेरा जोक पसंद नही आया? राहुल: सर, मेरा दुसरी कंपनी मे हो गया. ;)

समीरसूर 04/12/2014 - 11:41
खूप छान! आवडली. :-) खुसखुशीत आणि वास्तवाला धरून... पेपर टाकणारे कंपनीमध्ये एकदम असे खुशनुमा विरक्ती आल्यासारखे वागायला लागतात. पाण्यातल्या तेलासारखे पाण्यात राहून अगदीच निराळे राहतात. पेपर टाकला तरी 'मी शेवटच्या क्षणापर्यंत सिन्सीअरली काम करणार' असा मोठा आव आणतात. चिल्लर कामं करायला कसेबसे तयार होतात; थोडं किचकट काम असलं तर कलटी मारतात. मॅनेजरने सांगीतलेल्या फीडबॅकमध्ये लक्ष असल्याचं दाखवतात; डोळे मात्र सगळं खरं सांगतात. अप्रेजल जर असेल तर दिलेली सगळी रेटिंग्ज मान्यच करून टाकतात. शेवटच्या दिवशी 'आय वुईल मिस धिस कंपनी'ची खोटी खोटी धून वाजवतात. 'आय लर्नड अ लॉट फ्रॉम धिस कंपनी' अशी कुणालाच न पटणारी थाप मारतात. काहीही असले तरी राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात... मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.

In reply to by समीरसूर

राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात... मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.
हे जर खरे असेल तर ours is generation of idiots असे म्हणावे लागेल. नोकरी बदलण्यात काही चुकीचे नाही, मात्र सतत तेच ध्येय असले(जे वरच्या वाक्यातून ध्वनित होत आहे) तर प्रॉब्लम है बॉस. जोवर आनंदात राहता येते तोवर रहावे, आवडेनासे झाले की नोकरी बदलावी. काय कठीण आहे ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

समीरसूर 05/12/2014 - 10:54
काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये कर्मचार्‍यांमध्ये अशी भावना रुजायला सुरुवात होते - जसे की - कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्‍याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्‍याच कंपन्यांमध्ये येतो. :-) एकूणात कंपनीमध्ये प्रोत्साहनपर वातावरण राहिले नसेल तर हा अनुभव येतो. आवडेनासे झाले म्हणून लगेच नोकरी बदलता आली असती तर जग खूप सुखी झाले असते. :-) हे वाटते तितके सोपे नाही. किंबहुना हे बर्‍याचदा कठीण असते आणि अशा काळात कर्मचार्‍यांची मानसिकता खूप नकारात्मक झालेली असते.

In reply to by समीरसूर

अपरिहार्य परिस्थिति ही क्वचित आली पाहिजे. बऱ्याच लोकांचा सूर असा असतो की जणू ते नॉर्मल आहे आणि खुष राहण्याच्या संधि दुर्लभ आहेत. बरेच निर्णय हे आपले चॉइसेस असतात, नाइलाज नव्हे. हे ज्या दिवशी आपण मान्य करू, त्या दिवशी निम्मे प्रॉब्लम सुटतील.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

vikramaditya 05/12/2014 - 11:02
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते. सतत पगारवाढ, प्रमोशन, ईंसेंटीव्ह च्या अपेक्षा ठेवुन बरेच लोक सारखे एम्प्लॉयरच्या नावाने खडे फोडत असतात. आपल्यावर फार अन्याय होवुन राहीला आहे अशी बॉडी लँग्वेज ठेवुन वावरतात. ह्या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद समर्पक वाटला.

वेल्लाभट 04/12/2014 - 12:50
पण पेपर टाकणे हा वाक्प्रचार सर्वसाधारणच रूढ आहे. आयटीतून 'आला असावा' कदाचित. म्हणतात मात्र सगळीकडेच. हो, वागण्यातला हा बदल इतका लक्षात येणारा असतो की बास ! अर्थात. द मूमेट यू रिजाईन; तुम्हाला सावत्र वागणूक मिळू लागते हेही तेव्ढचं खरं आहे.

In reply to by वेल्लाभट

खटपट्या 05/12/2014 - 02:28
you don't leave the company; you leave the manager.
हे खोटेही ठरलेले आहे. माझा मित्र मॅनेजरला कंटाळून ज्या कंपनीत गेला तिथे काही दिवसांनी तोच मॅनेजर त्याच्या डोक्यावर येउन बसला. जग फार लहान असते हेच खरे. पेपर टाकल्यावर एच आर बरोबर जी एक्झीट इंटरव्यू होते त्यात कोणावरही व्यक्तीगत टीका करण्याचे कटाक्षाने टाळावे. ज्यावर टीका कराल तो परत नवीन कंपनीमध्ये तुमचा सहकारी कींवा बॉस बनू शकतो.

In reply to by खटपट्या

vikramaditya 05/12/2014 - 10:47
you don't leave the company; you leave the manager. खरे आहे. तोच मॅनेजर परत बॉस बनला हा भाग वेगळा आहे. वरील वाक्य सुचवते कि बहुतांश लोक त्यांच्या ईमिडिएट बॉसला कंटाळुन जॉब सोडतात. जग लहान आहे आणि परत त्याच लोकांचा सामना करावा लागतो हे ही खरे.

In reply to by vikramaditya

मदनबाण 05/12/2014 - 12:37
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते. अगदी. अगदी ! मला सध्याच्या कंपनीत ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण काही वैयक्तिक कारणांमुळे अजुन इथे टिकुन आहे आणि इथला गाषा गुंडाळायची वेळ आलीली नाहीये. माझ्या कॉलनीतला मित्र काही काळा पूर्वीच माझ्या कंपनीत जॉइन झाला आहे, त्याने बर्‍याच कंपन्या बदलल्या,तो मला म्हणतो बरे झाले तू अजुन एकाच ठिकाणी आहेस ! अनेक उड्या मारण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. ते त्याने मला सांगितले. त्यातले काही मुद्दे पटले देखील. कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्‍याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्‍याच कंपन्यांमध्ये येतो. या बाबतीत देखील सहमत ! असे अनुभव बहुधा प्रत्येकालाच येत असावेत. ड्रीम जॉब मिळणे ही खरचं कठीण गोष्ट आहे. मला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वर आत्ता पर्यंत काम करायला मिळाले आहे,एसएपी मधे मधे येण्याचे माझे ध्येय होते, ते पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांची धडपड, मेहनत करावी लागली ! इथे मिपावर देखील मला वाटत काही जणांना फार पूर्वी या बद्धल माहिती विचारल्याचे स्मरते,बहुधा मीनल ताईला सुद्धा या बद्धल विचारण्या केली होती. आता एसएपी मधे येउन बर्‍यापैकी काळ लोटला आहे,पण जरा आधी संधी मिळाली असती तर अजुन बरेच पुढे जाउ शकलो असतो अशी जाणीव झाली आहे... असो. काही गोष्टी नेहमीच आपल्या नियंत्रणा पलिकडे असतात.नॉन आयटी आणि आयटीचा नोकर्‍यांचा अनुभव घेतल्यावर अजुन वेगळे काही तरी शिकायला आणि करायला मिळावे असे आता वाटतयं खरं... उलट्या-सुलट्या शिफ्ट, सातत्याने प्रचंड ताणात काम करुन मेंदू बर्‍यापैकी बधिर झाला आहे, तरी सुद्धा जिद्द अजुन संपलेली नाही ! :) आयटी कंपन्यांची आपल्या देशातली परिस्थीती बदलायला हवी ! लोक बरंच काही करु शकण्याचे स्कील सेट चे असतात,पण त्यांना योग्य संधी आणि वाव आणि महत्वाचे म्हणजे प्रोत्साहन दिले जात नाही. एक विशिष्ठ वय झाल्यावर आयटीतल्या जुन्या मंडळीचे कठीण असते असं चित्र सध्या तरी डोळ्या समोर निर्माण होत आहे.कारण सातत्याने तरुण मुलांचा भरणा असतो, त्यांच्यात एन्थु भरलेला असतो... दे आर जस्ट लाईक ए ब्लॅक, सिडी ज्यावर काहीही लिहले तरी ती प्ले होते.जुन्या मंडळीना नविन नविन स्कील वाढवण्याच्या नावावर कशालाही जुंपतात ! सध्या नविन काही घडेल या अपेक्षेवर आहे, आहे ती हमाली नेटाने करतो आहे... येणारा काळच काही नविन लिहील याची खात्री आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.

In reply to by मदनबाण

खटपट्या 05/12/2014 - 22:49
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते. एकतर मोठे पॅकेज द्यावे लागते. आणी बराच भारतियांचा टेक्नीकल ट्च गेलेला असतो. परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात. यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते. "बारा वर्ष झाली, अजुन कोड लिवत बसलंय" असे शेरे मारले जातात. एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्‍याच वेळेला ठेवला जातो. टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है. पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते.

In reply to by खटपट्या

मदनबाण 07/12/2014 - 17:30
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते. अगदी खरंय ! थोडक्यात सांगायचं झालं तर आयटी इंडस्ट्रीसाठी युजलेस होणे ! परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते. हो... ज्याला जे काम चांगले येत असते त्याला ते कंटिन्यू करायला परदेशात मुभा असते, तर आपल्या इथे अश्या माणसाला अडचण / अडगळ मानण्यातच धन्यता मानली जाते ! मॅनेजर होण्यासाठी धडपणारे अनेक असतात...त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास मागे-पुढे पहात नाहीत.माझ्या वया एव्हढा अनुभव असणारे पण एकाच प्रकारचे काम करणारे क्लायंट साईडला अनेक आहेत. एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्‍याच वेळेला ठेवला जातो. टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है. पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते. १०० % सत्य ! सध्या मी जे काम करतो त्यात चेंज मॅनेजमेंट्,रिलीज मॅनेजमेंट,इंसिडंट मॅनेजमेंट तसेच अनेक टिमशी कोऑर्डिनेट करण्याचे काम असते,जवळ ९५% पेक्षा जास्त दिवसाचे काम हे फक्त मेलवरव चालते.यात अर्पुव्हल्स देणेही आले. या कामाच्या स्वरुपामुळे आधी जे बेसिस आणि सिक्युरिटीचे काम करायचो,ते आता जवळपास विसरलो आहे.त्याचे मुख्य कारण रोजच्या वापरातल्या टी-कोडचा वापर कमी होणे,कारण मुळातच सर्व्हरवर लॉगिन करुन हे कोड रन करण्याची वेळच कमी येते ! क्लायंट साइडने जरी इएम असलो तरी कंपनी साईडने एम चे पद नाही. त्यामुळे टेक्निकल आणि मॅनेजर यांच्या मधल्या अवस्थेत आहे. मध्यंतरी झालेल्या एका कॉल मधे तुमचा टेक्निकल टच जाउन देउ नका अशा स्वरुपाचे बोलणे आणि इतर गोष्टी झाल्या ! आता जी गोष्ट वापरली जाणार नाही त्याचा टच राहणार कसा ? बरं उध्या हा प्रोजेक्ट संपला की परत नव्याने जुन्या गोष्टी शिकणे आलेच...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }

In reply to by खटपट्या

कपिलमुनी 09/12/2014 - 15:15
८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.
कधी कधी हे डोहाळे कंपनीला पण लागतात. माझ्या इथे मीच सांगतो , गप कोड लिहू द्या तर मॅनेजर म्हणतो, यु नीड टू ग्रो !

In reply to by कपिलमुनी

थॉर माणूस 10/12/2014 - 09:39
माझ्या मते त्याला वेरीएबल पे काँपोनंट नावाचं एक कारण असावं. ;) डॅमेजर झालात की झपकन वाढतं म्हणे ते...

In reply to by थॉर माणूस

खटपट्या 10/12/2014 - 09:57
असे काही नाही हो. नोन मैनेजरला पण वेरिएबल कंपोनन्ट असतेच की. सुरवातिला आपण किती बारगेन करतो त्यावर आहे.

सुबोध खरे 04/12/2014 - 13:10
मी अठरा वर्षे सरकारी नोकरी केली. तेथे कोणीही मला नोकरीवरून काढू शकत नव्हते त्यामुळे वरिष्ठाला खुश करण्याची गरज भासली नाही. उलटे एखाद्या वेळेस त्यांनी छळ केला तर I am putting up papers म्हटल्यावर त्यांचीच तारांबळ उडत असे कारण असा तरुण चांगले काम करणारा वैद्यकीय अधिकारी सोडण्याचा विचार का करत आहे याची दिल्लीतून "विचारपूस" होत असे. त्यामुळे वरिष्ठ लोक काळजी घेत असत. माझ्या एम डी साठीच्या प्रवेश परीक्षेसाठी मी ६० दिवसाची रजा मागत होतो. ती काही मिळत नव्हती सारखी काही तरी करणे सांगितली जात होती शेवटी एक दिवस ४२ दिवस बाकी असताना मी चिडीला येउन वरिष्ठाला सांगितले कि मी आजच राजीनामा देत आहे. माझी सुट्टी दुसर्या दिवसापासून मंजूर झाली. परंतु काही बोजा झालेले अधिकारी बदलीसाठी मी राजीनामा देईन अशा धमक्या देत असत. सहसा हे राजीनामे मंजूर होत नसत. एकदा अशा १० अधिकार्यांनी आपले "पेपर्स पुट अप" केले असताना ते महासंचालकांनी तातडीने मंजूर केले.यानंतर त्यातले ८ लोक दिल्लीच्या वार्या करताना आढळले आपला राजीनामा परत घेण्यासाठी. पण सर्वाना एक महिन्यात नारळ दिला गेलाच. त्यानंतर असे बोजे अधिकारी बरेच दिवस "गप्प" होते.

सिरुसेरि 04/12/2014 - 14:38
attrition आणी recession या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात . त्यामुळे attrition च्या काळात नवीन offer मिळाली आणी पेपर टाकले तरी शांत राहावे . फार दंगा / शायनींग करु नये . तसेच recession च्या काळात जरी नवीन offer नाही मिळाली तरी खचून जाऊ नये . शांतपणे प्रयत्न चालू ठेवावेत .

ससन्दीप 04/12/2014 - 21:31
याला आम्ही 'हनीमून पिरियड' असे म्हणतो . सर्व काही छान छान वाटते. एकदम रिलैक्सपणा वाटतो. डेडलाईन चे बंधन नसते. विशेष म्हणजे नवीन जॉबच्या हाइक मधून काय काय करावे हे ठरवताना अजून धमाल येते. मी सुद्धा खूप दिवस या क्षणाची वाट बघतोय.

कलंत्री 10/12/2014 - 12:57
एकदा की भूमिका बदलली की आपोआपच माणसाच्या वर्तनात बदल जाणवतो. माणूस जितका जास्त संधीसाधू तितका तो टोकाची भूमिका घेऊ शकतो. दुसरे म्हणजे गरजवंताला अक्कल नसते किंवा काहीलोकांना शिंगे लवकर फुटतात असे म्हटले जाते. एकंदरीतच एका छोट्या कवितेतून मोठा विषय मांडला गेला आहे असे नमूद करावेसे वाटते. सर्वच प्रतिसाद सध्याच्या स्थिंत्यतराचे प्रकटन करत आहे असे जाणवते.

विटेकर 10/12/2014 - 14:17
फार जिव्हाळ्यचा विषय ! अगदी ड्रिम कंपनीत काम करणार्‍याला देखील कधीतरी पेपेर टाकावा वाटतो.... मी २६ वर्षांच्या नोकरीत फक्त ३ नोकर्‍या बदलल्या !! हे आजच्या मानाने अगदीच " हे " आहे . ही माझी फ्क्त ४ थी कंपनी आणि इथे आता १० वर्षे झाली. इथेच नवीन काम शोधतोय ... बाकी सुख आहे इथे! कविता उत्तम !

