मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शासकीय नितीमत्ता

जानु ·
नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले. आटपाट नगरात एक अधिकारी रुजु झाले. यापुर्वीचा त्यांचा अनुभव व तेथील लोकांच्या माहितीनुसार साहेब अतिशय कडक. शिक्षण आणि आरोग्य हे त्यांचे अति जिव्हा़ळ्याचे विषय आहेत हे त्यांनी आल्या आल्या सांगून टाकले. कारण काय तर तिर्थरुप शिक्षक. मंडळी धास्तावली. मागील अनुभव पाहता अशी सुरुवात ही धोक्याची घंटा. आल्या आल्या साहेबांनी भराभर भेटीचा धडाका सुरु केला. प्राथमिक शब्दाला फारच महत्व मग ती शाळा असो की आरोग्य केंद्र. दोन महिन्यात जवळ जवळ सर्व तालुका पिंजला गेला.

मी काय करू??..........

बटाटा चिवडा ·

लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत..... कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे, सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे, आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती, शासन करणार्‍या तलवारींची गंजून गेलीत पाती, आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

In reply to by अविनाशकुलकर्णी

आपण इंटरनेटवर येतो याचा अर्थच सगळं व्यवस्थित चाललय आणि फावला वेळ आहे असा होतो. हे म्हणजे लिव्ह- इन मधे राहणार्‍यांनी आय्-पिल्सचा खर्च परवडत नाही असा त्रागा करणं झालं.

हारुन शेख 14/12/2012 - 22:36
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला गोविंदाचं टपोरी गाणं, कुणाला अभंग कायकाय आठवतंय. हा धागा काढणाऱयाची प्रतिभा सूत्रे रचणाऱ्या शास्त्रकारांच्या तोडीची आहे असे म्हणावे काय ?

वेल्लाभट 10/03/2015 - 14:37
नीली नीली आखें मेरी 'मैं क्या करू?' गोरे गोरे गाल मेरे 'मैं क्या करू?' आणि आत्ताचं इस दिल का क्या करूं मैं क्या करूं (लूप टिल इन्फिनिटी)

स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत असे वाचले... "मी काय करू??.......... बटाटा चिवडा" :) (हघ्या) स्वगत आवडले. हातावर हात ठेऊन न बसता प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे शक्य तेवढे केले तरी पुरे होईल असे वाटते.

लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत..... कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे, सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे, आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती, शासन करणार्‍या तलवारींची गंजून गेलीत पाती, आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

In reply to by अविनाशकुलकर्णी

आपण इंटरनेटवर येतो याचा अर्थच सगळं व्यवस्थित चाललय आणि फावला वेळ आहे असा होतो. हे म्हणजे लिव्ह- इन मधे राहणार्‍यांनी आय्-पिल्सचा खर्च परवडत नाही असा त्रागा करणं झालं.

हारुन शेख 14/12/2012 - 22:36
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला गोविंदाचं टपोरी गाणं, कुणाला अभंग कायकाय आठवतंय. हा धागा काढणाऱयाची प्रतिभा सूत्रे रचणाऱ्या शास्त्रकारांच्या तोडीची आहे असे म्हणावे काय ?

वेल्लाभट 10/03/2015 - 14:37
नीली नीली आखें मेरी 'मैं क्या करू?' गोरे गोरे गाल मेरे 'मैं क्या करू?' आणि आत्ताचं इस दिल का क्या करूं मैं क्या करूं (लूप टिल इन्फिनिटी)

स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत असे वाचले... "मी काय करू??.......... बटाटा चिवडा" :) (हघ्या) स्वगत आवडले. हातावर हात ठेऊन न बसता प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे शक्य तेवढे केले तरी पुरे होईल असे वाटते.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

क क कपलचा - भाग १० (अंतिम)

५० फक्त ·

रेवती 22/10/2012 - 02:15
लेखमाला वाचली. स्मितानं मैत्रिणीला तोडून का टाकावं हे समजलं नाही. ष्टोरी ऐकताना तरी ती तेवढी धीट वाटत होती, रहा म्हटल्यावर राहिली, जेवायला थांब म्हटल्यावर थांबली. तेवढं जरा कळलं नाही. बाकी असे लेखन पचनी पडायला अवघड जाते, तसे समाजात घडत असले तरी (बहुतेक स्मिताचं असंच काहीतरी झालं. ;) )

In reply to by रेवती

सहमत. कथा आवडली. वेगळा गुंतागुंतीचा विषय. संयत आणि परिपूर्ण लेखनशैली. चपखल उपमांमुळे अत्यंत वाचनिय आणि मनाला भिडणारी कथा. अभिनंदन.

प्रास 22/10/2012 - 07:55
जीवनात व्यक्ती एकमेकांशी प्रसंगी नेमक्या कशा वागतील याची काहीच शाश्वती नसते आणि स्मिताचं अनुजाशी वागणं हे तसंच आहे, अनाकलनीय, बहुदा म्हणूनच ते वास्तवतेकडे झुकतंय, असंच वाटतंय. हे गृहित धरूनच नात्यांचं व्यवस्थापन बघावं लागतं अन्यथा छोट्याशा प्रश्नाचा आवाका कुठे पोहोचणार आहे हे स्मिताबरोबरच्या पहिल्या संवादादरम्यान अनुजाला कळलं नसेल असं वाटत नाही. कदाचित आपल्या अपेक्षापूर्तीचंही माणसाला एक आकर्षण असतं. या आणि अशा जटील बांधणीमुळे आपण पन्नासरावांच्या लिखाणाचे फ्यान आहोत. एकूण काय, पन्नासराव, अस्सल मानवी व्यक्तीरेखांनी सजलेली तुमची लेखमाला, मानवी जीवनासारखी काहीशी अधांतरीच शेवटाला गेल्यासारखी वाटत असली तरी नक्कीच आवडली आहे हे इथे नमूद करू इच्छितो.

प्रचेतस 22/10/2012 - 08:28
कथा आवडली. शेवटच्या भागापर्यंत कथा नक्की कुठे जात आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता पण प्रत्येक भागागणीक उत्सुकता वाढतच होती. संवादांमधून कथा उलगडत नेण्याची हातोटी आवडली. शेवटचा समारोपाचा परिच्छेद तर सर्वोत्कृष्ट.

अस्वस्थामा 22/10/2012 - 19:17
मला तरी भाग थोडासा घाईत संपल्यासारखा वाटला पण शेवट मस्तच.. खासकरून या ओळी.. "आपण ज्याचं उत्तर आहोत; असा प्रश्न हुडकणा-या अमर्याद उत्तरांची कहाणी काही उत्तरी सुफळ संपुर्ण." यावर फक्त आमचा दंडवत..!

पैसा 23/10/2012 - 18:00
सगळी मालिका कुठे जातेय याचा अंदाज येत नव्हता शेवटपर्यंत. पण परीकथातले शेवट खर्‍या आयुष्यात नसतात. हा "फिफ्टी-फिफ्टी" वाला शेवट आवडला.