तिमा 03/12/2014 - 20:23
ऐला! मी तर सात नोकर्‍या बदलल्या! राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.

In reply to by तिमा

हाडक्या 03/12/2014 - 20:50
राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.
असे बोलणार्‍यांचे कायम अप्रूप वाटतेय कारण आज काल तर सगळे इमेलमार्फत पेपर टाकतात. मग हे लोक खिशातला राजीनामा कोणाला देतात ? (तीन वेळा इमेलने पेपर टाकलेला)

In reply to by हाडक्या

चिनार 10/12/2014 - 14:05
साहेबाकडे डोळे रोखून त्याच्या हातात राजीनामा देण्यात जी मजा आहे ती ईमेल करण्यात नाही… कधी करून बघा -- ईमेल असुनही लेखी तीन वेळा राजीनामा दिलेला !

यसवायजी 03/12/2014 - 20:44
मस्तं हो. णॉन ऐटीत पण पेपर टाकतात की. टीप कवितेच्या खाली दिली असती तर थोडा सस्पेन्स राखता आला असता.

थॉर माणूस 04/12/2014 - 08:47
याच आशयाचा एक विनोद वाचला होता कुठेतरी... बॉस के भयानक चुटकुलेपर सभी लोग जोरसे हसने लगे, सिवाए राहुल के... बॉसः राहुल तुम्हे मेरा जोक पसंद नही आया? राहुल: सर, मेरा दुसरी कंपनी मे हो गया. ;)

समीरसूर 04/12/2014 - 11:41
खूप छान! आवडली. :-) खुसखुशीत आणि वास्तवाला धरून... पेपर टाकणारे कंपनीमध्ये एकदम असे खुशनुमा विरक्ती आल्यासारखे वागायला लागतात. पाण्यातल्या तेलासारखे पाण्यात राहून अगदीच निराळे राहतात. पेपर टाकला तरी 'मी शेवटच्या क्षणापर्यंत सिन्सीअरली काम करणार' असा मोठा आव आणतात. चिल्लर कामं करायला कसेबसे तयार होतात; थोडं किचकट काम असलं तर कलटी मारतात. मॅनेजरने सांगीतलेल्या फीडबॅकमध्ये लक्ष असल्याचं दाखवतात; डोळे मात्र सगळं खरं सांगतात. अप्रेजल जर असेल तर दिलेली सगळी रेटिंग्ज मान्यच करून टाकतात. शेवटच्या दिवशी 'आय वुईल मिस धिस कंपनी'ची खोटी खोटी धून वाजवतात. 'आय लर्नड अ लॉट फ्रॉम धिस कंपनी' अशी कुणालाच न पटणारी थाप मारतात. काहीही असले तरी राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात... मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.

In reply to by समीरसूर

राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात... मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.
हे जर खरे असेल तर ours is generation of idiots असे म्हणावे लागेल. नोकरी बदलण्यात काही चुकीचे नाही, मात्र सतत तेच ध्येय असले(जे वरच्या वाक्यातून ध्वनित होत आहे) तर प्रॉब्लम है बॉस. जोवर आनंदात राहता येते तोवर रहावे, आवडेनासे झाले की नोकरी बदलावी. काय कठीण आहे ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

समीरसूर 05/12/2014 - 10:54
काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये कर्मचार्‍यांमध्ये अशी भावना रुजायला सुरुवात होते - जसे की - कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्‍याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्‍याच कंपन्यांमध्ये येतो. :-) एकूणात कंपनीमध्ये प्रोत्साहनपर वातावरण राहिले नसेल तर हा अनुभव येतो. आवडेनासे झाले म्हणून लगेच नोकरी बदलता आली असती तर जग खूप सुखी झाले असते. :-) हे वाटते तितके सोपे नाही. किंबहुना हे बर्‍याचदा कठीण असते आणि अशा काळात कर्मचार्‍यांची मानसिकता खूप नकारात्मक झालेली असते.

In reply to by समीरसूर

अपरिहार्य परिस्थिति ही क्वचित आली पाहिजे. बऱ्याच लोकांचा सूर असा असतो की जणू ते नॉर्मल आहे आणि खुष राहण्याच्या संधि दुर्लभ आहेत. बरेच निर्णय हे आपले चॉइसेस असतात, नाइलाज नव्हे. हे ज्या दिवशी आपण मान्य करू, त्या दिवशी निम्मे प्रॉब्लम सुटतील.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

vikramaditya 05/12/2014 - 11:02
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते. सतत पगारवाढ, प्रमोशन, ईंसेंटीव्ह च्या अपेक्षा ठेवुन बरेच लोक सारखे एम्प्लॉयरच्या नावाने खडे फोडत असतात. आपल्यावर फार अन्याय होवुन राहीला आहे अशी बॉडी लँग्वेज ठेवुन वावरतात. ह्या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद समर्पक वाटला.

वेल्लाभट 04/12/2014 - 12:50
पण पेपर टाकणे हा वाक्प्रचार सर्वसाधारणच रूढ आहे. आयटीतून 'आला असावा' कदाचित. म्हणतात मात्र सगळीकडेच. हो, वागण्यातला हा बदल इतका लक्षात येणारा असतो की बास ! अर्थात. द मूमेट यू रिजाईन; तुम्हाला सावत्र वागणूक मिळू लागते हेही तेव्ढचं खरं आहे.

In reply to by वेल्लाभट

खटपट्या 05/12/2014 - 02:28
you don't leave the company; you leave the manager.
हे खोटेही ठरलेले आहे. माझा मित्र मॅनेजरला कंटाळून ज्या कंपनीत गेला तिथे काही दिवसांनी तोच मॅनेजर त्याच्या डोक्यावर येउन बसला. जग फार लहान असते हेच खरे. पेपर टाकल्यावर एच आर बरोबर जी एक्झीट इंटरव्यू होते त्यात कोणावरही व्यक्तीगत टीका करण्याचे कटाक्षाने टाळावे. ज्यावर टीका कराल तो परत नवीन कंपनीमध्ये तुमचा सहकारी कींवा बॉस बनू शकतो.

In reply to by खटपट्या

vikramaditya 05/12/2014 - 10:47
you don't leave the company; you leave the manager. खरे आहे. तोच मॅनेजर परत बॉस बनला हा भाग वेगळा आहे. वरील वाक्य सुचवते कि बहुतांश लोक त्यांच्या ईमिडिएट बॉसला कंटाळुन जॉब सोडतात. जग लहान आहे आणि परत त्याच लोकांचा सामना करावा लागतो हे ही खरे.

In reply to by vikramaditya

मदनबाण 05/12/2014 - 12:37
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते. अगदी. अगदी ! मला सध्याच्या कंपनीत ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण काही वैयक्तिक कारणांमुळे अजुन इथे टिकुन आहे आणि इथला गाषा गुंडाळायची वेळ आलीली नाहीये. माझ्या कॉलनीतला मित्र काही काळा पूर्वीच माझ्या कंपनीत जॉइन झाला आहे, त्याने बर्‍याच कंपन्या बदलल्या,तो मला म्हणतो बरे झाले तू अजुन एकाच ठिकाणी आहेस ! अनेक उड्या मारण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. ते त्याने मला सांगितले. त्यातले काही मुद्दे पटले देखील. कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्‍याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्‍याच कंपन्यांमध्ये येतो. या बाबतीत देखील सहमत ! असे अनुभव बहुधा प्रत्येकालाच येत असावेत. ड्रीम जॉब मिळणे ही खरचं कठीण गोष्ट आहे. मला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वर आत्ता पर्यंत काम करायला मिळाले आहे,एसएपी मधे मधे येण्याचे माझे ध्येय होते, ते पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांची धडपड, मेहनत करावी लागली ! इथे मिपावर देखील मला वाटत काही जणांना फार पूर्वी या बद्धल माहिती विचारल्याचे स्मरते,बहुधा मीनल ताईला सुद्धा या बद्धल विचारण्या केली होती. आता एसएपी मधे येउन बर्‍यापैकी काळ लोटला आहे,पण जरा आधी संधी मिळाली असती तर अजुन बरेच पुढे जाउ शकलो असतो अशी जाणीव झाली आहे... असो. काही गोष्टी नेहमीच आपल्या नियंत्रणा पलिकडे असतात.नॉन आयटी आणि आयटीचा नोकर्‍यांचा अनुभव घेतल्यावर अजुन वेगळे काही तरी शिकायला आणि करायला मिळावे असे आता वाटतयं खरं... उलट्या-सुलट्या शिफ्ट, सातत्याने प्रचंड ताणात काम करुन मेंदू बर्‍यापैकी बधिर झाला आहे, तरी सुद्धा जिद्द अजुन संपलेली नाही ! :) आयटी कंपन्यांची आपल्या देशातली परिस्थीती बदलायला हवी ! लोक बरंच काही करु शकण्याचे स्कील सेट चे असतात,पण त्यांना योग्य संधी आणि वाव आणि महत्वाचे म्हणजे प्रोत्साहन दिले जात नाही. एक विशिष्ठ वय झाल्यावर आयटीतल्या जुन्या मंडळीचे कठीण असते असं चित्र सध्या तरी डोळ्या समोर निर्माण होत आहे.कारण सातत्याने तरुण मुलांचा भरणा असतो, त्यांच्यात एन्थु भरलेला असतो... दे आर जस्ट लाईक ए ब्लॅक, सिडी ज्यावर काहीही लिहले तरी ती प्ले होते.जुन्या मंडळीना नविन नविन स्कील वाढवण्याच्या नावावर कशालाही जुंपतात ! सध्या नविन काही घडेल या अपेक्षेवर आहे, आहे ती हमाली नेटाने करतो आहे... येणारा काळच काही नविन लिहील याची खात्री आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.

In reply to by मदनबाण

खटपट्या 05/12/2014 - 22:49
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते. एकतर मोठे पॅकेज द्यावे लागते. आणी बराच भारतियांचा टेक्नीकल ट्च गेलेला असतो. परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात. यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते. "बारा वर्ष झाली, अजुन कोड लिवत बसलंय" असे शेरे मारले जातात. एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्‍याच वेळेला ठेवला जातो. टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है. पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते.

In reply to by खटपट्या

मदनबाण 07/12/2014 - 17:30
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते. अगदी खरंय ! थोडक्यात सांगायचं झालं तर आयटी इंडस्ट्रीसाठी युजलेस होणे ! परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते. हो... ज्याला जे काम चांगले येत असते त्याला ते कंटिन्यू करायला परदेशात मुभा असते, तर आपल्या इथे अश्या माणसाला अडचण / अडगळ मानण्यातच धन्यता मानली जाते ! मॅनेजर होण्यासाठी धडपणारे अनेक असतात...त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास मागे-पुढे पहात नाहीत.माझ्या वया एव्हढा अनुभव असणारे पण एकाच प्रकारचे काम करणारे क्लायंट साईडला अनेक आहेत. एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्‍याच वेळेला ठेवला जातो. टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है. पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते. १०० % सत्य ! सध्या मी जे काम करतो त्यात चेंज मॅनेजमेंट्,रिलीज मॅनेजमेंट,इंसिडंट मॅनेजमेंट तसेच अनेक टिमशी कोऑर्डिनेट करण्याचे काम असते,जवळ ९५% पेक्षा जास्त दिवसाचे काम हे फक्त मेलवरव चालते.यात अर्पुव्हल्स देणेही आले. या कामाच्या स्वरुपामुळे आधी जे बेसिस आणि सिक्युरिटीचे काम करायचो,ते आता जवळपास विसरलो आहे.त्याचे मुख्य कारण रोजच्या वापरातल्या टी-कोडचा वापर कमी होणे,कारण मुळातच सर्व्हरवर लॉगिन करुन हे कोड रन करण्याची वेळच कमी येते ! क्लायंट साइडने जरी इएम असलो तरी कंपनी साईडने एम चे पद नाही. त्यामुळे टेक्निकल आणि मॅनेजर यांच्या मधल्या अवस्थेत आहे. मध्यंतरी झालेल्या एका कॉल मधे तुमचा टेक्निकल टच जाउन देउ नका अशा स्वरुपाचे बोलणे आणि इतर गोष्टी झाल्या ! आता जी गोष्ट वापरली जाणार नाही त्याचा टच राहणार कसा ? बरं उध्या हा प्रोजेक्ट संपला की परत नव्याने जुन्या गोष्टी शिकणे आलेच...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }

In reply to by खटपट्या

कपिलमुनी 09/12/2014 - 15:15
८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.
कधी कधी हे डोहाळे कंपनीला पण लागतात. माझ्या इथे मीच सांगतो , गप कोड लिहू द्या तर मॅनेजर म्हणतो, यु नीड टू ग्रो !

In reply to by कपिलमुनी

थॉर माणूस 10/12/2014 - 09:39
माझ्या मते त्याला वेरीएबल पे काँपोनंट नावाचं एक कारण असावं. ;) डॅमेजर झालात की झपकन वाढतं म्हणे ते...

In reply to by थॉर माणूस

खटपट्या 10/12/2014 - 09:57
असे काही नाही हो. नोन मैनेजरला पण वेरिएबल कंपोनन्ट असतेच की. सुरवातिला आपण किती बारगेन करतो त्यावर आहे.

सुबोध खरे 04/12/2014 - 13:10
मी अठरा वर्षे सरकारी नोकरी केली. तेथे कोणीही मला नोकरीवरून काढू शकत नव्हते त्यामुळे वरिष्ठाला खुश करण्याची गरज भासली नाही. उलटे एखाद्या वेळेस त्यांनी छळ केला तर I am putting up papers म्हटल्यावर त्यांचीच तारांबळ उडत असे कारण असा तरुण चांगले काम करणारा वैद्यकीय अधिकारी सोडण्याचा विचार का करत आहे याची दिल्लीतून "विचारपूस" होत असे. त्यामुळे वरिष्ठ लोक काळजी घेत असत. माझ्या एम डी साठीच्या प्रवेश परीक्षेसाठी मी ६० दिवसाची रजा मागत होतो. ती काही मिळत नव्हती सारखी काही तरी करणे सांगितली जात होती शेवटी एक दिवस ४२ दिवस बाकी असताना मी चिडीला येउन वरिष्ठाला सांगितले कि मी आजच राजीनामा देत आहे. माझी सुट्टी दुसर्या दिवसापासून मंजूर झाली. परंतु काही बोजा झालेले अधिकारी बदलीसाठी मी राजीनामा देईन अशा धमक्या देत असत. सहसा हे राजीनामे मंजूर होत नसत. एकदा अशा १० अधिकार्यांनी आपले "पेपर्स पुट अप" केले असताना ते महासंचालकांनी तातडीने मंजूर केले.यानंतर त्यातले ८ लोक दिल्लीच्या वार्या करताना आढळले आपला राजीनामा परत घेण्यासाठी. पण सर्वाना एक महिन्यात नारळ दिला गेलाच. त्यानंतर असे बोजे अधिकारी बरेच दिवस "गप्प" होते.

सिरुसेरि 04/12/2014 - 14:38
attrition आणी recession या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात . त्यामुळे attrition च्या काळात नवीन offer मिळाली आणी पेपर टाकले तरी शांत राहावे . फार दंगा / शायनींग करु नये . तसेच recession च्या काळात जरी नवीन offer नाही मिळाली तरी खचून जाऊ नये . शांतपणे प्रयत्न चालू ठेवावेत .

ससन्दीप 04/12/2014 - 21:31
याला आम्ही 'हनीमून पिरियड' असे म्हणतो . सर्व काही छान छान वाटते. एकदम रिलैक्सपणा वाटतो. डेडलाईन चे बंधन नसते. विशेष म्हणजे नवीन जॉबच्या हाइक मधून काय काय करावे हे ठरवताना अजून धमाल येते. मी सुद्धा खूप दिवस या क्षणाची वाट बघतोय.

कलंत्री 10/12/2014 - 12:57
एकदा की भूमिका बदलली की आपोआपच माणसाच्या वर्तनात बदल जाणवतो. माणूस जितका जास्त संधीसाधू तितका तो टोकाची भूमिका घेऊ शकतो. दुसरे म्हणजे गरजवंताला अक्कल नसते किंवा काहीलोकांना शिंगे लवकर फुटतात असे म्हटले जाते. एकंदरीतच एका छोट्या कवितेतून मोठा विषय मांडला गेला आहे असे नमूद करावेसे वाटते. सर्वच प्रतिसाद सध्याच्या स्थिंत्यतराचे प्रकटन करत आहे असे जाणवते.

विटेकर 10/12/2014 - 14:17
फार जिव्हाळ्यचा विषय ! अगदी ड्रिम कंपनीत काम करणार्‍याला देखील कधीतरी पेपेर टाकावा वाटतो.... मी २६ वर्षांच्या नोकरीत फक्त ३ नोकर्‍या बदलल्या !! हे आजच्या मानाने अगदीच " हे " आहे . ही माझी फ्क्त ४ थी कंपनी आणि इथे आता १० वर्षे झाली. इथेच नवीन काम शोधतोय ... बाकी सुख आहे इथे! कविता उत्तम !
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता. साल्याने पेपर टाकलाय................... तो रोज ऑफिसला येतो वेळेत येतो; वेळेत जातो नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही जास्त सुट्या घेत नाही, घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही ओव्हर टाइम कधी मागत नाही कॉम्प-ऑफ कधी घेत नाही. मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाह

डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने

माहितगार ·

एस 20/11/2014 - 23:26
आरक्षण या विषयावर किमान मिपावरतरी एकांगी आणि प्रतिगामी प्रतिसाद येतात असा अनुभव आहे. मुख्य विषय - जात निर्मूलनासाठी काय करायला हवंय ह्यावर मात्र सूचक मौन बाळगले जाते. तसेच आपण कोणत्या जातीचे आहोत हे सांगण्याचीही अथवा अप्रत्यक्षपणे सुचवण्याचीही पद्धत दिसते. कुणीच आपण फक्त आणि फक्त माणूस आहोत आणि इतरांकडेही फक्त माणूस म्हणूनच बघतो असे म्हणण्याचा उदारपणा आणि प्रगल्भता दाखवत नाही. आरक्षणच चर्चेत घ्यायचे असेल त्यावर संयत आणि अभ्यासू तसेच स्वतःच्या ज्ञाति-विचारसरणीतून आलेला सापेक्ष कल बाजूला ठेऊन काही बोलणे उचित ठरेल. अन्यथा अशा चर्चा म्हणजे केवळ वांझोट्या गुद्दागुद्दी ठरतील ही भीती.

माहितगार 21/11/2014 - 08:32
आरक्षणच चर्चेत घ्यायचे असेल त्यावर संयत आणि अभ्यासू तसेच स्वतःच्या ज्ञाति-विचारसरणीतून आलेला सापेक्ष कल बाजूला ठेऊन काही बोलणे उचित ठरेल.
संयत आणि अभ्यासू भूमीकांची मांडणी सहसा अभावानेच होते. स्वतःच्या हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमीकांचेच समर्थन हा बहुसंख्य मानवांचा बहुसंख्यवेळाचा गुण आहे. मानवी नैसर्गीक स्वभाव परंपरावादीच असतो. पुरोगामी प्रतिगामी हे शिक्के ही हितसंबंध जपणार्‍यांकडून इतके सब्जेक्टीव्हली वापरुन गुळगुळीत होताना पाहून हल्ली शिक्के निरुपयोगी होत चालले असावेत असे वाटते.

In reply to by माहितगार

एस 21/11/2014 - 23:01
संयत आणि अभ्यासू भूमीकांची मांडणी सहसा अभावानेच होते. स्वतःच्या हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमीकांचेच समर्थन हा बहुसंख्य मानवांचा बहुसंख्यवेळाचा गुण आहे.
सहमत आहे. परंतु अशा आरड्याओरड्याच्या प्रतिसादांच्या भाऊगर्दीत खरेखुरे अभ्यासू प्रतिसाद दुर्लक्षिले जातात किंवा दडपण्याचा प्रयत्न होतो. दुसरा मुद्दा असा की केवळ आपल्या सोयीचे एखादे वाक्य वगैरे निवडून त्यावरच आगपाखड करणे हाही एक पवित्रा दिसून येतो. एकूण उद्देश फक्त स्वतःच्या तुम्ही म्हणता तशा हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमिकेचे घोडे पुढे दामटता यावे. हा दांभिकपणा अस्वस्थ करणारा आहे. अशांपुढे काय बोलावे हेच कळेनासे होते. पुरोगामी-प्रतिगामी या शब्दांचा वापर मी तरी त्यांच्या शब्दकोशीय मूळ अर्थानेच करतो. बाकी आपण दिलेला लेख चिंतनीय आहे. ह्यातील मुद्यांचा स्वतःची भूमिका नीट तपासून घ्यायला मला व्यक्तिशः होईलच ताबद्दल धन्यवाद!

एस 20/11/2014 - 23:26
आरक्षण या विषयावर किमान मिपावरतरी एकांगी आणि प्रतिगामी प्रतिसाद येतात असा अनुभव आहे. मुख्य विषय - जात निर्मूलनासाठी काय करायला हवंय ह्यावर मात्र सूचक मौन बाळगले जाते. तसेच आपण कोणत्या जातीचे आहोत हे सांगण्याचीही अथवा अप्रत्यक्षपणे सुचवण्याचीही पद्धत दिसते. कुणीच आपण फक्त आणि फक्त माणूस आहोत आणि इतरांकडेही फक्त माणूस म्हणूनच बघतो असे म्हणण्याचा उदारपणा आणि प्रगल्भता दाखवत नाही. आरक्षणच चर्चेत घ्यायचे असेल त्यावर संयत आणि अभ्यासू तसेच स्वतःच्या ज्ञाति-विचारसरणीतून आलेला सापेक्ष कल बाजूला ठेऊन काही बोलणे उचित ठरेल. अन्यथा अशा चर्चा म्हणजे केवळ वांझोट्या गुद्दागुद्दी ठरतील ही भीती.

माहितगार 21/11/2014 - 08:32
आरक्षणच चर्चेत घ्यायचे असेल त्यावर संयत आणि अभ्यासू तसेच स्वतःच्या ज्ञाति-विचारसरणीतून आलेला सापेक्ष कल बाजूला ठेऊन काही बोलणे उचित ठरेल.
संयत आणि अभ्यासू भूमीकांची मांडणी सहसा अभावानेच होते. स्वतःच्या हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमीकांचेच समर्थन हा बहुसंख्य मानवांचा बहुसंख्यवेळाचा गुण आहे. मानवी नैसर्गीक स्वभाव परंपरावादीच असतो. पुरोगामी प्रतिगामी हे शिक्के ही हितसंबंध जपणार्‍यांकडून इतके सब्जेक्टीव्हली वापरुन गुळगुळीत होताना पाहून हल्ली शिक्के निरुपयोगी होत चालले असावेत असे वाटते.

In reply to by माहितगार

एस 21/11/2014 - 23:01
संयत आणि अभ्यासू भूमीकांची मांडणी सहसा अभावानेच होते. स्वतःच्या हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमीकांचेच समर्थन हा बहुसंख्य मानवांचा बहुसंख्यवेळाचा गुण आहे.
सहमत आहे. परंतु अशा आरड्याओरड्याच्या प्रतिसादांच्या भाऊगर्दीत खरेखुरे अभ्यासू प्रतिसाद दुर्लक्षिले जातात किंवा दडपण्याचा प्रयत्न होतो. दुसरा मुद्दा असा की केवळ आपल्या सोयीचे एखादे वाक्य वगैरे निवडून त्यावरच आगपाखड करणे हाही एक पवित्रा दिसून येतो. एकूण उद्देश फक्त स्वतःच्या तुम्ही म्हणता तशा हितसंबंधांना साजेशा एकांगी भूमिकेचे घोडे पुढे दामटता यावे. हा दांभिकपणा अस्वस्थ करणारा आहे. अशांपुढे काय बोलावे हेच कळेनासे होते. पुरोगामी-प्रतिगामी या शब्दांचा वापर मी तरी त्यांच्या शब्दकोशीय मूळ अर्थानेच करतो. बाकी आपण दिलेला लेख चिंतनीय आहे. ह्यातील मुद्यांचा स्वतःची भूमिका नीट तपासून घ्यायला मला व्यक्तिशः होईलच ताबद्दल धन्यवाद!
आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच. हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो. आरक्षण विषयक बहुतांश विश्लेषणातून काही मुद्दे सुटलेले आढळतात त्यांची दखल घेणे आणि डॉ.

स्वप्नांचे पान मुंबई

गणेशा ·

वेल्लाभट 13/11/2014 - 13:38
अगदी छान ! मस्त. आवडली. एक सहज सल्ला: सुचेल तेंव्हा आणि सुचेल ते लिहा. ठरवून नको. त्यात मजा नाही.

होकाका 13/11/2014 - 14:19
काव्य खूप सुंदर आहे. मुंबईशी खूपच जास्त भावनिक जवळीक दिसते. अरेरे... मुंबई म्हटल्यावर उगाचंच "हा गाव मिठीच्या काठी" वगैरे आठवून जातं... कृ.ह.घे.

राही 13/11/2014 - 18:19
कविता आवडलीच. जिवाचे रान, वेळेचे भान, व्यवहाराचे ज्ञान, हाताचे त्राण या उपमा अगदी चपखल आहेत. मुंबई आवडतेच आणि आवडत्या मुंबईवरची म्हणून ही कविता अधिकच आवडली.

विवेकपटाईत 16/11/2014 - 11:31
मुंबईकर व्यवहार कुशल आहे, त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला पिळून मुंबईकर चैन करतात.

वेल्लाभट 13/11/2014 - 13:38
अगदी छान ! मस्त. आवडली. एक सहज सल्ला: सुचेल तेंव्हा आणि सुचेल ते लिहा. ठरवून नको. त्यात मजा नाही.

होकाका 13/11/2014 - 14:19
काव्य खूप सुंदर आहे. मुंबईशी खूपच जास्त भावनिक जवळीक दिसते. अरेरे... मुंबई म्हटल्यावर उगाचंच "हा गाव मिठीच्या काठी" वगैरे आठवून जातं... कृ.ह.घे.

राही 13/11/2014 - 18:19
कविता आवडलीच. जिवाचे रान, वेळेचे भान, व्यवहाराचे ज्ञान, हाताचे त्राण या उपमा अगदी चपखल आहेत. मुंबई आवडतेच आणि आवडत्या मुंबईवरची म्हणून ही कविता अधिकच आवडली.

विवेकपटाईत 16/11/2014 - 11:31
मुंबईकर व्यवहार कुशल आहे, त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला पिळून मुंबईकर चैन करतात.
प्रस्तावना : आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये.. तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे. लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली. मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती. तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर ·

तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल Content Development (/maintenance) च्या संधी PTC , John Deere , Onward Technologies मध्ये मिळू शकतील. अर्थात तुमची Bachelor Degree कोणती आहे यावर पण संधी अवलंबून आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर 17/07/2014 - 13:34
माहितीबद्दल धन्यवाद! अजून काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. माझी बॅचलर्स डीग्री अभियांत्रिकीची आहे (विद्युत).

आणि टेक्निकल रायटींगचे जॉब सिस्को सारख्या ओईएम कंपन्यांमध्ये फार डिमांडमध्ये असतात असे ऐकुन आहे.त्यांची वेबसाईट बघुन मला नेहमीच प्रश्न पडत असे की एव्हढी जडजंबाळ डॉक्युमेंटस कोण लिहित असेल. नंतर कळले की हे सुद्धा एक वेगळे स्पेशलायझेशन आहे. बाकी वेब डेव्हलपमेंट कंपन्या तर आहेतच. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा स्पर्धक कोण कंपनी आहे? त्यांना अ‍ॅप्रोच करा. तिकडे तुम्हाला चांगला ब्रेक मिळेल. :)

समीरसूर 17/07/2014 - 13:47
उल्लेख करावयाचा राहून गेला. मी २००० साली अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे (विद्युत अभियांत्रिकी). त्यानंतर काही ठिकाणी मेंटेंनन्सची कामे केली पण त्यात रमलो नाही. लिखाणाची थोडीफार आवड असल्यामुळे टेक्निकल रायटिंगकडे वळलो. या क्षेत्रात आता १० वर्षांचा अनुभव आहे. वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त व्यवस्थापनासंदर्भातली कामे करण्याचा देखील अनुभव आहे. आमच्या क्षेत्रात तसे फारसे व्यवस्थापन करण्याची वेळ येत नाही (सर्विस कंपनीमध्ये तरी). पण मला थोडा-बहुत आहे. याशिवाय बर्‍याच वेबसाईटसचे मार्केटिंग, ब्रँडींग, उपयुक्तता (युजॅबिलिटी), बेन्चमार्कींग (स्पर्धक कंपन्यांसोबत), इत्यादी दृष्टीकोनातून अ‍ॅनॅलिसिस करून त्याचे तपशीलवार रिपोर्ट्स लिहून तयार करण्याचादेखील अनुभव आहे. धन्यवाद!

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर 20/07/2014 - 13:19
मी न लाजता हा धागा लिहिला यात काही विशेष नाही. माझ्या कामासाठीच मी हा धागा लिहिला. पण बर्‍याच मिपाकरांनी मला व्यनिद्वारे माहिती पुरवली, माझा रेझ्युमे मागवला, काही संधी असल्यास कळवण्याचे आश्वासन दिले, उपास यांनी तर चांगल्या संधीची माहिती पुरवली. या धाग्यावर देखील बर्‍याच जणांनी महत्वाची आणि आवश्यक माहिती पुरवली. सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे सगळं मात्र नक्कीच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे हे अगदी १००% खरं! मदतीची ही भावना आणि तयारी मी कधीच विसरणार नाही. :-) सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद! :-) बघू या, कुठे, कसं, आणि कधी जमतंय ते. :-)

In reply to by समीरसूर

टवाळ कार्टा 20/07/2014 - 13:54
जमले की कळवा...पुढच्या पक्षी-तीर्थ कट्टा कट्ट्याला तुमची उपस्थीती लाउन सर्वांना अगत्याचे निमंत्रण द्यावे ;)

एक राहीलेच नोकरि.कॉम या पोर्टलवर तुम्ही नाव नोंदविले/रेझ्युमे अपलोड केलाच असेल. त्यांची जॉबमेल सर्विस घेतल्यास साधारण रु.३०००/- लागतात. पण त्या बदल्यत तुमचा रेझ्युमे ६ महीने त्यांच्या वेबसाईटवर टॉपला दिसत राहतो. थोडक्यात तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये वाढ होते आणि जास्त पर्याय उपलब्ध होतात. मी २ वेळा ही सर्विस घेतली आहे आणि अनुभव चांगला आहे. ईतरही वेबसाईट अशी सर्विस देतात पण त्या भंकस वाटल्या. मॉन्स्टर.कॉम हा एक सन्माननीय अपवाद.