पियू परी 11/06/2016 - 18:00
निकाळजे काकुंच्या दाराबाहेर जे भारीतले बूट दिसायचे त्यांचा काहीतरी संदर्भ असेल असे वाटले होते कथेत. कारण त्यानंतर भांडण / आरडाओरडा ऐकु आला इत्यादी काही उल्लेख आहेत. 'निकाळजे काकु काही इतर मार्गानेही पैसे कमवत असतील का' (कदाचित कांचनचा वापर करून?) अश्या टाईपचा विचार त्या उल्लेखांमुळे डोक्यातून सरकून गेला. आणि कांचनचाही पुढेमागे काही उल्लेख येईल असे वाटले होते. शिवाय हर्षदच्या पीसीतल्या ब्ल्यु फिल्म्स बघून अनुजा रागावली असेल असे वाटले नंतरच्या काही वर्णनांमुळे.. म्हणजे हर्षद-अनुजाच्या प्रणयाची वर्णने नको होती पण ते आता एकमेकांसोबत खूप खूप खूश आहेत (एकमेकांना समजुन घेणारं कोणेतरी मिळाल्याने) हे दर्शवणारे उल्लेख फारसे आले नाहीत त्यामुळे त्यांचे नाते असे इतके कोरडे का राहिले असे वाटून गेले. दुसरे लग्न असले तरी लग्न झाल्यावर काही महिने नव्याची नवलाई नात्यात राहात असेल ना? थोडी अधांतरीच संपली कथा.. असो.. जेवढी वाचली तेवढीही चांगली लिहिलीत.

रेवती 22/10/2012 - 02:15
लेखमाला वाचली. स्मितानं मैत्रिणीला तोडून का टाकावं हे समजलं नाही. ष्टोरी ऐकताना तरी ती तेवढी धीट वाटत होती, रहा म्हटल्यावर राहिली, जेवायला थांब म्हटल्यावर थांबली. तेवढं जरा कळलं नाही. बाकी असे लेखन पचनी पडायला अवघड जाते, तसे समाजात घडत असले तरी (बहुतेक स्मिताचं असंच काहीतरी झालं. ;) )

In reply to by रेवती

सहमत. कथा आवडली. वेगळा गुंतागुंतीचा विषय. संयत आणि परिपूर्ण लेखनशैली. चपखल उपमांमुळे अत्यंत वाचनिय आणि मनाला भिडणारी कथा. अभिनंदन.

प्रास 22/10/2012 - 07:55
जीवनात व्यक्ती एकमेकांशी प्रसंगी नेमक्या कशा वागतील याची काहीच शाश्वती नसते आणि स्मिताचं अनुजाशी वागणं हे तसंच आहे, अनाकलनीय, बहुदा म्हणूनच ते वास्तवतेकडे झुकतंय, असंच वाटतंय. हे गृहित धरूनच नात्यांचं व्यवस्थापन बघावं लागतं अन्यथा छोट्याशा प्रश्नाचा आवाका कुठे पोहोचणार आहे हे स्मिताबरोबरच्या पहिल्या संवादादरम्यान अनुजाला कळलं नसेल असं वाटत नाही. कदाचित आपल्या अपेक्षापूर्तीचंही माणसाला एक आकर्षण असतं. या आणि अशा जटील बांधणीमुळे आपण पन्नासरावांच्या लिखाणाचे फ्यान आहोत. एकूण काय, पन्नासराव, अस्सल मानवी व्यक्तीरेखांनी सजलेली तुमची लेखमाला, मानवी जीवनासारखी काहीशी अधांतरीच शेवटाला गेल्यासारखी वाटत असली तरी नक्कीच आवडली आहे हे इथे नमूद करू इच्छितो.

प्रचेतस 22/10/2012 - 08:28
कथा आवडली. शेवटच्या भागापर्यंत कथा नक्की कुठे जात आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता पण प्रत्येक भागागणीक उत्सुकता वाढतच होती. संवादांमधून कथा उलगडत नेण्याची हातोटी आवडली. शेवटचा समारोपाचा परिच्छेद तर सर्वोत्कृष्ट.

अस्वस्थामा 22/10/2012 - 19:17
मला तरी भाग थोडासा घाईत संपल्यासारखा वाटला पण शेवट मस्तच.. खासकरून या ओळी.. "आपण ज्याचं उत्तर आहोत; असा प्रश्न हुडकणा-या अमर्याद उत्तरांची कहाणी काही उत्तरी सुफळ संपुर्ण." यावर फक्त आमचा दंडवत..!

पैसा 23/10/2012 - 18:00
सगळी मालिका कुठे जातेय याचा अंदाज येत नव्हता शेवटपर्यंत. पण परीकथातले शेवट खर्‍या आयुष्यात नसतात. हा "फिफ्टी-फिफ्टी" वाला शेवट आवडला.

पियू परी 11/06/2016 - 18:00
निकाळजे काकुंच्या दाराबाहेर जे भारीतले बूट दिसायचे त्यांचा काहीतरी संदर्भ असेल असे वाटले होते कथेत. कारण त्यानंतर भांडण / आरडाओरडा ऐकु आला इत्यादी काही उल्लेख आहेत. 'निकाळजे काकु काही इतर मार्गानेही पैसे कमवत असतील का' (कदाचित कांचनचा वापर करून?) अश्या टाईपचा विचार त्या उल्लेखांमुळे डोक्यातून सरकून गेला. आणि कांचनचाही पुढेमागे काही उल्लेख येईल असे वाटले होते. शिवाय हर्षदच्या पीसीतल्या ब्ल्यु फिल्म्स बघून अनुजा रागावली असेल असे वाटले नंतरच्या काही वर्णनांमुळे.. म्हणजे हर्षद-अनुजाच्या प्रणयाची वर्णने नको होती पण ते आता एकमेकांसोबत खूप खूप खूश आहेत (एकमेकांना समजुन घेणारं कोणेतरी मिळाल्याने) हे दर्शवणारे उल्लेख फारसे आले नाहीत त्यामुळे त्यांचे नाते असे इतके कोरडे का राहिले असे वाटून गेले. दुसरे लग्न असले तरी लग्न झाल्यावर काही महिने नव्याची नवलाई नात्यात राहात असेल ना? थोडी अधांतरीच संपली कथा.. असो.. जेवढी वाचली तेवढीही चांगली लिहिलीत.
3

मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे

सस्नेह ·

चौकटराजा 15/10/2012 - 14:02
एका केमीकल फॅक्टरीच्या केमिस्ट या पदासाठी मुलाखत चालू होती. प्रथम काही जुजबी प्रश्नाना नीट उत्तरे मिळाल्यावर आता लेक्काच्याला कसा पकडतो बघा अशा अविर्भावात मुलाखत कर्त्याने प्रशन विचारला .. " हे सगळं ठीक आहे पण आम्ही नक्की कोणते प्रॉडक्टस करतो हे जरा सांगाल काय ? " होय सर आपण पेट्रोलियम अ‍ॅडेटिव्हज व सिंथेटिक रेसीन्स बनवता " उमेदवार उत्तरला अरे....हे तुम्हाला कसं माहीत ? सर.. माफ करा... पण हे सोपं आहे..... आपण जे मला मुलाखतीचे पत्र पाठवले आहे त्याच्या लेटर हेडवर् ते लिहिले आहे . " यू आर सिलेक्टेड "

मुलाखतकर्ता: (उमेदवारास) आत्ता तुम्ही जो जीना चढून ह्या ऑफिसात आलात त्या जीन्याला पायर्‍या किती? उमेदवार : २४. मुलाखतकर्ता : अरे व्वा! बरोबर ओळखलेत की. कसे ओळखले? उमेदवारः मोजून आलो होतो. बाबा म्हणाले होते, मुलाखतकर्ते असेच मूर्खासारखे प्रश्न विचारतात.

इरसाल 15/10/2012 - 14:48
चेंडु सीमापार. भयानकरित्या हसतोय. बॉस काय समजायचे ते समजला असावा.महादेव नंदी, अगागा गा

In reply to by इरसाल

स्पंदना 15/10/2012 - 14:59
महादेव असो वा नंदी...आई ग! अजुन किती शिल्लक आहेत उमेदवार? लवकर टाक नाही तर विसरुन जाशील त्यांची मुक्ताफळे.

मुलाखत देण्यअ पेक्षा मुलाखत घेणे हे जास्त कठीण काम असते. काय एक एक नमुने भेटतात. मुलाखती नंतर सुध्दा काही महाभाग मुलाखत घेणार्‍यांचे नंबर मिळवतात आणि फॉलोअप करतात. त्याचातर जास्त वैताग येतो.