समीरसूर 18/07/2014 - 13:32
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि व्यनिंबद्दल शतशः धन्यवाद! प्रतिसाद देणे चालू आहे. मी पुण्यातच नोकरी शोधतो आहे. काही कारणांमुळे पुण्याबाहेर जाणे शक्य होणार नाही. :-) ही अडचण आहे खरी परंतु नाईलाजास्तव ही अट ठेवावी लागतेय. मी सगळ्यांच्या व्यनिंना उत्तर देतोच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. सविस्तर नंतर लिहितो. समीर

श्रीगुरुजी 19/07/2014 - 21:11
पुण्यात कोथरूड भागात "टेक्नोराईट्स" या नावाची टेक्निकल रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी आहे. कंपनीचा ओनर मकरंद नावाचा आहे (त्यांचे आडनाव विसरलो). मकरंद आपल्या कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एम्प्लॉयमेंट बेसिसवर काम देतात. आंतरजालावर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स मिळतील. त्यांच्याशी संपर्क करा.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 20/07/2014 - 13:13
हो मी यांना खूप वर्षे (११ वर्षे) आधी भेटलेलो आहे. मकरंद पंडित यांची ती कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे बहुधा कंत्राटी पद्धतीवरची कामे असतात. कायम स्वरूपाची कामे त्यांच्याकडे खूप कमी असतात. चौकशी करेन. माहितीबद्दल धन्यवाद!

इनिगोय 31/07/2014 - 14:15
Content mgmt, technical writing, instructional designing या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेतही काही वाव आहे का? मुंबईमध्ये मराठी/इंग्रजी भाषेतल्या काही संधी कोणी सुचवू शकाल का?

कलंत्री 02/08/2014 - 10:35
आपण नोकरी मध्ये बदल घडवु इच्छित आहात याबरोबर व्यवसाय / समांतर व्यवसाय इत्यादीचाही विचार करावा.

समीरसूर 01/09/2014 - 12:01
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले. :-( मिपाकरांनी सुचविल्याप्रमाणे अजून प्रयत्न चालू आहेत पण आता अजून नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. जॉब पोर्टल्सवर टाकून झाले; बर्‍याच मित्रमंडळींना, मिपाकरांना सांगून झाले; लिंक्डइनवरच्या काही कनेक्शन्सना साकडे टाकून झाले; माझ्या कार्यालयातून सोडून गेलेल्या बर्‍याच जणांना सांगून पाहिले; काही कंपन्याच्या ईमेल आयडीजवर रेझ्युमे पाठवून झाले...ढिम्म हलत नाहीये काही. :-( सध्याच्या ठिकाणी अगदी नकोसे झाले आहे. बर्‍याच मिपाकरांनी माझा रेझ्युमे मागवून घेतला. उपास, धनंजय डोणगांवकर आदींची मदत प्रशंसनीयच होती. पण काही कारणाने जमले नाही. त्यात आईचे एक मोठे ऑपरेशन पार पडले; त्यात १२-१५ दिवस व्यग्र असल्याने नीट फॉलो-अप नाही ठेवता आला. आई अजूनही हॉस्पीटलमध्ये आहे. १-२ दिवसात डिस्चार्ज मिळेल असे वाटतेय. ज्यांना ज्यांना मी रेझ्युमे पाठवले होते त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद लिहितोय. कृपया अजून एकदा आपापल्या कार्यालयात तपासून बघा ही विनंती. धन्यवाद! --समीर

In reply to by समीरसूर

समीरसूर 01/09/2014 - 20:39
नाव चुकून 'धनंजय डोणगावकर' लिहिले गेले; 'धनंजय बोरगावकर' असे वाचावे. चुकीबद्दल माफी असावी.

In reply to by समीरसूर

दादा कोंडके 01/09/2014 - 22:30
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.
हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्‍यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही. बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्‍यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे. लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)

In reply to by दादा कोंडके

समीरसूर 02/09/2014 - 09:25
आपल्या शब्दा-शब्दाशी शत प्रतिशत सहमत! भारतात तरी १०-१५ वर्षे अनुभव असणार्‍यांकडे काही विशेष भारी आणि दुर्मिळ कौशल्ये असतात असे सहसा दिसत नाही. मॅनेजरची स्किल्स आपण लगेच आत्मसात करतो. खूप आवेशात (किंचित उद्धटपणे) बोलणे, कुठल्याही दोन ओळींना घेऊन २०-२० पानी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन्स बनवणे, खूप रंग असलेल्या किचकट एक्सेल शीटा बनवणे, सतत गुरकावणे, स्टाफींगची कारकुनी कामे पार पाडणे, कसले कसले रिपोर्ट्स जनरेट करणे, वगैरे कामे आपण लीलया करतो पण जेव्हा सॉलीड तांत्रिक कौशल्यांची किंवा क्लिष्ट सोल्युशन्सची बात येते तेव्हा आपण मागे पडतो. तिथे मग मुख्यत्वेकरून ५-७ वर्षे तंत्रज्ञानाचा तगडा अनुभव असणारी माणसे कामात येतात. साहजिकच मॅनेजर्सना मागणी कमी असते. शिवाय १५-२० लोकांसाठी एखादा मॅनेजर पुरेसा पडतो. सुदैवाने माझ्या क्षेत्रात मॅनेजर ही संकल्पना तितकीशी रुळलेली नाहीये. पण माझ्या क्षेत्रात देखील या मर्यादा आहेतच. आयटीमध्ये ही एक मोठी समस्या आहे. माणूस जितका जास्त अनुभवी तितका तो जास्त कुचकामी! :-) एनीवे, अपेक्षा वास्तवाला धरून असल्या म्हणजे मोठ्या अपेक्षाभंगाच्या टांगत्या तलवारीची धार थोडी बोथट व्हायला मदत होते. :-)

In reply to by दादा कोंडके

संदीप डांगे 29/06/2015 - 05:09
उत्तम निरिक्षण... दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. >>असंच होत राहिलं तर नजिकच्या भविष्यात तीशी पार केलेल्यांवर नोकरकपातीची तलवार टांगती राहील अशी शक्यता आहे का? किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी म्हणून परिस्थिती निर्माण केली जाईल? आता २५-३५ वयोगटातली मंडळी उत्तम काम करत आहेत. पण येत्या ५-१० वर्षात जी पीढी येईल(आत्ता १५-२० वयोगटातली) ती करीअर किंवा कामाबद्दल तितकी गंभीर नाही असं माझं निरिक्षण आहे. इतरांची वेगळी मतं असू शकतात. तेव्हा नेमकी कशी परिस्थिती असेल मार्केटमधे? एकूणच हा विषय इंटरेस्टींग आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 29/06/2015 - 23:37
भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या दिशेने जात आहे. यापुढे पर्मनंट जॉब्ज कमी व काँट्रॅक्टिंग जॉब्ज जास्ती अशी इतर देशांसारखीच परिस्थिती असेल.

In reply to by दादा कोंडके

शिल्पा नाईक 30/06/2015 - 11:58
शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच परीस्थितीतुन जातेय. गेली १ वर्ष नोकरी शोधुन दमले. आता स्वतःचा काहि तरी व्यवसाय सुरु करायचा ठरवला आहे.....

In reply to by दादा कोंडके

dadadarekar 30/06/2015 - 23:12
पस्तिशी ओलांडली व बायकापोरं असतील तर नोकरीच्या बाबतीत सावधच रहावे. आहे त्या नोकरीत दीर्घकाळ टिक्युन रहावे. इन्क्रिमेंटची जास्त अपेक्षा ठेऊ नये.. इतराना जे सरासरी इन्क्रिमेंट मिळते ते मिळाले की आनंद. हातात वेगळ्या वेगळ्या पगाराच्या दोन तीन संधी असतील तर सर्वात जास्त पगाराचा ऑप्शन आधी बाजूला टाकावा व इतर ऑप्शनमधुन निवड करावी. ( हा माझा अनुभव आहे.) नवीन मनुष्य व आपण यात फार फरकाची अपेक्षा ठेऊ नये. कंपनीत इतर कामे अंगावर पडली तर ती न कुरकुरता करावीत.

खेडूत 02/09/2014 - 22:01
अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. तुमचा अनुभव विशिष्ट प्रकारचा असल्याने काहीसा वेळ लागेल असा संबंधितांचा सूर होता. या दोन आठवड्यांत काहीतरी पुढे जाणे अपेक्षित आहे.

वडाप 30/06/2015 - 02:37
तुम्हाला जिथे जायचं आहे त्याची वाट नोकरी डॅाटकॅामसारख्या रानातून जात नाही.गुगलवगैरे माइक्रोसॅाफ्टसारख्या मोठ्या कंपन्या सतत नवीन लोकांच्या शोधात असतात आणि म्हणूनच टिकून आहेत.असं काहीतरी प्रॅाडक्ट डेवलप करा की ते पाहून कंपनीवाले स्वत:च तुमचा पत्ता शोधत येतील.उदाहरणार्थ एखादे अॅप लिहा. अॅपच्या सफाइदारपणात लगेच लक्षात येते की यामागे चांगला मनुष्य काम करत आहे.कॅालेजच्या कॅम्पस इंटरव्ह्युत हेच शोधतात.बय्राचवेळा परीक्षेत चांगले गुण मिळवणाय्रांकडे पाट्या टाकून उत्तरे लिहून गुण मिळवण्याची हातोटी असते परंतू कल्पनाशक्तीचा अभाव असतो.

हेमन्त वाघे 30/06/2015 - 22:04
कच खाऊ नका … आपली इच्छा असेल तर मी आपला resume -evalute करून मार्गदर्शन करू शकतो . मी ३ वर्षे एका Top M N C Recruitment फर्म मध्ये होतो. तसेच आपण बोलू शकतो . आपण किंवा इतर मला ९८१९७४७७१८ वर संपर्क करू शक ता .

तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल Content Development (/maintenance) च्या संधी PTC , John Deere , Onward Technologies मध्ये मिळू शकतील. अर्थात तुमची Bachelor Degree कोणती आहे यावर पण संधी अवलंबून आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर 17/07/2014 - 13:34
माहितीबद्दल धन्यवाद! अजून काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. माझी बॅचलर्स डीग्री अभियांत्रिकीची आहे (विद्युत).

आणि टेक्निकल रायटींगचे जॉब सिस्को सारख्या ओईएम कंपन्यांमध्ये फार डिमांडमध्ये असतात असे ऐकुन आहे.त्यांची वेबसाईट बघुन मला नेहमीच प्रश्न पडत असे की एव्हढी जडजंबाळ डॉक्युमेंटस कोण लिहित असेल. नंतर कळले की हे सुद्धा एक वेगळे स्पेशलायझेशन आहे. बाकी वेब डेव्हलपमेंट कंपन्या तर आहेतच. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा स्पर्धक कोण कंपनी आहे? त्यांना अ‍ॅप्रोच करा. तिकडे तुम्हाला चांगला ब्रेक मिळेल. :)

समीरसूर 17/07/2014 - 13:47
उल्लेख करावयाचा राहून गेला. मी २००० साली अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे (विद्युत अभियांत्रिकी). त्यानंतर काही ठिकाणी मेंटेंनन्सची कामे केली पण त्यात रमलो नाही. लिखाणाची थोडीफार आवड असल्यामुळे टेक्निकल रायटिंगकडे वळलो. या क्षेत्रात आता १० वर्षांचा अनुभव आहे. वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त व्यवस्थापनासंदर्भातली कामे करण्याचा देखील अनुभव आहे. आमच्या क्षेत्रात तसे फारसे व्यवस्थापन करण्याची वेळ येत नाही (सर्विस कंपनीमध्ये तरी). पण मला थोडा-बहुत आहे. याशिवाय बर्‍याच वेबसाईटसचे मार्केटिंग, ब्रँडींग, उपयुक्तता (युजॅबिलिटी), बेन्चमार्कींग (स्पर्धक कंपन्यांसोबत), इत्यादी दृष्टीकोनातून अ‍ॅनॅलिसिस करून त्याचे तपशीलवार रिपोर्ट्स लिहून तयार करण्याचादेखील अनुभव आहे. धन्यवाद!

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर 20/07/2014 - 13:19
मी न लाजता हा धागा लिहिला यात काही विशेष नाही. माझ्या कामासाठीच मी हा धागा लिहिला. पण बर्‍याच मिपाकरांनी मला व्यनिद्वारे माहिती पुरवली, माझा रेझ्युमे मागवला, काही संधी असल्यास कळवण्याचे आश्वासन दिले, उपास यांनी तर चांगल्या संधीची माहिती पुरवली. या धाग्यावर देखील बर्‍याच जणांनी महत्वाची आणि आवश्यक माहिती पुरवली. सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे सगळं मात्र नक्कीच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे हे अगदी १००% खरं! मदतीची ही भावना आणि तयारी मी कधीच विसरणार नाही. :-) सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद! :-) बघू या, कुठे, कसं, आणि कधी जमतंय ते. :-)

In reply to by समीरसूर

टवाळ कार्टा 20/07/2014 - 13:54
जमले की कळवा...पुढच्या पक्षी-तीर्थ कट्टा कट्ट्याला तुमची उपस्थीती लाउन सर्वांना अगत्याचे निमंत्रण द्यावे ;)

एक राहीलेच नोकरि.कॉम या पोर्टलवर तुम्ही नाव नोंदविले/रेझ्युमे अपलोड केलाच असेल. त्यांची जॉबमेल सर्विस घेतल्यास साधारण रु.३०००/- लागतात. पण त्या बदल्यत तुमचा रेझ्युमे ६ महीने त्यांच्या वेबसाईटवर टॉपला दिसत राहतो. थोडक्यात तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये वाढ होते आणि जास्त पर्याय उपलब्ध होतात. मी २ वेळा ही सर्विस घेतली आहे आणि अनुभव चांगला आहे. ईतरही वेबसाईट अशी सर्विस देतात पण त्या भंकस वाटल्या. मॉन्स्टर.कॉम हा एक सन्माननीय अपवाद.

समीरसूर 18/07/2014 - 13:32
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि व्यनिंबद्दल शतशः धन्यवाद! प्रतिसाद देणे चालू आहे. मी पुण्यातच नोकरी शोधतो आहे. काही कारणांमुळे पुण्याबाहेर जाणे शक्य होणार नाही. :-) ही अडचण आहे खरी परंतु नाईलाजास्तव ही अट ठेवावी लागतेय. मी सगळ्यांच्या व्यनिंना उत्तर देतोच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. सविस्तर नंतर लिहितो. समीर

श्रीगुरुजी 19/07/2014 - 21:11
पुण्यात कोथरूड भागात "टेक्नोराईट्स" या नावाची टेक्निकल रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी आहे. कंपनीचा ओनर मकरंद नावाचा आहे (त्यांचे आडनाव विसरलो). मकरंद आपल्या कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एम्प्लॉयमेंट बेसिसवर काम देतात. आंतरजालावर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स मिळतील. त्यांच्याशी संपर्क करा.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 20/07/2014 - 13:13
हो मी यांना खूप वर्षे (११ वर्षे) आधी भेटलेलो आहे. मकरंद पंडित यांची ती कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे बहुधा कंत्राटी पद्धतीवरची कामे असतात. कायम स्वरूपाची कामे त्यांच्याकडे खूप कमी असतात. चौकशी करेन. माहितीबद्दल धन्यवाद!

इनिगोय 31/07/2014 - 14:15
Content mgmt, technical writing, instructional designing या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेतही काही वाव आहे का? मुंबईमध्ये मराठी/इंग्रजी भाषेतल्या काही संधी कोणी सुचवू शकाल का?

कलंत्री 02/08/2014 - 10:35
आपण नोकरी मध्ये बदल घडवु इच्छित आहात याबरोबर व्यवसाय / समांतर व्यवसाय इत्यादीचाही विचार करावा.

समीरसूर 01/09/2014 - 12:01
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले. :-( मिपाकरांनी सुचविल्याप्रमाणे अजून प्रयत्न चालू आहेत पण आता अजून नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. जॉब पोर्टल्सवर टाकून झाले; बर्‍याच मित्रमंडळींना, मिपाकरांना सांगून झाले; लिंक्डइनवरच्या काही कनेक्शन्सना साकडे टाकून झाले; माझ्या कार्यालयातून सोडून गेलेल्या बर्‍याच जणांना सांगून पाहिले; काही कंपन्याच्या ईमेल आयडीजवर रेझ्युमे पाठवून झाले...ढिम्म हलत नाहीये काही. :-( सध्याच्या ठिकाणी अगदी नकोसे झाले आहे. बर्‍याच मिपाकरांनी माझा रेझ्युमे मागवून घेतला. उपास, धनंजय डोणगांवकर आदींची मदत प्रशंसनीयच होती. पण काही कारणाने जमले नाही. त्यात आईचे एक मोठे ऑपरेशन पार पडले; त्यात १२-१५ दिवस व्यग्र असल्याने नीट फॉलो-अप नाही ठेवता आला. आई अजूनही हॉस्पीटलमध्ये आहे. १-२ दिवसात डिस्चार्ज मिळेल असे वाटतेय. ज्यांना ज्यांना मी रेझ्युमे पाठवले होते त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद लिहितोय. कृपया अजून एकदा आपापल्या कार्यालयात तपासून बघा ही विनंती. धन्यवाद! --समीर

In reply to by समीरसूर

समीरसूर 01/09/2014 - 20:39
नाव चुकून 'धनंजय डोणगावकर' लिहिले गेले; 'धनंजय बोरगावकर' असे वाचावे. चुकीबद्दल माफी असावी.

In reply to by समीरसूर

दादा कोंडके 01/09/2014 - 22:30
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.
हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्‍यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही. बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्‍यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे. लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)

In reply to by दादा कोंडके

समीरसूर 02/09/2014 - 09:25
आपल्या शब्दा-शब्दाशी शत प्रतिशत सहमत! भारतात तरी १०-१५ वर्षे अनुभव असणार्‍यांकडे काही विशेष भारी आणि दुर्मिळ कौशल्ये असतात असे सहसा दिसत नाही. मॅनेजरची स्किल्स आपण लगेच आत्मसात करतो. खूप आवेशात (किंचित उद्धटपणे) बोलणे, कुठल्याही दोन ओळींना घेऊन २०-२० पानी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन्स बनवणे, खूप रंग असलेल्या किचकट एक्सेल शीटा बनवणे, सतत गुरकावणे, स्टाफींगची कारकुनी कामे पार पाडणे, कसले कसले रिपोर्ट्स जनरेट करणे, वगैरे कामे आपण लीलया करतो पण जेव्हा सॉलीड तांत्रिक कौशल्यांची किंवा क्लिष्ट सोल्युशन्सची बात येते तेव्हा आपण मागे पडतो. तिथे मग मुख्यत्वेकरून ५-७ वर्षे तंत्रज्ञानाचा तगडा अनुभव असणारी माणसे कामात येतात. साहजिकच मॅनेजर्सना मागणी कमी असते. शिवाय १५-२० लोकांसाठी एखादा मॅनेजर पुरेसा पडतो. सुदैवाने माझ्या क्षेत्रात मॅनेजर ही संकल्पना तितकीशी रुळलेली नाहीये. पण माझ्या क्षेत्रात देखील या मर्यादा आहेतच. आयटीमध्ये ही एक मोठी समस्या आहे. माणूस जितका जास्त अनुभवी तितका तो जास्त कुचकामी! :-) एनीवे, अपेक्षा वास्तवाला धरून असल्या म्हणजे मोठ्या अपेक्षाभंगाच्या टांगत्या तलवारीची धार थोडी बोथट व्हायला मदत होते. :-)

In reply to by दादा कोंडके

संदीप डांगे 29/06/2015 - 05:09
उत्तम निरिक्षण... दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. >>असंच होत राहिलं तर नजिकच्या भविष्यात तीशी पार केलेल्यांवर नोकरकपातीची तलवार टांगती राहील अशी शक्यता आहे का? किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी म्हणून परिस्थिती निर्माण केली जाईल? आता २५-३५ वयोगटातली मंडळी उत्तम काम करत आहेत. पण येत्या ५-१० वर्षात जी पीढी येईल(आत्ता १५-२० वयोगटातली) ती करीअर किंवा कामाबद्दल तितकी गंभीर नाही असं माझं निरिक्षण आहे. इतरांची वेगळी मतं असू शकतात. तेव्हा नेमकी कशी परिस्थिती असेल मार्केटमधे? एकूणच हा विषय इंटरेस्टींग आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 29/06/2015 - 23:37
भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या दिशेने जात आहे. यापुढे पर्मनंट जॉब्ज कमी व काँट्रॅक्टिंग जॉब्ज जास्ती अशी इतर देशांसारखीच परिस्थिती असेल.

In reply to by दादा कोंडके

शिल्पा नाईक 30/06/2015 - 11:58
शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच परीस्थितीतुन जातेय. गेली १ वर्ष नोकरी शोधुन दमले. आता स्वतःचा काहि तरी व्यवसाय सुरु करायचा ठरवला आहे.....

In reply to by दादा कोंडके

dadadarekar 30/06/2015 - 23:12
पस्तिशी ओलांडली व बायकापोरं असतील तर नोकरीच्या बाबतीत सावधच रहावे. आहे त्या नोकरीत दीर्घकाळ टिक्युन रहावे. इन्क्रिमेंटची जास्त अपेक्षा ठेऊ नये.. इतराना जे सरासरी इन्क्रिमेंट मिळते ते मिळाले की आनंद. हातात वेगळ्या वेगळ्या पगाराच्या दोन तीन संधी असतील तर सर्वात जास्त पगाराचा ऑप्शन आधी बाजूला टाकावा व इतर ऑप्शनमधुन निवड करावी. ( हा माझा अनुभव आहे.) नवीन मनुष्य व आपण यात फार फरकाची अपेक्षा ठेऊ नये. कंपनीत इतर कामे अंगावर पडली तर ती न कुरकुरता करावीत.

खेडूत 02/09/2014 - 22:01
अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. तुमचा अनुभव विशिष्ट प्रकारचा असल्याने काहीसा वेळ लागेल असा संबंधितांचा सूर होता. या दोन आठवड्यांत काहीतरी पुढे जाणे अपेक्षित आहे.

वडाप 30/06/2015 - 02:37
तुम्हाला जिथे जायचं आहे त्याची वाट नोकरी डॅाटकॅामसारख्या रानातून जात नाही.गुगलवगैरे माइक्रोसॅाफ्टसारख्या मोठ्या कंपन्या सतत नवीन लोकांच्या शोधात असतात आणि म्हणूनच टिकून आहेत.असं काहीतरी प्रॅाडक्ट डेवलप करा की ते पाहून कंपनीवाले स्वत:च तुमचा पत्ता शोधत येतील.उदाहरणार्थ एखादे अॅप लिहा. अॅपच्या सफाइदारपणात लगेच लक्षात येते की यामागे चांगला मनुष्य काम करत आहे.कॅालेजच्या कॅम्पस इंटरव्ह्युत हेच शोधतात.बय्राचवेळा परीक्षेत चांगले गुण मिळवणाय्रांकडे पाट्या टाकून उत्तरे लिहून गुण मिळवण्याची हातोटी असते परंतू कल्पनाशक्तीचा अभाव असतो.

हेमन्त वाघे 30/06/2015 - 22:04
कच खाऊ नका … आपली इच्छा असेल तर मी आपला resume -evalute करून मार्गदर्शन करू शकतो . मी ३ वर्षे एका Top M N C Recruitment फर्म मध्ये होतो. तसेच आपण बोलू शकतो . आपण किंवा इतर मला ९८१९७४७७१८ वर संपर्क करू शक ता .
नमस्कार, एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-) मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल.

कॅम्पस प्लेसमेंट

जातवेद ·

मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद 10/05/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ 11/05/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे 15/05/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर 15/05/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा 12/05/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा 15/05/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू 15/05/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु

मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद 10/05/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ 11/05/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे 15/05/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर 15/05/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा 12/05/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा 15/05/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू 15/05/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

वैतागवाडी मॅनेजमेन्ट

शुचि ·

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:53
गुड आयडीया. संदेश कार्डावरच हे लिहुन द्यायचे. वायझेड गोर्‍याला कळणारही नाही आणि तुमच्या भावनाही मोकळ्ञा होतील :)

बाप्पू 15/04/2014 - 20:43
एकदम सहमत कामापेक्षा या असल्या निरर्थक आणि फालतू गोष्टींवर हे लोक का वेळ वाया घालवतात काय माहीत.. "कल्चरल गॅप" तर आहेच. आणि मला तर खूप जाणवतो. पण हे जे वागतात ते खरेच कल्चर आहे का..?? की निव्वळ आपण किती मॉडर्न कल्चर वाले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.?? कोल्हापुर सारख्या मर्दानी आणि रागंड्या भागातून आलेला मी असले काही येड*वे प्रकार पहिले की हसवे की रडावे ते समजत नाही... पण करणार काय... शेवटी "पापी पेट का सवाल है" म्हणून त्यांच्यातलाच एक असण्याचा आव आणावा लागतो.

In reply to by बाप्पू

शुचि 15/04/2014 - 20:54
परवा एका इन्फॉर्मल इन्टेर्व्यू/बोलणी करता गेलेले तर तो दिव्य मॅनेजर इतर जगात किती समस्या आहेत अन अमेरीकेतील प्रॉब्लेम्स (समस्या) कसे "वर्केबल" आहेत हेच पुराण लावून बसला. एक स्रीनी नावाचा भारतीय म्हणे हट्टाने परत गेला अन मग भारतात अ‍ॅडजस्ट होईना म्हणून याला परत परत फोन करत राहीली. च्यायला मी काय गप्पा झोडायला आलेय का अन ते ही अशा रेसीस्ट :( याच्या पार्श्वभागावर सणसणीत लत्ताप्रहार करावासा वाटला. त्या कंपनीत डायव्हर्सिटी किती आहे ते या "कुजक्या शितावरुन" कळलेच म्हणा.

In reply to by शुचि

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:17
तुम्ही नोकरी सोडुन का देत नाही? का कोणी जबरदस्ती केली आहे नोकरी करण्यासाठी? तुम्ही Albert Elis चे REBT वाचा आणि समजुन घ्या. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे Horriblisation ( भयंकरीकरण ) करता आहात. तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.

In reply to by प्रसाद१९७१

शुचि 16/04/2014 - 19:02
तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.
तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.
ही बाधा आमच्या मॅनेजरला झालेली आहे. सर्वांनी सही केलीच्च पाहीजे वगैरे. बाकी नोकरी करायची कोणी सक्ती केली आहे अथवा नाही याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

रेवती 15/04/2014 - 20:50
आता जाऊ देगं बाई शुचीमामी! मागला सगळा अठवडा डोनेशन्सच्या प्रकारांना वैतागले होते. स्प्रिंग आल्यामुळे इथे नुसते चाला, नाहीतर सायकल चालवा, गाणी गा आणि त्याचे पैसे द्या, मग आम्ही डोनेट करतो. अरे. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. यादी संपेचना! एका हिंदी भाषिकाने खास मराठी गाण्यांचा सराव करून कार्यक्रम तयार केलाय व या म्हणत होता. " अरे बाबा, परवाच इथे हृदयनाथांचा करेक्रम झाला, तो हौसफुल्ल होता, ते ठीक आहे पण तुझा गाढवी आवाज, हिंदाळलेले मराठी ऐकण्यासाठी आम्ही $ १०० का द्यायचे?" आता एक मुलगी पोहत बसणारे, तिथे जाऊन पोहणे बघून पैसे द्यायचे. मागला अठवडा तर रोज काहीतरी असलं होतच. बरं, कौतुक न कराल तर तुम्ही समाजकंटकांच्या यादीत गेलाच! मी फक्त पोहणं बघायला जाणार आहे व तिला पैसे देऊन येणार आहे. बाकी काही नाही.

आदूबाळ 15/04/2014 - 21:06
ठेलशल घेऊ नका हो. मी असल्या कार्डांवर मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश लिहितो आणि मराठीतच सही करतो. एखाद्याला दोनदा फोन करूनपण त्याने उचलला नाही, परत फोन केला नाही तर व्हॉईसमेलवर मराठीत निरोप ठेवतो. आपण आपलं मनोरंजन करून घ्यायचं.

पैसा 15/04/2014 - 22:35
मराठी कळणारं कोणी नाही ना? दे की खच्चून शिव्या!

In reply to by पैसा

शुचि 15/04/2014 - 22:45
हाहाहा .... अगं फक्त काम करण्याचे वातावरण व्यवस्थित "फॅसिलिटेट" केलं तरी खूप झालं. मग त्या सोशल अ‍ॅक्टिव्हीटीजची अन सोशल इव्हेन्ट्सची थेरं अन मुख्य म्हणजे कंपल्शन्स कशाला? काही लोक बहीर्मुखी असतात तर काही अंतर्मुखी. समजून घ्या ना. _______________ अर्थात हे मान्य की मनुष्य एक बेट बनून राहू शकत नाही मग एखादी वेळ ठरवा "हॅपी अवर" ज्या वेळेत काम नाही तर गप्पा अन खेळ. पण नाही कामाच्या मध्ये मध्ये ग्रीटींग्ज. ______________ मध्ये येड्यानी अभिनंदनाची मेल पाठवलेली की अमका (अबक) एन्गेज झाला त्याचे अभिनंदन करा. १० मिनीटात त्याच मॅनेजरची मेल - सॉरी अबकचं लग्न झालेलं आहे अन दे आर एक्स्पेक्टींग अ बेबी. एनीवे अभिनंदन करा. - व्हॉट अ जोक. इतक्या खाजगी बाबीत टीम-अभिनंदनाची अहमहमिका कशाला म्हणते मी :). द्या की सुखानी जगून.

In reply to by शुचि

पैसा 15/04/2014 - 23:00
विचारायचं होतंस, १० मिनिटात एंगेजमेंट, लग्न आणि बेबी? सुपरफास्ट मामला आहे का म्हणून! आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा अर्ध्या मिनिटात सही करून मोकळं झालेलं बरं असं वाटतं एकेकदा. पण खरे तर मित्रांनी मनापासून शुभेच्छा देणं वेगळं आणि असा जुलमाचा रामराम वेगळा. आमच्या ऑफिसात एक आम्हाला न आवडणारे रीजनल मॅनेजर होते. त्यांची बदली झाली तेव्हा एका चमच्याने त्याना गिफ्ट देऊया म्हणून पैसे गोळा करायला सुरुवात केली. खरे तर आमच्या ऑफिसात दर महिना एक छोटी रक्कम पगारातून एका अकाउंटला आपोआप टाकली जात होती. त्यातून अशा गिफ्ट्स, फुले इ. चा खर्च केला जायचा. पण उगा रीजनल मॅनेजरसमोर शायनिंग मारायला हा चमचा पैसे गोळा करायला लागला तर मी अजिबात देणार नाही म्हणून सांगितलं. माझं पाहून मग आणखी काहीजणांनी पैसे देणार नाही म्हणून सांगितलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला विचित्र आहे म्हणतील. मग आपोआप सगळ्यांनाच सवय होऊन जाईल.