मृत्युन्जय 15/10/2012 - 15:35
मी घेतलेल्या एका मुलाखतीची आठवण टंकल्याशिवाय आता राहवत नाही. थोडी पार्श्वभूमी देतो. कंपन्यांचे २ मुख्य प्रकार असतात (अजुनही आहेत. हे २ महत्वाचे): पब्लिक आणि प्रायव्हेट. पब्लिक कंपनीत ७ किंवा अधिक सभासद असतात तर प्रायव्हेट मध्ये २ ते ५०. त्यामुळे वार्षैक सर्वसाधारण सभेसाठी किमान कोरम पब्लिक कंपनीचा ५ तर प्रायव्हेट कंपनीचा २ असतो. ही संपनी कायद्याच्या विद्य्र्थ्यासाठी बेसिक माहिती आहे. प्रश्नोत्तरे अशी झाले: "वार्षैक सर्वसाधारण सभेचा कोरम किती असतो"" = मी "हॉल भरेपर्यंत" "-------------" - मी "हो. हॉल भरला. की मीटिंग सुरु होते." "किती मोठा हॉल असणे अपेक्षित आहे" " हा एवढा की बालगंधर्व एवढा" " अं. म्हणजे बालगंधर्व मध्ये तर नाटके होतात ना? कंपनीचा मीटिंग हॉल असतो" "तो किती मोठा असतो?" "नाही. म्हणजे नाही माहिती. पण अं कदाचित अं. इतकाच मोठा असेल." एव्हाना मी डोके पकडले होते. माझे. तिचे नाही. तिचे पाय पकडण्याची इच्छा झाली होती" "हॉल नाही भरला तर?" "मला थोडे थोडे आठवते आहे. बहुधा ८ - १० लोक लागतात" - एव्हाना बाळीला आपण भन्नाट घोळ घातला आहे ते कळाले होते. " ८ की १०?" " बहुधा १०" " पब्लिक कंपनीत किती किमान सभासद लागतात? " "७" यावेळेस उत्तर बरोबर होते. "मग एखाद्या कंपनीत जर ७ च सभासद असतील तर?" "अं. तर मग कोरम ७ चाच असेल. नाही. थांबा थांबा. अं कदाचित सगळ्याच कंपन्यांना ७ चा कोरम लागतो" "कंपनी प्रायव्हेट असेल तर?" " तरी ७ ज---ण ला- ग-- ता...... बहुधा त्यांना पण ७ च जण लागतात. हो ना? पण मग ते कोरम कसे जुळवतात? प्रायव्हेट कंपनीत तर २ च सभासद असतात ना" "का? तिथेही ५० सभासद असु शकतातच की" " हा... बरोबर आहे. पण मग २ च जण असतील तर? मग काय करतात सर? त्यांचे मत २ दा काऊंट करतात का?" (ऑं पण तरीही आकडा ४ च होइल ना - हे मी मनातल्या मनात) " "इंटर्व्ह्यु मी घेतो आहे की तुम्ही. तुम्ही कसले प्रश्न विचारता आहात?" (जीभ चावत)"सॉरी सर" "तुम्ही खरोखर ईंटर पास झाला आहात?" मी कुत्सितपणे विचारले "हो. झाले आहे ना. त्यामुळे मी लगेच सुरु करु शकते आर्टिकलशिप. माझा फायनल चा पहिला अटेंप्ट डिसेंबरमध्ये आहे." "---------" मी ब्लँक झालो. ही बया जॉइन व्हायचा विचार करते आहे की काय? " मी सांगतो तुम्हाला काही होउ शकते का ते. सिलेक्ट झालात तर फोन करेन परत." "सर ते नंतर कोरम चे उत्तर सांगा हा खरं. मी आहे अजुन इथेच . **** कंपनीचा इंटर्व्ह्यु सुद्धा देते आहे. मी त्या दुसर्‍या ईंटरव्ह्युअरला मनोमन शुभेच्छा देत दुसरीकडे वळलो. "

सुहास.. 15/10/2012 - 15:53
हा हा हा हा हा मस्त खुशखुशीत किस्से ! मुलाखत घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने हा अजुन एक किस्सा ! मी सहसा तांत्रिक घेत असतो, बाकी मॅनेजर विचारतो. सर्व टेक्नीकल प्रश्न विचारून झाले, उमेदवार एकदम ड्युड टाईपचा मी : तु आयटी शिवाय अजुन काय करतोस तो : सर, पब्ज डिस्को ई.ई. मी : ? तो : सर आत्ता ईथे सर्व पूरूष असल्याने सांगतो, आय एम फ्लर्ट ! माझा मॅनेजर : वी डोन्ट नीड यु , थॅन्क्स !! ( हाफिसात युनिक्स ला आठ मुली होत्या ;) चांगल टेक्नीकल नॉलेज असुन एका मार्कांने उमेदवार नापास झाला. )

In reply to by इरसाल

सुहास.. 15/10/2012 - 23:25
अरे काय सांगु गणपा/ ईर्‍याभौ , एक- एक नग भेटतात मुलाखतीला !! तु, मी आणि धागा कर्ती या पेक्षा तो एक अर्धवट नावाचा आयडी आहे, ३ मिनीटात मुलाखत संपवतय बेण !! त्याचे पण अनुभव येवु दे ..मग बघ मजा !!

निशदे 15/10/2012 - 18:34
शेवटचे वाक्य येईपर्यंत चेहर्‍यावर हसू होते पण...... "माझ्या आज्जीने... ती म्हणायची, महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’ "" हे वाचून साक्षात फुटलो....... :D

In reply to by निशदे

चौकटराजा 15/10/2012 - 18:46
मी कम्पनीत कामाला असताना विप्रो चे एक प्रोग्रामर आमच्याच कंपनीला जॉईन आले. आमचा परिचय व मैत्रीही झाली. मी एके दिवशी माझ्या पीसी वरून त्यांच्या पीसीकडे पहात म्हणालो." तुम्ही ग्रेट आहात पण या कंपनीची रीत आहे माणूस सोडून गेला की त्याची किंमत कळते म्हणजे बैल गेला नि झोपा केला.... " माझ्या कडे मिस्किलपणे रोखून पहात ते म्हणाले.. " आँ म्हणजे आम्ही बैल वाटतं ! "

अतिशय खुसखुशीत किस्से आहेत. मजा आली. गमतीदार मुलाखतींना
पूर्वी कधीतरी स्वर्गवासी झालेल्या वडिलांसाठी आम्ही आत्ता शांतता पाळतो आहोत...मी मनातल्या मनात विचार करते.
‘अय्या..!’ आता उमेदवार खुर्चीच्या तीन चतुर्थांश भागात जरा सैलपणे विसावते.
अशा नर्मविनोदी वाक्यांची फोडणी मस्त जमली आहे.