In reply to by पैसा

इरसाल 16/04/2014 - 14:54
वाढदिवसाच्या शुभेच्छा : मेल्या/ मेली, हलकट, पाचकळ, फाजील, वसाड्या तुला वाढदिवसाच्या गोगोड शुभेच्छा. शोक संदेश :या मेल्याच्या/मेलीच्या कुत्र्याला मरायला आजचाच दिवस बरा सापडला.

In reply to by इरसाल

पैसा 16/04/2014 - 16:12
गुगल ट्रान्सलेशनमधे याचं भाषांतर काय येतंय ते बघावं लागेल! Utterly crest / Maly, mean, pacakala, forward, vasadya gogoda Happy Birthday to you. किंवा Of these drafts / communicative found a cure for the dog to starve to ajacaca days

बरं अभिनंदन केल्यावर बर्फी पेढे वगैरे वा गेला बाजार केक अन पेस्ट्री तरी देतात का ? नाहीतर कोरडे अभिनंदन म्हणजे वैतागवाणाच प्रकार असतो :(

In reply to by तुमचा अभिषेक

रेवती 15/04/2014 - 23:01
अहो एकदा बाळंतपणं सुरु झाली की चार वर्षात दोन नैतर आठ वर्षात ५ झाल्यशिवाय थांबत नैत! पहिल्याच्या जन्माची मिठाई वाटून होईपरेंत दुसरं जन्माला येतं. ;) (याला सरसकटीकरण म्हणतात पण थोड्याफार फरकानी जे असते ते ल्हिले.)मग हे उपद्वाय कोण करणार?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 15/04/2014 - 23:03
हो आम्ही एक केक कापतो सगळ्या मासिक बड्डे वाल्यांसाठी :) पण बहुसंख्य अंतर्मुखच आहेत त्यामुळे ऑकवर्डच सिनॅरीओ असतो. इथे मिनेसोटा च्या इन्ट्रोवर्ट्स बद्दल एक जोक आहे - मिनेसोटा मध्ये कोणी एक्स्ट्रोव्हर्ट आहे हे कसे ओळखायचे? सोप्पे आहे - ती व्यक्ती दुसर्‍याच्या बुटांकडे पहात असते ;)

In reply to by शुचि

दिपक.कुवेत 16/04/2014 - 18:31
फार तापदायक ठरतं. आमच्या ऑफिस मधे तर सगळे ज्याचा बड्डे असेल त्याच्या डेस्क पाशी जाउन 'हॅपप्पी बड्डे टु यु....." चं जे गाणं सुरु करतात ते पार शेवटपर्यत. ईतकं लाजल्यासारखं होतं ना....सगळे सहकारी ते गाणं संपेस्त तुमच्याकडे टकामका बघत असतात. क्वॉलीटि मॅनेजरनी सर्वाच्या वतीने एक विश करणारा ईमेल पाठवुन ह्यांच भागत नाहि. कमाल म्हणजे सगळे मॅनेजर अगदि जीम सुद्धा ह्या खेळात सामील होतो.

पेट थेरपी 16/04/2014 - 06:28
तुमच्या जीवनात काही छान घड्ले तर हीच टीम तुमचे अभिनंदन करते का? का इग्नोअर करते? मग आपण इतरांच्या आनंदात /दु:खात सहभागी होउ शकत नाही हा एक प्रकारचा मनाचा कोतेपणाच आहे. स्वभावाला औषध नाही पण जरा मनाच्या कक्षा रुंदवता आल्या तर बघा. इट रिअली इज अ टीम एव्हरीवेअर. इतके स्वकेंद्रित राहणे म्हणजे लीडरशिपच्या सर्व पोझिशन्स आपल्याहाताने दूर सारणे आहे. अश्यानेच बायकांना ग्लास सीलिन्ग तोडणे अवघड जाते. सहानुभूतीका जमानाही नहीं रहा. :)

In reply to by पेट थेरपी

शुचि 16/04/2014 - 06:40
आपला प्रतिसाद वेगळा वाटला अन खरोखर मनापासून लिहिल्यासारखा वाटला. पाहिलं म्हणजे प्रत्येकालाच नेतृत्व गाजविण्यात रस असतो असे नाही. मी अंतर्मुख आहे हे मी आधीच स्पष्ट केले आहे अर्थात अंतर्मुखी व्यक्ती नेता नसतात असेही नाही. पण माझा तो प्रांत नाही, दुसरे हे की आपण सरसकटॆकरण केले आहे की बायकांना सीलिंग तोडणे कठीण जाते. असेच काही मला वाटत नाही. बाकी मनाचा कोतेपणा हा वेगळा दृष्टीकोन आपण पुढे आणलात याबद्दल आभारीच आहे. पण कोणाचं कुत्रा-मांजर मेले म्हणून शोकसंदेश पाठविणे मला अतिशय भंपक (रिडीक्युलस) वाटते.

In reply to by पेट थेरपी

लंबूटांग 16/04/2014 - 08:31
मला असेच काहीसे म्हणायचे होते. पण म्हटले फक्त शुची मामी च्या प्रत्येक धाग्यावरच प्रतिसाद कशाला द्यायचा. ते लीडरशीपच्या पोझिशन्स अन ग्लास सीलिंग वगैरे वगैरे शी नाही सहमत. धाग्यातील पहिल्या दोन मुद्द्यांशी अंशतः सहमत. पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली. बाकी तुम्हाला कार्डावर सही करायची नसेल तर सरळ पुढच्याला नेऊन देण्याचा ऑप्शन असतोच. मी तर ओळख पाळख नसलेल्यांच्या कार्डावरही सही ठोकून दिली आहे. आणि मग केक खायलाही गेलो आहे :). बाकी तुम्ही फेसबुकवर वर्‍षानूवर्‍ष न भेटलेल्या लोकांना बड्डे विशेस देताच ना? मग इथे रोज ज्यांच्याबरोबर दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ घालवतो त्यांना द्यायला काय हरकत आहे. कुत्रा गचकला वगैरे तुम्ही म्हणू शकता पण बर्‍याच लोकांसाठी ते घरातील सदस्यच झालेले असतात. उद्या कोणाची आई गेली तर तुम्ही थेरडी गचकली आणि कार्डे कसली देतात असे म्हणाल का? आपण अमेरिकेत राहत असताना भारतात असे करतो का आणि तसे करतो का हा विचार करण्यात काय हशील आहे? भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का? मला तर बर्‍याच भारतीय मित्रांचा हा कन्फ्युजड प्रकार कळतच नाही. इथे येताना अगदी खुशीने आले स्वतःहून अन मग भारतात कुठे असे करतात, कसली थेरं असे म्हणत जगायचे. असो. धाग्यावर अवांतर नको. पाणी देणे नं देणे वगैरे तर मी भारतातही पाहिले आहे, त्यात रेसिझम असावा असे वाटत नाही. पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.

In reply to by लंबूटांग

आनन्दा 16/04/2014 - 11:20
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:19
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?>>>+१००००००००००००००००००

In reply to by लंबूटांग

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:59
भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का अजुन कसे जाणार मग? १ मैल = १.६ किमी. इतके अंतर पायी फक्त मॉर्निंग वॉकलाच चालले जाते हो.

In reply to by लंबूटांग

शुचि 16/04/2014 - 17:27
पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.
हे शब्द त्या बाईच्या वृत्तीतून आलेले आहेत. अन्य कोकेशिअन स्त्रिया मला गोर्या चा वाटतात. त्यांचे निळे डोळे अन विविधरंगी केस आकर्षकच वाटतात.

In reply to by लंबूटांग

आजानुकर्ण 16/04/2014 - 19:02
पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली.
हाहा.. .खरंय

पक्या 16/04/2014 - 12:40
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम. सक्तिने सह्या करून घेण्यास काहीच अर्थ नाही. वेळेचा अपव्यय आहे. वाढदिवसासाठी मला वाटते टीम मीटिंग मध्ये सुरवातीला वा शेवटी सर्वांनी त्या आठवड्यातील सर्व बड्डे असलेल्यांचे एकमुखाने अभिनंदन करावे. किती लाइवली वाटेल आणि टीम स्पिरिट ही दिसून येईल. आमच्या ऑफिस मधील एकाचे २ कुत्रे काही महिन्यांच्या अंतराने गेले. पण त्याने हे जगजाहिर केले नाही आणि अगदी २-४ जणांनाच विषय निघाला म्हणून समजले. शोक संदेशाचे कार्ड वगैरे हां प्रकार नाहीचे. वाढदिवस असेल कोणाचा तर टीम लंच करतात. तसेही एरवी लंच मिटिंग्ज असतातच. त्यामुळे त्यात खुप नाविन्य नाही पण ग्रीटिंग्ज कार्ड साइन करण्यात कोणाला फारसा रस नसावा त्यामुळे तो प्रकार आमच्या US ओफ्फिस टीम मध्ये तरी नाहीये. कुत्रा मांजर घरातले सदस्यच असतात त्यांच्या जाण्याने त्यांच्या मालकाला दू:ख होतेच. पण त्या बाबतीतील शोक संदेश हे व्यक्तिगत पातळीवर असावेत. हे शोक संदेश पाठवणारे पेट म्हणून फक्त कुत्रा मांजराचीच दखल घेतात की अजुन इतर पेट्स ची पण घेतात. माझ्या एका मित्राचा गेल्या वर्षी एक पॅराकीट गेला आणखी एका मित्राचा फिशटैंक मधील एक मोठा मासा गेला. अशा केस मध्ये ते काय करतात ?

In reply to by पक्या

शुचि 16/04/2014 - 17:24
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम.

पेट थेरपी 16/04/2014 - 13:15
जसजसे तुम्ही मॅनेजमेंट्च्या पायर्‍या चढाल तसे सर्वांना बरोबर घेउन पुढे जाणे. कलीग्ज समजून घेणे महत्त्वा चे ठरत जाते. मी फक्त माझे काम करणार आणि पगार घेउन गप्प बसणार अशीच वृत्ती असेल तर काय म्ह्णायचे? अर्थात काही लोक्स ना अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असतो व मिळून मिसळून वागणे खरेच अवघड जाते भारतात देखील आजकाल टीम बिल्डिंग साठी खास प्रयत्न केले जातात. सर्वांना व्हर्टिकली वर जाण्यात रस ही नसतो. कुत्रे मांजरी घरातील सदस्यच असतात ह्याला अनुमोदन. आजकाल अमेरिकन स्त्रियांना कुत्रे पाळायला जास्त आवडते, मुले होउ देण्यापेक्षा असे परवाच वाचले. इस अवस्थामें अगर किसीका कुत्ता मर जाता है तो कंडोलन्स तो बनता है. आपल्या देशी कल्चर मध्ये पण लग्न आणि मयत ह्या दोन महत्त्वाच्या सामाजिक गोष्टी मानल्या जातात ह्या दोन प्रसंगी नक्की हजर राहावे असे मानले जातात. अर्थात तुमचा वैयक्तिक चॉइस आहे. उगीच न्यागिंग केल्यासारखे वाटायला नको.

सौंदाळा 16/04/2014 - 14:25
ठेण्शन कायको लेताय शुचिताय एक सजेशन, टिममधल्या लोकांना हे भेट्/शोक पत्र कॉमन जागी ठेवायला सांगा आणि जो/जी याचा लीडर आहे त्याला म्हणावे टीमला मेल पाठव. भेट्/शोक पत्र माझ्या डेस्कवर (किंवा अमुक अमुक जागी) आहे ईच्छुकांनी आज सह्या/संदेश लिहावेत उद्या/इओडी ते योग्य व्यक्तीला देण्यात येईल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शुचि 16/04/2014 - 17:23
हो ना असाच प्रस्ताव ठेवासा वाटला. पण म्हटलं - परत ते "It is very disappointing." ऐकावे लागू नये.

असे वाढदिवसाचे, शोकसंदेशाचे कार्ड आपल्या टेबलावर आले तर ते तसेच पडून राहु द्यावे. कोणी विचारल्यास 'काम आटोपल्यावर करते सही' वगैरे सांगावे. त्यांना घाई असेल तर घेऊन जा कार्ड सांगायचे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा त्या सहकार्‍याला भेटून किंवा दूरध्वनीवर शुभेच्छा/शोकसंदेश द्यावा. कामाचा मूड लागला असताना मध्ये मध्ये कोणी अवांतर गप्पांसाठी (गॉसिपसाठी) विचलीत केले तरी विचारशृंखला तुटते आणि कामाचा वेग मंदावतो. कार्यलचाचे नुकसान होतेच पण आपले वैयक्तिक समाधानही उणावते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 16/04/2014 - 17:22
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते :)

In reply to by शुचि

कवितानागेश 17/04/2014 - 18:23
बरोबर आहे. शोक आणि आनंद या भावना उत्स्फुर्तपणे आल्या पाहिजेत. तेच नॉर्मल आहे. पण त्या जर का तश्या येतच नसतील, उलट कामाच्या मूडमध्ये असा चटकन बदल होउ देणे, (' बदल करणे' नाही 'होउ देणे') आणि कोरडेपणा आला असेल तर दुरुस्ती कुठे करायची? पाचेक मिनिटे आपण त्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या भावनेमध्ये वाहात जाणार असलो तरी त्यात काही हार्म नाही. इथे मला हिडन तक्रार, 'अरे बापरे, आता इमोशनल व्हायचंय!!' अशी दिसतेय. कदाचित ती तशी नसेलही. माझं रीडिन्ग चुकू शकतं... :) अर्थात म्हणून कार्डावर प्रत्येकानी कम्पलसरी काहितरी लिहावंच अशी कुणी दुसर्‍यावर जबरदस्ती करणं योग्य नाहीच.

In reply to by कवितानागेश

शुचि 17/04/2014 - 18:53
नाही ग माऊ. तक्रार ही आहे की "बळजबरी करु नका". एक इइमेल पाठवा की अमुक यांचे अभिनंदन करा अथवा अमुक यांचा पोपट्/गाढव काय तो पेट मेला. मग आम्ही करायचं तेव्हा करु. कामात केंद्रीत (फोकस्ड) असताना हे काय, सही करा अन्य कुणाला शोधा/येरझारा घाला.

रेवती 16/04/2014 - 18:08
काय शुचीमामी, मनतालं बोलून झाल्यावर बरं वाटलं की नाही अजून? ;) जौ दे गं! आता पुढल्यावेळी आपण हिरवीन आहोत आणि आपला सगळेजण ऑटोग्राफ घेताहेत असे मनात आण. तुझ्या सहीला कित्ती कित्ती महत्व आहे हे विसरू नकोस. तुझ्याशिवाय टीम अपूर्ण आहे. ;) जो मनुक्ष मिटींगा घेत बसला असेल त्याला एक ईमेल पाठवून तुझ्या क्युबिकलपाशी थांबून जायला निरोप ठेव नैतर त्याच्या क्युबिकलमध्ये चिकट पावती (स्टिकी नोट) लावून 'सही कर मेल्या!' अस निरोप ठेव . कमी मनस्ताप!

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:12
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते >>> मला वाटते तुम्ही पराचा कावळा करता आहात. ह्या गोष्टींना तुम्ही Part of Job का समजत नाही. आपण नोकरी मधे कीती टक्के गोष्टी आपल्याला पाहीजे तश्या करतो? तसेच हे पण करायचे. ह्या गोष्टी पण KRA आहेत असे समजायचे आणि करायच्या.