विकास 15/10/2012 - 19:41
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली). पण मध्यंतरी ऐकले होते की एका आय ए एस / युपिएससी मधील उमेदवाराने गांधीजींबद्दलची माहिती देताना त्यांना, "कस्तुरवा आणि विनोबा" अशा दोन पत्नी होत्या असे सांगितले. (ज्या व्यक्तीने हे सांगितले ती व्यक्ती विनोद करत नव्हती) मला एकंदरीत उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते... पण अनेकदा तसे घडताना दिसत नाही. अर्थात काही क्षेत्रे आणि पदे अशी असतात की जेथे केवळ त्या कामातली केवळ कुशलता बघणे महत्वाचे असते. उ.दा.: (विशेषतः पुर्वीच्या काळात) टायपिंग स्पिड, एखाद्या विशिष्ठ प्रोग्रॅमिंगसाठी निवडलेल्या व्यक्तीस ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज येते का ते बघणे वगैरे... ते करताना देखील कोण कुठून आले आहे, पार्श्वभुमी काय हे समजून त्याबद्दल आढी, कुत्सितपणा वगैरे नसणे महत्वाचे असते... मात्र इतर वेळेस, विशेष करून जर प्रोफेशनल पोझिशन्स साठी कुणाला घेत असलात आणि त्याचा देखील क्लेरीकल पोझिशनसाठी घेत असल्याची दृष्टी असली तर ते अयोग्य आहे असे वाटते. अनेकदा अशा नजरेतून सिलेक्ट करताना आपण चांगल्या उमेदवारास दूर लोटू शकतो आणि कुणाला तरी चुकीच्याला घेऊ शकतो. केवळ कॉलेजातले मार्क बघून घेणे देखील पटत नाही. तो एक क्रायटेरीयन असावा पण सगळेच त्यावर अवलंबून नसावे. अमेरीकेत अनेक ठिकाणि अतिउच्च ग्रेडपॉईंट अ‍ॅव्हरेज असलेल्या मुलांना तसेच घेतले जात नाही, उलटा अधिक विचार केला जातो, की अशी (हुशार) व्यक्ती ही टिममधे काम करू शकेल का? तसे करता येत नसेल आणि ती गरज असेल तर अशा व्यक्तीचा काय उपयोग? त्या व्यतिरीक्त जाता जाता... इंटरव्यूज प्रमाणेच कॉलेजातील viva (oral exams) संदर्भात आठवते. आमच्या तसेच दुसर्‍या (दोन्ही जुन्या) अभियांत्रिकी कॉलेजात असे काही (friendly) प्राध्यापक होते ज्यांच्या हाताखालून पिढ्या तयार झाल्या त्यातील काही ज्युनिअर प्राध्यापक म्हणून परत त्याच कॉलेजात लागल्या. त्यातील काही नवीन प्राध्यापकांना स्वतःचा स्मार्टनेस दाखवण्याची हौस असायची म्हणून म्हणा, अथवा वृत्तीच तशी, पण असे काही प्रश्न विचारायचे ज्याने मुले निरुत्तरीत होतील, रडत बाहेर येतील आणि आयुष्याचा नाही पण नंतर बाहेरच्या विश्वात लागणारा आत्मविश्वास घालवून बसू शकतील... जेंव्हा असले वर्तन जुन्या प्राध्यापकांच्या लक्षात आले, तेंव्हा त्यांनी या नव्यांना (त्यांच्याच आधीच्या विद्यार्थी असलेल्या) प्राध्यापकांना बाजूस घेऊन रँडम टेक्निकल प्रश्न विचारले. अर्थातच त्यांची गडबड झाली, उत्तरे देता आली नाहीत. मग हे म्हणाले, "तुला तेंव्हा पण उत्तरे देता आली नाहीत, आत्ता पण सगळे येत आहे असे नाही, मग मुलांना कशाला त्रास देतोयस?" :-) थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते.

In reply to by विकास

आनंदी गोपाळ 15/10/2012 - 23:19
एकंदरीतच मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे तुमचे विश्लेषण पटले. पण.. लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..

In reply to by आनंदी गोपाळ

विकास 16/10/2012 - 03:06
लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..
तसेच "नोकरी" पण आहे. :-) बाकी बरेच जण प्रतिसादांमध्ये अनुभव सांगत असल्याने एकंदरीतच चर्चा चालू झाल्याने लिहीले इतकेच. :-)

In reply to by विकास

सुधीर 15/10/2012 - 23:52
"आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो ...संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते". ही तुमची टिप्पणी आवडली. तुम्ही सांगितलात तसाच काहिसा दृष्टिकोन नोकरीत असताना तांत्रिक मुलाखत घेताना होता. नंतर व्यवस्थापनाच्या काही पुस्तकं/लेखांमधुन मुलाखत घेण्यामागचे बरेच बारकावे कळले. विशेषतः स्वतःच्या खिशातून पगार देऊन कामावर ठेवणार असाल तर एका वेगळ्या जबाबदारीची आणि मुलाखतींना लागणार्‍या वेळेच्या किमतीची जाणीव होते.

In reply to by सुधीर

पाषाणभेद 16/10/2012 - 08:55
विकास यांना अनुमोदन. बर्‍याचदा असेच होते. काही वेळा रिपीटेटिव्ह काम असते. ते काम बघून, सरावाने जमू शकते. त्यासाठी फार उच्च श्रेणीची आवश्यकता नसते. उलटपक्षी तेथे उच्च बुद्धीमत्तेचे लोक टिकतही नाही.

In reply to by विकास

सस्नेह 16/10/2012 - 11:33
मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे विश्लेषण इथे देण्याचे प्रयोजन समजले नाही. विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते. >>>तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली). अर्थातच बारावी शिकलेल्या मुलामुलीना अनुभव तो काय असणार ? म्हणून प्रश्न साधे सोपे व अनुभवावर आधारित नसलेले होते. तसेच जवळपास सर्वच उमेदवार ग्रामीण भागातील होते. >>>उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते... अर्थात. यासाठीच केवळ Academic प्रश्न न विचारता general ही विचारले होते. इथे नमूद केले पाहिजे की Academic knowledge पेक्षा General Awareness हा आमच्या कंपनीत जास्त महत्वाचा आहे. यासाठी प्रश्न सर्व प्रकारचे विचारले गेले . तसेच उमेदवाराचा कल जाणून घेण्यासाठी आवडीचा विषय व त्यावरचे प्रश्न आम्ही विचारले. >>थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते. मुलाखतींमध्ये कुठेही उमेदवारांना harassment करून निरुत्तर केल्याचे दिसत नाही. उलट येत नसलेल्या प्रश्नाला बगल देऊन इतर चांगल्या बाजू पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला. गोपनीयतेच्या नियमामुळे काही प्रश्न मी वर दिले नाहीत. पण तेही साधेच होते. एकूणच, Academic knowledge पेक्षा उमेदवाराची कामाची गरज, टिकाव धरण्याची क्षमता आणि एकूण आकलनक्षमता हीच पाहण्याचा प्रयत्न केला आहे हे या मुलाखतीं मधून दिसते.

In reply to by सस्नेह

गणपा 16/10/2012 - 13:30
बहुतेक काही तरी गैर समज होतोय. विकासरावांचा तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हता अस मला वाटतं. (विकासराव खुलासा करतीलच.) एकंदर विषय मुलाखतींचा आहे त्या ओघात त्यांनी आपले मत मांडले, याचा अर्थ तुमची पद्धत चुकीची होती वा तुम्ही मुलाखत देणार्‍यांना हरॅस करत होता असा खचीतच नसावा. नाही मी कुणचा ही वकील नाही. ;) विकासरावांचा प्रतिसाद आणि तुमची प्रतिक्रिया वाचुन जे वाटलं ते मोकळे पणे बोलीलो ईतुकेच. :)

In reply to by गणपा

दादा कोंडके 16/10/2012 - 14:00
विकासरावांनी आपल्या प्रतिसादात सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे,
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली).
त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही स्वतःचा बहूमोल वेळ खर्च करून एका साध्या अकाउटंटच्या पोस्ट साठी नोकरीच्या आशेने आलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय. पुढे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, उमेद्वाराला 'एंगेज' न करता आल्याआल्या सटासट राष्ट्रीय राजकारणावर प्रश्न विचारलेलं सुद्धा समर्थनीय नाहीये. ही काय त्यांना पुणे महानगरपालिकेत उंदीर मारणार्‍या विभागाची मुलाखत वाटली काय? मीही कुणाचा वकील नाही. ;) वरचे प्रतिसाद बघून जे वाटलं ते मोकळेपणाने लिहिलो इतकच! :)

In reply to by दादा कोंडके

विकास 16/10/2012 - 19:16
@ स्नेहांकिता: विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते.
तुमचे मुद्दे "चूक - बरोबर", या हेतूने मी लिहीलेले नव्हते. कारण विशिष्ठ निवडीकरता काय बघायचे हे या संदर्भात तुम्हालाच माहीत होते... पण त्यातील मुद्याला आधारून काही विश्लेषण नक्की केले आहे. थोडक्यात हे वैयक्तिक नव्हते.
@दादा कोंडके: त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही ...ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय.
नाही हे रागावून अथवा अन्याय झाला वगैरे म्हणत लिहीलेले नाही. तसा उद्देशही नाही. वर स्नेहांकितांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी नक्कीच उमेदवारास engage करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशी उत्तरे (उमेदवारांकडून) मिळत असताना त्यांची तुलना कशी करावी ह्या बाबत माझा जेनेरीक मुद्दा होता. एखाद्या गोष्टी कडे कसे बघावे या संदर्भातील हा मुद्दा आहे. यात काही मी मानवता अथवा धर्मादाय अथवा ग्रामिण अनुशेष भरून काढावा वगैरे म्हणत नाही तर नक्की आपल्याला काय फायद्याचे आहे हे समजून घेण्याबद्दलचे हे मत आहे. बर्‍याचदा ते होत नाही, हे या चर्चेदरम्यान म्हणायचे होते. दोन आठवड्यापुर्वीच्या शनीवारची गोष्ट आहे. पुण्यातील एक अतिशय यशस्वी असलेल्या (नॉनसॉफ्टवेअर) कंपनीच्या मराठी सिईओबरोबर दिवसभर होतो. या कंपनीने भारतात तर यश संपादन केले आहेच पण त्याच बरोबर त्यांनी अमेरीकेत आणि दक्षिण अमेरीकेतही (जगभर ६०+ देशात) चांगलेच बस्तान बसवलेले आहे. कंपनीत अर्थातच भरपूर कर्मचारी आहेत. ऑफिस स्टाफ आणि इंजिनिअर्स देखील. असे बोलताना विषय निघाला तेंव्हा ते म्हणाले की आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. कारण काय तर त्यांना त्यांच्या मर्यादीत विश्वातून बाहेर पडण्याची संधी मिळते, (पगार, इतर फायदे आणि वातावरण चांगले दिल्याने) ते पटकन सर्व आत्मसात तर करतातच पण कंपनीत टिकतात आणि चांगले करीअर करतात. (जे स्वतःस आधीपासूनच मोठे समजणारे करत नाहीत) त्याचा कंपनीच्या कामावर आणि नफ्यावर चांगला परीणाम होतो. आता प्रत्येकाने असेच करावे असे माझे म्हणणे नाही, हे सांगावे लागू नये इतकीच अपेक्षा. :-)

In reply to by विकास

सस्नेह 16/10/2012 - 21:55
आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. १०० टक्के सहमत. ग्रामीण भागातील उमेदवार शहरीपेक्षा जास्त sincere असतात याचा अनुभव आला आहे.

तर्री 16/10/2012 - 14:24
आम्ही ३ जण मुलाखती घेत होतो. मी , अजून एक सहकारी आणि एच. आर. ची एक "अविवाहित" प्रौढ स्त्री एका साधा / शिंपल पोरा ची मुलाखत संपली होती. हया बाईनी सहज म्हणून विचारले "व्हेअर डू यु स्टे ?" उमेदवाराने उत्तर दिले - "आय आम् बेचलर." (त्याला मी बेचलर असल्याने मित्रां बरोबर राहतो असे म्हणायचे होते ) लगेचच त्याला बाहेर काढले व आम्ही दोघे हसू लागलो. बाई समजून न समजल्या सारखे करून निघून गेल्या. मग आम्ही खो खो हसलो,

In reply to by तर्री

पुरणपोळी 18/10/2012 - 11:10
मुळात "व्हेअर डू यु स्टे ?" हा प्रश्न चुकीचा आहे, तो "व्हेअर डू यु लिव्ह?" असा हवा. चुकीच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर..

गवि 18/10/2012 - 11:41
यावरुन (बहुधा) अनिल अवचटांच्या एका आत्मकथनातला भाग आठवला. मेडिकलच्या एका वर्षी शेवटच्या तोंडी परीक्षेत एका प्रोफेसरने एका मुलाला जोखून खूपच ओपन एन्डेड प्रश्न विचारला : "टेल अस अबाउट एनी टॉपिक यू नो.." आता मुलाला म्हणायचं होतं की "सर तुम्ही कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारा.." पण इंग्रजी डळमळते असल्याने तो म्हणाला, "आस्क एनी टॉपिक यू नो.." .. आणि तो तोंडी परिक्षेत फेल मारला.. :)

In reply to by गवि

चौकटराजा 19/10/2012 - 10:55
आमच्या कंपनीत एक कानडी भाषिक अकाउंट ओफिसर होते. मराठी बर्‍यापैकी येत होते. एकदा त्यांच्या साहेबांसमोर ( जे मराठी भाषिक होते. ) काही पेपर्स सह्यांसाठी ठेवून म्हणाले " मी पेपर्स ठेवतो तुम्ही तुमच्या लहरीप्रमाणे सह्या करा. ( त्याना म्हणायचे होते सवडी प्रमाणे सह्या करा ! ) हा किस्सा त्या सहीवाल्या साहेबानी एकदा गप्पा मारताना सांगितला व आम्ही दोघेही हसत राहिलो .

पैसा 19/10/2012 - 22:45
लेख मजेशीर आहे हे खरेच, पण विकास यांचा प्रतिसादही आवडला. मुलाखतीला आलेली बहुतेक पोरे ही लहान गावातली, जनरल नॉलेज कमी असणारी आणि गरजू दिसत आहेत. अशी मुले एका ठराविक प्रकारचे काम दिले तर नीट करतात. त्यासाठीच नव्हे तर एरवीही पालकमंत्री कोण? शार्दूलविक्रीडित म्हणजे काय, खेळातील एखादे रेकॉर्ड याबद्दलची माहिती नोकरीत कधीही लागत नाही. तरी असे प्रश्न कशासाठी असतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पहिल्या भागातली एका मुलाला अडीच मिनिटात जज करने ही गोष्टही मला फार आवडली नाही. नोकरी शोधत असताना एका ग्रामीण बँकेत ऑफिसरच्या लेखी परीक्षेत चांगला स्कोअर करून आणि तोंडी परीक्षेत प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊनही नोकरी मिळाली नव्हती हे आठवलं. मुलाखत घेणार्‍यांनी तिथेच मला सांगून टाकलं की तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे, आमच्या नोकरीत तुम्ही टिकणार नाही!

चौकटराजा 15/10/2012 - 14:02
एका केमीकल फॅक्टरीच्या केमिस्ट या पदासाठी मुलाखत चालू होती. प्रथम काही जुजबी प्रश्नाना नीट उत्तरे मिळाल्यावर आता लेक्काच्याला कसा पकडतो बघा अशा अविर्भावात मुलाखत कर्त्याने प्रशन विचारला .. " हे सगळं ठीक आहे पण आम्ही नक्की कोणते प्रॉडक्टस करतो हे जरा सांगाल काय ? " होय सर आपण पेट्रोलियम अ‍ॅडेटिव्हज व सिंथेटिक रेसीन्स बनवता " उमेदवार उत्तरला अरे....हे तुम्हाला कसं माहीत ? सर.. माफ करा... पण हे सोपं आहे..... आपण जे मला मुलाखतीचे पत्र पाठवले आहे त्याच्या लेटर हेडवर् ते लिहिले आहे . " यू आर सिलेक्टेड "

मुलाखतकर्ता: (उमेदवारास) आत्ता तुम्ही जो जीना चढून ह्या ऑफिसात आलात त्या जीन्याला पायर्‍या किती? उमेदवार : २४. मुलाखतकर्ता : अरे व्वा! बरोबर ओळखलेत की. कसे ओळखले? उमेदवारः मोजून आलो होतो. बाबा म्हणाले होते, मुलाखतकर्ते असेच मूर्खासारखे प्रश्न विचारतात.