प्यारे१ 16/04/2014 - 18:34
थोरांचे बोल कसे समजूत घालणारे असतात नै ;) किती झालं तरी रेवती'आज्जी' मोठ्याच असणार ना शुचि'मामी'पेक्षा! उगा 'परीची चिमणी' करतेय ही मामी. ल्ही कि दोन शब्द. श्री. रा. रा. बॉब, आपला सरडा गेल्याचे (गेल्याचे म्हनजे मेल्याचे. आमच्याकडं असंच लिहीतात.)समजले. आमची गेल्या वर्षी तुमच्या घरच्या बागेतल्या पार्टीमध्ये एकदा भेट झाली होती. सुंदर निळसर शर्ट चड्डी घातलेला तो सरडा पाहून मी अत्याधिक आश्चर्यानं किंचाळले. ते ऐकून सरड्यानं आपले कपडे काढून तो चॉकलेटी झालेला पाहून मला पुन्हा ओरडावेसे वाटले. पण आधीच्या ओरडण्यानं दोन चार माणसं धक्का बसून कोमात गेल्यानं आवंढा गिळून गप्प बसले. तर ते असो. मुळात तो रंग बदलणारा सरडा असल्याचे नंतर समजले. आपण मीटिंगमध्ये नेहमीच कसे सेफ राहू शकता त्याचं उत्तर सरड्यासारखं रंग बदलणं जम णं हेच असू शकेल. पुन्हा असो. एकदाच भेटून मला आश्चर्याचा धक्का देणार्‍या सरड्याचा 'सोल पिस्स्फुली रेस्ट' करो हीच आकाशातल्या बापाकडं प्रार्थना. कळावे, (आतून आनंदी) शुचि असं काही बाही लिहावं! सोप्पं असतंय.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 16/04/2014 - 18:58
__/\__ :)) "अ‍ॅकॉर्डिंग टू अवर भग्वदगीता, द सोल चेंजेस इट्स बॉडीज लाईक युवर लेट शॅमिलियन चेंजेस इट्स कलर्स" वगैरे तारेसुद्धा तोडता येतील!

सुहास.. 16/04/2014 - 18:44
एकदा मॅनेजर सांगत होता , अरे हे सर्व एक्स्ट्रा - करिक्युलम अ‍ॅक्टिविटी आहेत !! मी " सर मी इथ काम करायला येतो , हे फालतुचे धंदे करायला येत नाही !! ' ( आधीच भेंडी दिवसाचे १२ तास खाता आमचे, २ तास ट्रॅव्हलिंग चे, आणि वर हे केक थापुन घ्या तोंडाला !! ) कधी ही ऑफीस पार्टीज ला हजर नसलेला खडुस

फेरफटका 16/04/2014 - 21:16
माफ करा, पण मला तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे तेच नाही कळलं. आपल्या सुख-दु:खात कुणी सहभागी झालं तर आपल्याला बरं वाटतच ना, मग ईतरांच्या सुख-दु:खात आपण औपचारिकता म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? बरं, एका सहीनं तुमचा असा कितीसा वेळ 'वाया' जातो, जो तुम्ही अदरवाईज सत्कारणी लावणार असता? हा प्रकार न आवडणं / पटणं हे देखील समजू शकतो, पण त्याचा ईतका राग करणं, त्याला शिव्या देण्याईतका गंभीर नाहीये. भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

शुचि 16/04/2014 - 21:20
भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)
धन्यवाद. नक्की विचार करेन.

आत्मशून्य 16/04/2014 - 21:30
अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ......
होतं. होतं असं कधी कधी... याप्रकारात कधी आपण शिकारी असतो तर कधी शिकार इतकचं.... स्थान स्थळ आणी स्तवन... यातच काय तो फरक.

शुचि 16/04/2014 - 22:03
परवा खरं तर वैतागूनच हा धागा काढला होता. खरच फार फार वैतागले होते. पण बर्‍याच प्रतिक्रियांनी स्वतःमध्येच डोकावून पहाण्याची संधी मिळाली. माझा आत्मकेंद्रितपणा लक्षात आला. खरं स्वपरीक्षणासाठी, या धाग्याचा खूप उपयोग मला झाला. पेट थेरपी यांचे विशेष आभार ज्यांनी धाग्याला किंचीत बोचरी पण आवश्यक कलाटणी दिली. अन्य सर्व प्रतिसादकांचे आभार आहेतच.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:53
गुड आयडीया. संदेश कार्डावरच हे लिहुन द्यायचे. वायझेड गोर्‍याला कळणारही नाही आणि तुमच्या भावनाही मोकळ्ञा होतील :)

बाप्पू 15/04/2014 - 20:43
एकदम सहमत कामापेक्षा या असल्या निरर्थक आणि फालतू गोष्टींवर हे लोक का वेळ वाया घालवतात काय माहीत.. "कल्चरल गॅप" तर आहेच. आणि मला तर खूप जाणवतो. पण हे जे वागतात ते खरेच कल्चर आहे का..?? की निव्वळ आपण किती मॉडर्न कल्चर वाले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.?? कोल्हापुर सारख्या मर्दानी आणि रागंड्या भागातून आलेला मी असले काही येड*वे प्रकार पहिले की हसवे की रडावे ते समजत नाही... पण करणार काय... शेवटी "पापी पेट का सवाल है" म्हणून त्यांच्यातलाच एक असण्याचा आव आणावा लागतो.

In reply to by बाप्पू

शुचि 15/04/2014 - 20:54
परवा एका इन्फॉर्मल इन्टेर्व्यू/बोलणी करता गेलेले तर तो दिव्य मॅनेजर इतर जगात किती समस्या आहेत अन अमेरीकेतील प्रॉब्लेम्स (समस्या) कसे "वर्केबल" आहेत हेच पुराण लावून बसला. एक स्रीनी नावाचा भारतीय म्हणे हट्टाने परत गेला अन मग भारतात अ‍ॅडजस्ट होईना म्हणून याला परत परत फोन करत राहीली. च्यायला मी काय गप्पा झोडायला आलेय का अन ते ही अशा रेसीस्ट :( याच्या पार्श्वभागावर सणसणीत लत्ताप्रहार करावासा वाटला. त्या कंपनीत डायव्हर्सिटी किती आहे ते या "कुजक्या शितावरुन" कळलेच म्हणा.

In reply to by शुचि

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:17
तुम्ही नोकरी सोडुन का देत नाही? का कोणी जबरदस्ती केली आहे नोकरी करण्यासाठी? तुम्ही Albert Elis चे REBT वाचा आणि समजुन घ्या. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे Horriblisation ( भयंकरीकरण ) करता आहात. तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.

In reply to by प्रसाद१९७१

शुचि 16/04/2014 - 19:02
तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.
तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.
ही बाधा आमच्या मॅनेजरला झालेली आहे. सर्वांनी सही केलीच्च पाहीजे वगैरे. बाकी नोकरी करायची कोणी सक्ती केली आहे अथवा नाही याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

रेवती 15/04/2014 - 20:50
आता जाऊ देगं बाई शुचीमामी! मागला सगळा अठवडा डोनेशन्सच्या प्रकारांना वैतागले होते. स्प्रिंग आल्यामुळे इथे नुसते चाला, नाहीतर सायकल चालवा, गाणी गा आणि त्याचे पैसे द्या, मग आम्ही डोनेट करतो. अरे. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. यादी संपेचना! एका हिंदी भाषिकाने खास मराठी गाण्यांचा सराव करून कार्यक्रम तयार केलाय व या म्हणत होता. " अरे बाबा, परवाच इथे हृदयनाथांचा करेक्रम झाला, तो हौसफुल्ल होता, ते ठीक आहे पण तुझा गाढवी आवाज, हिंदाळलेले मराठी ऐकण्यासाठी आम्ही $ १०० का द्यायचे?" आता एक मुलगी पोहत बसणारे, तिथे जाऊन पोहणे बघून पैसे द्यायचे. मागला अठवडा तर रोज काहीतरी असलं होतच. बरं, कौतुक न कराल तर तुम्ही समाजकंटकांच्या यादीत गेलाच! मी फक्त पोहणं बघायला जाणार आहे व तिला पैसे देऊन येणार आहे. बाकी काही नाही.

आदूबाळ 15/04/2014 - 21:06
ठेलशल घेऊ नका हो. मी असल्या कार्डांवर मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश लिहितो आणि मराठीतच सही करतो. एखाद्याला दोनदा फोन करूनपण त्याने उचलला नाही, परत फोन केला नाही तर व्हॉईसमेलवर मराठीत निरोप ठेवतो. आपण आपलं मनोरंजन करून घ्यायचं.

पैसा 15/04/2014 - 22:35
मराठी कळणारं कोणी नाही ना? दे की खच्चून शिव्या!

In reply to by पैसा

शुचि 15/04/2014 - 22:45
हाहाहा .... अगं फक्त काम करण्याचे वातावरण व्यवस्थित "फॅसिलिटेट" केलं तरी खूप झालं. मग त्या सोशल अ‍ॅक्टिव्हीटीजची अन सोशल इव्हेन्ट्सची थेरं अन मुख्य म्हणजे कंपल्शन्स कशाला? काही लोक बहीर्मुखी असतात तर काही अंतर्मुखी. समजून घ्या ना. _______________ अर्थात हे मान्य की मनुष्य एक बेट बनून राहू शकत नाही मग एखादी वेळ ठरवा "हॅपी अवर" ज्या वेळेत काम नाही तर गप्पा अन खेळ. पण नाही कामाच्या मध्ये मध्ये ग्रीटींग्ज. ______________ मध्ये येड्यानी अभिनंदनाची मेल पाठवलेली की अमका (अबक) एन्गेज झाला त्याचे अभिनंदन करा. १० मिनीटात त्याच मॅनेजरची मेल - सॉरी अबकचं लग्न झालेलं आहे अन दे आर एक्स्पेक्टींग अ बेबी. एनीवे अभिनंदन करा. - व्हॉट अ जोक. इतक्या खाजगी बाबीत टीम-अभिनंदनाची अहमहमिका कशाला म्हणते मी :). द्या की सुखानी जगून.

In reply to by शुचि

पैसा 15/04/2014 - 23:00
विचारायचं होतंस, १० मिनिटात एंगेजमेंट, लग्न आणि बेबी? सुपरफास्ट मामला आहे का म्हणून! आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा अर्ध्या मिनिटात सही करून मोकळं झालेलं बरं असं वाटतं एकेकदा. पण खरे तर मित्रांनी मनापासून शुभेच्छा देणं वेगळं आणि असा जुलमाचा रामराम वेगळा. आमच्या ऑफिसात एक आम्हाला न आवडणारे रीजनल मॅनेजर होते. त्यांची बदली झाली तेव्हा एका चमच्याने त्याना गिफ्ट देऊया म्हणून पैसे गोळा करायला सुरुवात केली. खरे तर आमच्या ऑफिसात दर महिना एक छोटी रक्कम पगारातून एका अकाउंटला आपोआप टाकली जात होती. त्यातून अशा गिफ्ट्स, फुले इ. चा खर्च केला जायचा. पण उगा रीजनल मॅनेजरसमोर शायनिंग मारायला हा चमचा पैसे गोळा करायला लागला तर मी अजिबात देणार नाही म्हणून सांगितलं. माझं पाहून मग आणखी काहीजणांनी पैसे देणार नाही म्हणून सांगितलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला विचित्र आहे म्हणतील. मग आपोआप सगळ्यांनाच सवय होऊन जाईल.

In reply to by पैसा

इरसाल 16/04/2014 - 14:54
वाढदिवसाच्या शुभेच्छा : मेल्या/ मेली, हलकट, पाचकळ, फाजील, वसाड्या तुला वाढदिवसाच्या गोगोड शुभेच्छा. शोक संदेश :या मेल्याच्या/मेलीच्या कुत्र्याला मरायला आजचाच दिवस बरा सापडला.

In reply to by इरसाल

पैसा 16/04/2014 - 16:12
गुगल ट्रान्सलेशनमधे याचं भाषांतर काय येतंय ते बघावं लागेल! Utterly crest / Maly, mean, pacakala, forward, vasadya gogoda Happy Birthday to you. किंवा Of these drafts / communicative found a cure for the dog to starve to ajacaca days

बरं अभिनंदन केल्यावर बर्फी पेढे वगैरे वा गेला बाजार केक अन पेस्ट्री तरी देतात का ? नाहीतर कोरडे अभिनंदन म्हणजे वैतागवाणाच प्रकार असतो :(

In reply to by तुमचा अभिषेक

रेवती 15/04/2014 - 23:01
अहो एकदा बाळंतपणं सुरु झाली की चार वर्षात दोन नैतर आठ वर्षात ५ झाल्यशिवाय थांबत नैत! पहिल्याच्या जन्माची मिठाई वाटून होईपरेंत दुसरं जन्माला येतं. ;) (याला सरसकटीकरण म्हणतात पण थोड्याफार फरकानी जे असते ते ल्हिले.)मग हे उपद्वाय कोण करणार?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 15/04/2014 - 23:03
हो आम्ही एक केक कापतो सगळ्या मासिक बड्डे वाल्यांसाठी :) पण बहुसंख्य अंतर्मुखच आहेत त्यामुळे ऑकवर्डच सिनॅरीओ असतो. इथे मिनेसोटा च्या इन्ट्रोवर्ट्स बद्दल एक जोक आहे - मिनेसोटा मध्ये कोणी एक्स्ट्रोव्हर्ट आहे हे कसे ओळखायचे? सोप्पे आहे - ती व्यक्ती दुसर्‍याच्या बुटांकडे पहात असते ;)

In reply to by शुचि

दिपक.कुवेत 16/04/2014 - 18:31
फार तापदायक ठरतं. आमच्या ऑफिस मधे तर सगळे ज्याचा बड्डे असेल त्याच्या डेस्क पाशी जाउन 'हॅपप्पी बड्डे टु यु....." चं जे गाणं सुरु करतात ते पार शेवटपर्यत. ईतकं लाजल्यासारखं होतं ना....सगळे सहकारी ते गाणं संपेस्त तुमच्याकडे टकामका बघत असतात. क्वॉलीटि मॅनेजरनी सर्वाच्या वतीने एक विश करणारा ईमेल पाठवुन ह्यांच भागत नाहि. कमाल म्हणजे सगळे मॅनेजर अगदि जीम सुद्धा ह्या खेळात सामील होतो.

पेट थेरपी 16/04/2014 - 06:28
तुमच्या जीवनात काही छान घड्ले तर हीच टीम तुमचे अभिनंदन करते का? का इग्नोअर करते? मग आपण इतरांच्या आनंदात /दु:खात सहभागी होउ शकत नाही हा एक प्रकारचा मनाचा कोतेपणाच आहे. स्वभावाला औषध नाही पण जरा मनाच्या कक्षा रुंदवता आल्या तर बघा. इट रिअली इज अ टीम एव्हरीवेअर. इतके स्वकेंद्रित राहणे म्हणजे लीडरशिपच्या सर्व पोझिशन्स आपल्याहाताने दूर सारणे आहे. अश्यानेच बायकांना ग्लास सीलिन्ग तोडणे अवघड जाते. सहानुभूतीका जमानाही नहीं रहा. :)

In reply to by पेट थेरपी

शुचि 16/04/2014 - 06:40
आपला प्रतिसाद वेगळा वाटला अन खरोखर मनापासून लिहिल्यासारखा वाटला. पाहिलं म्हणजे प्रत्येकालाच नेतृत्व गाजविण्यात रस असतो असे नाही. मी अंतर्मुख आहे हे मी आधीच स्पष्ट केले आहे अर्थात अंतर्मुखी व्यक्ती नेता नसतात असेही नाही. पण माझा तो प्रांत नाही, दुसरे हे की आपण सरसकटॆकरण केले आहे की बायकांना सीलिंग तोडणे कठीण जाते. असेच काही मला वाटत नाही. बाकी मनाचा कोतेपणा हा वेगळा दृष्टीकोन आपण पुढे आणलात याबद्दल आभारीच आहे. पण कोणाचं कुत्रा-मांजर मेले म्हणून शोकसंदेश पाठविणे मला अतिशय भंपक (रिडीक्युलस) वाटते.