इरसाल 15/10/2012 - 14:48
चेंडु सीमापार. भयानकरित्या हसतोय. बॉस काय समजायचे ते समजला असावा.महादेव नंदी, अगागा गा

In reply to by इरसाल

स्पंदना 15/10/2012 - 14:59
महादेव असो वा नंदी...आई ग! अजुन किती शिल्लक आहेत उमेदवार? लवकर टाक नाही तर विसरुन जाशील त्यांची मुक्ताफळे.

मुलाखत देण्यअ पेक्षा मुलाखत घेणे हे जास्त कठीण काम असते. काय एक एक नमुने भेटतात. मुलाखती नंतर सुध्दा काही महाभाग मुलाखत घेणार्‍यांचे नंबर मिळवतात आणि फॉलोअप करतात. त्याचातर जास्त वैताग येतो.

मृत्युन्जय 15/10/2012 - 15:35
मी घेतलेल्या एका मुलाखतीची आठवण टंकल्याशिवाय आता राहवत नाही. थोडी पार्श्वभूमी देतो. कंपन्यांचे २ मुख्य प्रकार असतात (अजुनही आहेत. हे २ महत्वाचे): पब्लिक आणि प्रायव्हेट. पब्लिक कंपनीत ७ किंवा अधिक सभासद असतात तर प्रायव्हेट मध्ये २ ते ५०. त्यामुळे वार्षैक सर्वसाधारण सभेसाठी किमान कोरम पब्लिक कंपनीचा ५ तर प्रायव्हेट कंपनीचा २ असतो. ही संपनी कायद्याच्या विद्य्र्थ्यासाठी बेसिक माहिती आहे. प्रश्नोत्तरे अशी झाले: "वार्षैक सर्वसाधारण सभेचा कोरम किती असतो"" = मी "हॉल भरेपर्यंत" "-------------" - मी "हो. हॉल भरला. की मीटिंग सुरु होते." "किती मोठा हॉल असणे अपेक्षित आहे" " हा एवढा की बालगंधर्व एवढा" " अं. म्हणजे बालगंधर्व मध्ये तर नाटके होतात ना? कंपनीचा मीटिंग हॉल असतो" "तो किती मोठा असतो?" "नाही. म्हणजे नाही माहिती. पण अं कदाचित अं. इतकाच मोठा असेल." एव्हाना मी डोके पकडले होते. माझे. तिचे नाही. तिचे पाय पकडण्याची इच्छा झाली होती" "हॉल नाही भरला तर?" "मला थोडे थोडे आठवते आहे. बहुधा ८ - १० लोक लागतात" - एव्हाना बाळीला आपण भन्नाट घोळ घातला आहे ते कळाले होते. " ८ की १०?" " बहुधा १०" " पब्लिक कंपनीत किती किमान सभासद लागतात? " "७" यावेळेस उत्तर बरोबर होते. "मग एखाद्या कंपनीत जर ७ च सभासद असतील तर?" "अं. तर मग कोरम ७ चाच असेल. नाही. थांबा थांबा. अं कदाचित सगळ्याच कंपन्यांना ७ चा कोरम लागतो" "कंपनी प्रायव्हेट असेल तर?" " तरी ७ ज---ण ला- ग-- ता...... बहुधा त्यांना पण ७ च जण लागतात. हो ना? पण मग ते कोरम कसे जुळवतात? प्रायव्हेट कंपनीत तर २ च सभासद असतात ना" "का? तिथेही ५० सभासद असु शकतातच की" " हा... बरोबर आहे. पण मग २ च जण असतील तर? मग काय करतात सर? त्यांचे मत २ दा काऊंट करतात का?" (ऑं पण तरीही आकडा ४ च होइल ना - हे मी मनातल्या मनात) " "इंटर्व्ह्यु मी घेतो आहे की तुम्ही. तुम्ही कसले प्रश्न विचारता आहात?" (जीभ चावत)"सॉरी सर" "तुम्ही खरोखर ईंटर पास झाला आहात?" मी कुत्सितपणे विचारले "हो. झाले आहे ना. त्यामुळे मी लगेच सुरु करु शकते आर्टिकलशिप. माझा फायनल चा पहिला अटेंप्ट डिसेंबरमध्ये आहे." "---------" मी ब्लँक झालो. ही बया जॉइन व्हायचा विचार करते आहे की काय? " मी सांगतो तुम्हाला काही होउ शकते का ते. सिलेक्ट झालात तर फोन करेन परत." "सर ते नंतर कोरम चे उत्तर सांगा हा खरं. मी आहे अजुन इथेच . **** कंपनीचा इंटर्व्ह्यु सुद्धा देते आहे. मी त्या दुसर्‍या ईंटरव्ह्युअरला मनोमन शुभेच्छा देत दुसरीकडे वळलो. "

सुहास.. 15/10/2012 - 15:53
हा हा हा हा हा मस्त खुशखुशीत किस्से ! मुलाखत घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने हा अजुन एक किस्सा ! मी सहसा तांत्रिक घेत असतो, बाकी मॅनेजर विचारतो. सर्व टेक्नीकल प्रश्न विचारून झाले, उमेदवार एकदम ड्युड टाईपचा मी : तु आयटी शिवाय अजुन काय करतोस तो : सर, पब्ज डिस्को ई.ई. मी : ? तो : सर आत्ता ईथे सर्व पूरूष असल्याने सांगतो, आय एम फ्लर्ट ! माझा मॅनेजर : वी डोन्ट नीड यु , थॅन्क्स !! ( हाफिसात युनिक्स ला आठ मुली होत्या ;) चांगल टेक्नीकल नॉलेज असुन एका मार्कांने उमेदवार नापास झाला. )

In reply to by इरसाल

सुहास.. 15/10/2012 - 23:25
अरे काय सांगु गणपा/ ईर्‍याभौ , एक- एक नग भेटतात मुलाखतीला !! तु, मी आणि धागा कर्ती या पेक्षा तो एक अर्धवट नावाचा आयडी आहे, ३ मिनीटात मुलाखत संपवतय बेण !! त्याचे पण अनुभव येवु दे ..मग बघ मजा !!

निशदे 15/10/2012 - 18:34
शेवटचे वाक्य येईपर्यंत चेहर्‍यावर हसू होते पण...... "माझ्या आज्जीने... ती म्हणायची, महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’ "" हे वाचून साक्षात फुटलो....... :D

In reply to by निशदे

चौकटराजा 15/10/2012 - 18:46
मी कम्पनीत कामाला असताना विप्रो चे एक प्रोग्रामर आमच्याच कंपनीला जॉईन आले. आमचा परिचय व मैत्रीही झाली. मी एके दिवशी माझ्या पीसी वरून त्यांच्या पीसीकडे पहात म्हणालो." तुम्ही ग्रेट आहात पण या कंपनीची रीत आहे माणूस सोडून गेला की त्याची किंमत कळते म्हणजे बैल गेला नि झोपा केला.... " माझ्या कडे मिस्किलपणे रोखून पहात ते म्हणाले.. " आँ म्हणजे आम्ही बैल वाटतं ! "

अतिशय खुसखुशीत किस्से आहेत. मजा आली. गमतीदार मुलाखतींना
पूर्वी कधीतरी स्वर्गवासी झालेल्या वडिलांसाठी आम्ही आत्ता शांतता पाळतो आहोत...मी मनातल्या मनात विचार करते.
‘अय्या..!’ आता उमेदवार खुर्चीच्या तीन चतुर्थांश भागात जरा सैलपणे विसावते.
अशा नर्मविनोदी वाक्यांची फोडणी मस्त जमली आहे.

विकास 15/10/2012 - 19:41
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली). पण मध्यंतरी ऐकले होते की एका आय ए एस / युपिएससी मधील उमेदवाराने गांधीजींबद्दलची माहिती देताना त्यांना, "कस्तुरवा आणि विनोबा" अशा दोन पत्नी होत्या असे सांगितले. (ज्या व्यक्तीने हे सांगितले ती व्यक्ती विनोद करत नव्हती) मला एकंदरीत उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते... पण अनेकदा तसे घडताना दिसत नाही. अर्थात काही क्षेत्रे आणि पदे अशी असतात की जेथे केवळ त्या कामातली केवळ कुशलता बघणे महत्वाचे असते. उ.दा.: (विशेषतः पुर्वीच्या काळात) टायपिंग स्पिड, एखाद्या विशिष्ठ प्रोग्रॅमिंगसाठी निवडलेल्या व्यक्तीस ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज येते का ते बघणे वगैरे... ते करताना देखील कोण कुठून आले आहे, पार्श्वभुमी काय हे समजून त्याबद्दल आढी, कुत्सितपणा वगैरे नसणे महत्वाचे असते... मात्र इतर वेळेस, विशेष करून जर प्रोफेशनल पोझिशन्स साठी कुणाला घेत असलात आणि त्याचा देखील क्लेरीकल पोझिशनसाठी घेत असल्याची दृष्टी असली तर ते अयोग्य आहे असे वाटते. अनेकदा अशा नजरेतून सिलेक्ट करताना आपण चांगल्या उमेदवारास दूर लोटू शकतो आणि कुणाला तरी चुकीच्याला घेऊ शकतो. केवळ कॉलेजातले मार्क बघून घेणे देखील पटत नाही. तो एक क्रायटेरीयन असावा पण सगळेच त्यावर अवलंबून नसावे. अमेरीकेत अनेक ठिकाणि अतिउच्च ग्रेडपॉईंट अ‍ॅव्हरेज असलेल्या मुलांना तसेच घेतले जात नाही, उलटा अधिक विचार केला जातो, की अशी (हुशार) व्यक्ती ही टिममधे काम करू शकेल का? तसे करता येत नसेल आणि ती गरज असेल तर अशा व्यक्तीचा काय उपयोग? त्या व्यतिरीक्त जाता जाता... इंटरव्यूज प्रमाणेच कॉलेजातील viva (oral exams) संदर्भात आठवते. आमच्या तसेच दुसर्‍या (दोन्ही जुन्या) अभियांत्रिकी कॉलेजात असे काही (friendly) प्राध्यापक होते ज्यांच्या हाताखालून पिढ्या तयार झाल्या त्यातील काही ज्युनिअर प्राध्यापक म्हणून परत त्याच कॉलेजात लागल्या. त्यातील काही नवीन प्राध्यापकांना स्वतःचा स्मार्टनेस दाखवण्याची हौस असायची म्हणून म्हणा, अथवा वृत्तीच तशी, पण असे काही प्रश्न विचारायचे ज्याने मुले निरुत्तरीत होतील, रडत बाहेर येतील आणि आयुष्याचा नाही पण नंतर बाहेरच्या विश्वात लागणारा आत्मविश्वास घालवून बसू शकतील... जेंव्हा असले वर्तन जुन्या प्राध्यापकांच्या लक्षात आले, तेंव्हा त्यांनी या नव्यांना (त्यांच्याच आधीच्या विद्यार्थी असलेल्या) प्राध्यापकांना बाजूस घेऊन रँडम टेक्निकल प्रश्न विचारले. अर्थातच त्यांची गडबड झाली, उत्तरे देता आली नाहीत. मग हे म्हणाले, "तुला तेंव्हा पण उत्तरे देता आली नाहीत, आत्ता पण सगळे येत आहे असे नाही, मग मुलांना कशाला त्रास देतोयस?" :-) थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते.

In reply to by विकास

आनंदी गोपाळ 15/10/2012 - 23:19
एकंदरीतच मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे तुमचे विश्लेषण पटले. पण.. लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..

In reply to by आनंदी गोपाळ

विकास 16/10/2012 - 03:06
लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..
तसेच "नोकरी" पण आहे. :-) बाकी बरेच जण प्रतिसादांमध्ये अनुभव सांगत असल्याने एकंदरीतच चर्चा चालू झाल्याने लिहीले इतकेच. :-)

In reply to by विकास

सुधीर 15/10/2012 - 23:52
"आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो ...संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते". ही तुमची टिप्पणी आवडली. तुम्ही सांगितलात तसाच काहिसा दृष्टिकोन नोकरीत असताना तांत्रिक मुलाखत घेताना होता. नंतर व्यवस्थापनाच्या काही पुस्तकं/लेखांमधुन मुलाखत घेण्यामागचे बरेच बारकावे कळले. विशेषतः स्वतःच्या खिशातून पगार देऊन कामावर ठेवणार असाल तर एका वेगळ्या जबाबदारीची आणि मुलाखतींना लागणार्‍या वेळेच्या किमतीची जाणीव होते.

In reply to by सुधीर

पाषाणभेद 16/10/2012 - 08:55
विकास यांना अनुमोदन. बर्‍याचदा असेच होते. काही वेळा रिपीटेटिव्ह काम असते. ते काम बघून, सरावाने जमू शकते. त्यासाठी फार उच्च श्रेणीची आवश्यकता नसते. उलटपक्षी तेथे उच्च बुद्धीमत्तेचे लोक टिकतही नाही.

In reply to by विकास

सस्नेह 16/10/2012 - 11:33
मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे विश्लेषण इथे देण्याचे प्रयोजन समजले नाही. विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते. >>>तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली). अर्थातच बारावी शिकलेल्या मुलामुलीना अनुभव तो काय असणार ? म्हणून प्रश्न साधे सोपे व अनुभवावर आधारित नसलेले होते. तसेच जवळपास सर्वच उमेदवार ग्रामीण भागातील होते. >>>उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते... अर्थात. यासाठीच केवळ Academic प्रश्न न विचारता general ही विचारले होते. इथे नमूद केले पाहिजे की Academic knowledge पेक्षा General Awareness हा आमच्या कंपनीत जास्त महत्वाचा आहे. यासाठी प्रश्न सर्व प्रकारचे विचारले गेले . तसेच उमेदवाराचा कल जाणून घेण्यासाठी आवडीचा विषय व त्यावरचे प्रश्न आम्ही विचारले. >>थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते. मुलाखतींमध्ये कुठेही उमेदवारांना harassment करून निरुत्तर केल्याचे दिसत नाही. उलट येत नसलेल्या प्रश्नाला बगल देऊन इतर चांगल्या बाजू पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला. गोपनीयतेच्या नियमामुळे काही प्रश्न मी वर दिले नाहीत. पण तेही साधेच होते. एकूणच, Academic knowledge पेक्षा उमेदवाराची कामाची गरज, टिकाव धरण्याची क्षमता आणि एकूण आकलनक्षमता हीच पाहण्याचा प्रयत्न केला आहे हे या मुलाखतीं मधून दिसते.