In reply to by पेट थेरपी

लंबूटांग 16/04/2014 - 08:31
मला असेच काहीसे म्हणायचे होते. पण म्हटले फक्त शुची मामी च्या प्रत्येक धाग्यावरच प्रतिसाद कशाला द्यायचा. ते लीडरशीपच्या पोझिशन्स अन ग्लास सीलिंग वगैरे वगैरे शी नाही सहमत. धाग्यातील पहिल्या दोन मुद्द्यांशी अंशतः सहमत. पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली. बाकी तुम्हाला कार्डावर सही करायची नसेल तर सरळ पुढच्याला नेऊन देण्याचा ऑप्शन असतोच. मी तर ओळख पाळख नसलेल्यांच्या कार्डावरही सही ठोकून दिली आहे. आणि मग केक खायलाही गेलो आहे :). बाकी तुम्ही फेसबुकवर वर्‍षानूवर्‍ष न भेटलेल्या लोकांना बड्डे विशेस देताच ना? मग इथे रोज ज्यांच्याबरोबर दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ घालवतो त्यांना द्यायला काय हरकत आहे. कुत्रा गचकला वगैरे तुम्ही म्हणू शकता पण बर्‍याच लोकांसाठी ते घरातील सदस्यच झालेले असतात. उद्या कोणाची आई गेली तर तुम्ही थेरडी गचकली आणि कार्डे कसली देतात असे म्हणाल का? आपण अमेरिकेत राहत असताना भारतात असे करतो का आणि तसे करतो का हा विचार करण्यात काय हशील आहे? भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का? मला तर बर्‍याच भारतीय मित्रांचा हा कन्फ्युजड प्रकार कळतच नाही. इथे येताना अगदी खुशीने आले स्वतःहून अन मग भारतात कुठे असे करतात, कसली थेरं असे म्हणत जगायचे. असो. धाग्यावर अवांतर नको. पाणी देणे नं देणे वगैरे तर मी भारतातही पाहिले आहे, त्यात रेसिझम असावा असे वाटत नाही. पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.

In reply to by लंबूटांग

आनन्दा 16/04/2014 - 11:20
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:19
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?>>>+१००००००००००००००००००

In reply to by लंबूटांग

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:59
भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का अजुन कसे जाणार मग? १ मैल = १.६ किमी. इतके अंतर पायी फक्त मॉर्निंग वॉकलाच चालले जाते हो.

In reply to by लंबूटांग

शुचि 16/04/2014 - 17:27
पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.
हे शब्द त्या बाईच्या वृत्तीतून आलेले आहेत. अन्य कोकेशिअन स्त्रिया मला गोर्या चा वाटतात. त्यांचे निळे डोळे अन विविधरंगी केस आकर्षकच वाटतात.

In reply to by लंबूटांग

आजानुकर्ण 16/04/2014 - 19:02
पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली.
हाहा.. .खरंय

पक्या 16/04/2014 - 12:40
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम. सक्तिने सह्या करून घेण्यास काहीच अर्थ नाही. वेळेचा अपव्यय आहे. वाढदिवसासाठी मला वाटते टीम मीटिंग मध्ये सुरवातीला वा शेवटी सर्वांनी त्या आठवड्यातील सर्व बड्डे असलेल्यांचे एकमुखाने अभिनंदन करावे. किती लाइवली वाटेल आणि टीम स्पिरिट ही दिसून येईल. आमच्या ऑफिस मधील एकाचे २ कुत्रे काही महिन्यांच्या अंतराने गेले. पण त्याने हे जगजाहिर केले नाही आणि अगदी २-४ जणांनाच विषय निघाला म्हणून समजले. शोक संदेशाचे कार्ड वगैरे हां प्रकार नाहीचे. वाढदिवस असेल कोणाचा तर टीम लंच करतात. तसेही एरवी लंच मिटिंग्ज असतातच. त्यामुळे त्यात खुप नाविन्य नाही पण ग्रीटिंग्ज कार्ड साइन करण्यात कोणाला फारसा रस नसावा त्यामुळे तो प्रकार आमच्या US ओफ्फिस टीम मध्ये तरी नाहीये. कुत्रा मांजर घरातले सदस्यच असतात त्यांच्या जाण्याने त्यांच्या मालकाला दू:ख होतेच. पण त्या बाबतीतील शोक संदेश हे व्यक्तिगत पातळीवर असावेत. हे शोक संदेश पाठवणारे पेट म्हणून फक्त कुत्रा मांजराचीच दखल घेतात की अजुन इतर पेट्स ची पण घेतात. माझ्या एका मित्राचा गेल्या वर्षी एक पॅराकीट गेला आणखी एका मित्राचा फिशटैंक मधील एक मोठा मासा गेला. अशा केस मध्ये ते काय करतात ?

In reply to by पक्या

शुचि 16/04/2014 - 17:24
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम.

पेट थेरपी 16/04/2014 - 13:15
जसजसे तुम्ही मॅनेजमेंट्च्या पायर्‍या चढाल तसे सर्वांना बरोबर घेउन पुढे जाणे. कलीग्ज समजून घेणे महत्त्वा चे ठरत जाते. मी फक्त माझे काम करणार आणि पगार घेउन गप्प बसणार अशीच वृत्ती असेल तर काय म्ह्णायचे? अर्थात काही लोक्स ना अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असतो व मिळून मिसळून वागणे खरेच अवघड जाते भारतात देखील आजकाल टीम बिल्डिंग साठी खास प्रयत्न केले जातात. सर्वांना व्हर्टिकली वर जाण्यात रस ही नसतो. कुत्रे मांजरी घरातील सदस्यच असतात ह्याला अनुमोदन. आजकाल अमेरिकन स्त्रियांना कुत्रे पाळायला जास्त आवडते, मुले होउ देण्यापेक्षा असे परवाच वाचले. इस अवस्थामें अगर किसीका कुत्ता मर जाता है तो कंडोलन्स तो बनता है. आपल्या देशी कल्चर मध्ये पण लग्न आणि मयत ह्या दोन महत्त्वाच्या सामाजिक गोष्टी मानल्या जातात ह्या दोन प्रसंगी नक्की हजर राहावे असे मानले जातात. अर्थात तुमचा वैयक्तिक चॉइस आहे. उगीच न्यागिंग केल्यासारखे वाटायला नको.

सौंदाळा 16/04/2014 - 14:25
ठेण्शन कायको लेताय शुचिताय एक सजेशन, टिममधल्या लोकांना हे भेट्/शोक पत्र कॉमन जागी ठेवायला सांगा आणि जो/जी याचा लीडर आहे त्याला म्हणावे टीमला मेल पाठव. भेट्/शोक पत्र माझ्या डेस्कवर (किंवा अमुक अमुक जागी) आहे ईच्छुकांनी आज सह्या/संदेश लिहावेत उद्या/इओडी ते योग्य व्यक्तीला देण्यात येईल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शुचि 16/04/2014 - 17:23
हो ना असाच प्रस्ताव ठेवासा वाटला. पण म्हटलं - परत ते "It is very disappointing." ऐकावे लागू नये.

असे वाढदिवसाचे, शोकसंदेशाचे कार्ड आपल्या टेबलावर आले तर ते तसेच पडून राहु द्यावे. कोणी विचारल्यास 'काम आटोपल्यावर करते सही' वगैरे सांगावे. त्यांना घाई असेल तर घेऊन जा कार्ड सांगायचे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा त्या सहकार्‍याला भेटून किंवा दूरध्वनीवर शुभेच्छा/शोकसंदेश द्यावा. कामाचा मूड लागला असताना मध्ये मध्ये कोणी अवांतर गप्पांसाठी (गॉसिपसाठी) विचलीत केले तरी विचारशृंखला तुटते आणि कामाचा वेग मंदावतो. कार्यलचाचे नुकसान होतेच पण आपले वैयक्तिक समाधानही उणावते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 16/04/2014 - 17:22
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते :)

In reply to by शुचि

कवितानागेश 17/04/2014 - 18:23
बरोबर आहे. शोक आणि आनंद या भावना उत्स्फुर्तपणे आल्या पाहिजेत. तेच नॉर्मल आहे. पण त्या जर का तश्या येतच नसतील, उलट कामाच्या मूडमध्ये असा चटकन बदल होउ देणे, (' बदल करणे' नाही 'होउ देणे') आणि कोरडेपणा आला असेल तर दुरुस्ती कुठे करायची? पाचेक मिनिटे आपण त्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या भावनेमध्ये वाहात जाणार असलो तरी त्यात काही हार्म नाही. इथे मला हिडन तक्रार, 'अरे बापरे, आता इमोशनल व्हायचंय!!' अशी दिसतेय. कदाचित ती तशी नसेलही. माझं रीडिन्ग चुकू शकतं... :) अर्थात म्हणून कार्डावर प्रत्येकानी कम्पलसरी काहितरी लिहावंच अशी कुणी दुसर्‍यावर जबरदस्ती करणं योग्य नाहीच.

In reply to by कवितानागेश

शुचि 17/04/2014 - 18:53
नाही ग माऊ. तक्रार ही आहे की "बळजबरी करु नका". एक इइमेल पाठवा की अमुक यांचे अभिनंदन करा अथवा अमुक यांचा पोपट्/गाढव काय तो पेट मेला. मग आम्ही करायचं तेव्हा करु. कामात केंद्रीत (फोकस्ड) असताना हे काय, सही करा अन्य कुणाला शोधा/येरझारा घाला.

रेवती 16/04/2014 - 18:08
काय शुचीमामी, मनतालं बोलून झाल्यावर बरं वाटलं की नाही अजून? ;) जौ दे गं! आता पुढल्यावेळी आपण हिरवीन आहोत आणि आपला सगळेजण ऑटोग्राफ घेताहेत असे मनात आण. तुझ्या सहीला कित्ती कित्ती महत्व आहे हे विसरू नकोस. तुझ्याशिवाय टीम अपूर्ण आहे. ;) जो मनुक्ष मिटींगा घेत बसला असेल त्याला एक ईमेल पाठवून तुझ्या क्युबिकलपाशी थांबून जायला निरोप ठेव नैतर त्याच्या क्युबिकलमध्ये चिकट पावती (स्टिकी नोट) लावून 'सही कर मेल्या!' अस निरोप ठेव . कमी मनस्ताप!

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:12
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते >>> मला वाटते तुम्ही पराचा कावळा करता आहात. ह्या गोष्टींना तुम्ही Part of Job का समजत नाही. आपण नोकरी मधे कीती टक्के गोष्टी आपल्याला पाहीजे तश्या करतो? तसेच हे पण करायचे. ह्या गोष्टी पण KRA आहेत असे समजायचे आणि करायच्या.

प्यारे१ 16/04/2014 - 18:34
थोरांचे बोल कसे समजूत घालणारे असतात नै ;) किती झालं तरी रेवती'आज्जी' मोठ्याच असणार ना शुचि'मामी'पेक्षा! उगा 'परीची चिमणी' करतेय ही मामी. ल्ही कि दोन शब्द. श्री. रा. रा. बॉब, आपला सरडा गेल्याचे (गेल्याचे म्हनजे मेल्याचे. आमच्याकडं असंच लिहीतात.)समजले. आमची गेल्या वर्षी तुमच्या घरच्या बागेतल्या पार्टीमध्ये एकदा भेट झाली होती. सुंदर निळसर शर्ट चड्डी घातलेला तो सरडा पाहून मी अत्याधिक आश्चर्यानं किंचाळले. ते ऐकून सरड्यानं आपले कपडे काढून तो चॉकलेटी झालेला पाहून मला पुन्हा ओरडावेसे वाटले. पण आधीच्या ओरडण्यानं दोन चार माणसं धक्का बसून कोमात गेल्यानं आवंढा गिळून गप्प बसले. तर ते असो. मुळात तो रंग बदलणारा सरडा असल्याचे नंतर समजले. आपण मीटिंगमध्ये नेहमीच कसे सेफ राहू शकता त्याचं उत्तर सरड्यासारखं रंग बदलणं जम णं हेच असू शकेल. पुन्हा असो. एकदाच भेटून मला आश्चर्याचा धक्का देणार्‍या सरड्याचा 'सोल पिस्स्फुली रेस्ट' करो हीच आकाशातल्या बापाकडं प्रार्थना. कळावे, (आतून आनंदी) शुचि असं काही बाही लिहावं! सोप्पं असतंय.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 16/04/2014 - 18:58
__/\__ :)) "अ‍ॅकॉर्डिंग टू अवर भग्वदगीता, द सोल चेंजेस इट्स बॉडीज लाईक युवर लेट शॅमिलियन चेंजेस इट्स कलर्स" वगैरे तारेसुद्धा तोडता येतील!

सुहास.. 16/04/2014 - 18:44
एकदा मॅनेजर सांगत होता , अरे हे सर्व एक्स्ट्रा - करिक्युलम अ‍ॅक्टिविटी आहेत !! मी " सर मी इथ काम करायला येतो , हे फालतुचे धंदे करायला येत नाही !! ' ( आधीच भेंडी दिवसाचे १२ तास खाता आमचे, २ तास ट्रॅव्हलिंग चे, आणि वर हे केक थापुन घ्या तोंडाला !! ) कधी ही ऑफीस पार्टीज ला हजर नसलेला खडुस

फेरफटका 16/04/2014 - 21:16
माफ करा, पण मला तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे तेच नाही कळलं. आपल्या सुख-दु:खात कुणी सहभागी झालं तर आपल्याला बरं वाटतच ना, मग ईतरांच्या सुख-दु:खात आपण औपचारिकता म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? बरं, एका सहीनं तुमचा असा कितीसा वेळ 'वाया' जातो, जो तुम्ही अदरवाईज सत्कारणी लावणार असता? हा प्रकार न आवडणं / पटणं हे देखील समजू शकतो, पण त्याचा ईतका राग करणं, त्याला शिव्या देण्याईतका गंभीर नाहीये. भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

शुचि 16/04/2014 - 21:20
भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)
धन्यवाद. नक्की विचार करेन.

आत्मशून्य 16/04/2014 - 21:30
अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ......
होतं. होतं असं कधी कधी... याप्रकारात कधी आपण शिकारी असतो तर कधी शिकार इतकचं.... स्थान स्थळ आणी स्तवन... यातच काय तो फरक.

शुचि 16/04/2014 - 22:03
परवा खरं तर वैतागूनच हा धागा काढला होता. खरच फार फार वैतागले होते. पण बर्‍याच प्रतिक्रियांनी स्वतःमध्येच डोकावून पहाण्याची संधी मिळाली. माझा आत्मकेंद्रितपणा लक्षात आला. खरं स्वपरीक्षणासाठी, या धाग्याचा खूप उपयोग मला झाला. पेट थेरपी यांचे विशेष आभार ज्यांनी धाग्याला किंचीत बोचरी पण आवश्यक कलाटणी दिली. अन्य सर्व प्रतिसादकांचे आभार आहेतच.
ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्‍या गोष्टी - (१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग. (२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे. (३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित ·

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!