In reply to by सस्नेह

गणपा 16/10/2012 - 13:30
बहुतेक काही तरी गैर समज होतोय. विकासरावांचा तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हता अस मला वाटतं. (विकासराव खुलासा करतीलच.) एकंदर विषय मुलाखतींचा आहे त्या ओघात त्यांनी आपले मत मांडले, याचा अर्थ तुमची पद्धत चुकीची होती वा तुम्ही मुलाखत देणार्‍यांना हरॅस करत होता असा खचीतच नसावा. नाही मी कुणचा ही वकील नाही. ;) विकासरावांचा प्रतिसाद आणि तुमची प्रतिक्रिया वाचुन जे वाटलं ते मोकळे पणे बोलीलो ईतुकेच. :)

In reply to by गणपा

दादा कोंडके 16/10/2012 - 14:00
विकासरावांनी आपल्या प्रतिसादात सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे,
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली).
त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही स्वतःचा बहूमोल वेळ खर्च करून एका साध्या अकाउटंटच्या पोस्ट साठी नोकरीच्या आशेने आलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय. पुढे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, उमेद्वाराला 'एंगेज' न करता आल्याआल्या सटासट राष्ट्रीय राजकारणावर प्रश्न विचारलेलं सुद्धा समर्थनीय नाहीये. ही काय त्यांना पुणे महानगरपालिकेत उंदीर मारणार्‍या विभागाची मुलाखत वाटली काय? मीही कुणाचा वकील नाही. ;) वरचे प्रतिसाद बघून जे वाटलं ते मोकळेपणाने लिहिलो इतकच! :)

In reply to by दादा कोंडके

विकास 16/10/2012 - 19:16
@ स्नेहांकिता: विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते.
तुमचे मुद्दे "चूक - बरोबर", या हेतूने मी लिहीलेले नव्हते. कारण विशिष्ठ निवडीकरता काय बघायचे हे या संदर्भात तुम्हालाच माहीत होते... पण त्यातील मुद्याला आधारून काही विश्लेषण नक्की केले आहे. थोडक्यात हे वैयक्तिक नव्हते.
@दादा कोंडके: त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही ...ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय.
नाही हे रागावून अथवा अन्याय झाला वगैरे म्हणत लिहीलेले नाही. तसा उद्देशही नाही. वर स्नेहांकितांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी नक्कीच उमेदवारास engage करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशी उत्तरे (उमेदवारांकडून) मिळत असताना त्यांची तुलना कशी करावी ह्या बाबत माझा जेनेरीक मुद्दा होता. एखाद्या गोष्टी कडे कसे बघावे या संदर्भातील हा मुद्दा आहे. यात काही मी मानवता अथवा धर्मादाय अथवा ग्रामिण अनुशेष भरून काढावा वगैरे म्हणत नाही तर नक्की आपल्याला काय फायद्याचे आहे हे समजून घेण्याबद्दलचे हे मत आहे. बर्‍याचदा ते होत नाही, हे या चर्चेदरम्यान म्हणायचे होते. दोन आठवड्यापुर्वीच्या शनीवारची गोष्ट आहे. पुण्यातील एक अतिशय यशस्वी असलेल्या (नॉनसॉफ्टवेअर) कंपनीच्या मराठी सिईओबरोबर दिवसभर होतो. या कंपनीने भारतात तर यश संपादन केले आहेच पण त्याच बरोबर त्यांनी अमेरीकेत आणि दक्षिण अमेरीकेतही (जगभर ६०+ देशात) चांगलेच बस्तान बसवलेले आहे. कंपनीत अर्थातच भरपूर कर्मचारी आहेत. ऑफिस स्टाफ आणि इंजिनिअर्स देखील. असे बोलताना विषय निघाला तेंव्हा ते म्हणाले की आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. कारण काय तर त्यांना त्यांच्या मर्यादीत विश्वातून बाहेर पडण्याची संधी मिळते, (पगार, इतर फायदे आणि वातावरण चांगले दिल्याने) ते पटकन सर्व आत्मसात तर करतातच पण कंपनीत टिकतात आणि चांगले करीअर करतात. (जे स्वतःस आधीपासूनच मोठे समजणारे करत नाहीत) त्याचा कंपनीच्या कामावर आणि नफ्यावर चांगला परीणाम होतो. आता प्रत्येकाने असेच करावे असे माझे म्हणणे नाही, हे सांगावे लागू नये इतकीच अपेक्षा. :-)

In reply to by विकास

सस्नेह 16/10/2012 - 21:55
आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. १०० टक्के सहमत. ग्रामीण भागातील उमेदवार शहरीपेक्षा जास्त sincere असतात याचा अनुभव आला आहे.

तर्री 16/10/2012 - 14:24
आम्ही ३ जण मुलाखती घेत होतो. मी , अजून एक सहकारी आणि एच. आर. ची एक "अविवाहित" प्रौढ स्त्री एका साधा / शिंपल पोरा ची मुलाखत संपली होती. हया बाईनी सहज म्हणून विचारले "व्हेअर डू यु स्टे ?" उमेदवाराने उत्तर दिले - "आय आम् बेचलर." (त्याला मी बेचलर असल्याने मित्रां बरोबर राहतो असे म्हणायचे होते ) लगेचच त्याला बाहेर काढले व आम्ही दोघे हसू लागलो. बाई समजून न समजल्या सारखे करून निघून गेल्या. मग आम्ही खो खो हसलो,

In reply to by तर्री

पुरणपोळी 18/10/2012 - 11:10
मुळात "व्हेअर डू यु स्टे ?" हा प्रश्न चुकीचा आहे, तो "व्हेअर डू यु लिव्ह?" असा हवा. चुकीच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर..

गवि 18/10/2012 - 11:41
यावरुन (बहुधा) अनिल अवचटांच्या एका आत्मकथनातला भाग आठवला. मेडिकलच्या एका वर्षी शेवटच्या तोंडी परीक्षेत एका प्रोफेसरने एका मुलाला जोखून खूपच ओपन एन्डेड प्रश्न विचारला : "टेल अस अबाउट एनी टॉपिक यू नो.." आता मुलाला म्हणायचं होतं की "सर तुम्ही कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारा.." पण इंग्रजी डळमळते असल्याने तो म्हणाला, "आस्क एनी टॉपिक यू नो.." .. आणि तो तोंडी परिक्षेत फेल मारला.. :)

In reply to by गवि

चौकटराजा 19/10/2012 - 10:55
आमच्या कंपनीत एक कानडी भाषिक अकाउंट ओफिसर होते. मराठी बर्‍यापैकी येत होते. एकदा त्यांच्या साहेबांसमोर ( जे मराठी भाषिक होते. ) काही पेपर्स सह्यांसाठी ठेवून म्हणाले " मी पेपर्स ठेवतो तुम्ही तुमच्या लहरीप्रमाणे सह्या करा. ( त्याना म्हणायचे होते सवडी प्रमाणे सह्या करा ! ) हा किस्सा त्या सहीवाल्या साहेबानी एकदा गप्पा मारताना सांगितला व आम्ही दोघेही हसत राहिलो .

पैसा 19/10/2012 - 22:45
लेख मजेशीर आहे हे खरेच, पण विकास यांचा प्रतिसादही आवडला. मुलाखतीला आलेली बहुतेक पोरे ही लहान गावातली, जनरल नॉलेज कमी असणारी आणि गरजू दिसत आहेत. अशी मुले एका ठराविक प्रकारचे काम दिले तर नीट करतात. त्यासाठीच नव्हे तर एरवीही पालकमंत्री कोण? शार्दूलविक्रीडित म्हणजे काय, खेळातील एखादे रेकॉर्ड याबद्दलची माहिती नोकरीत कधीही लागत नाही. तरी असे प्रश्न कशासाठी असतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पहिल्या भागातली एका मुलाला अडीच मिनिटात जज करने ही गोष्टही मला फार आवडली नाही. नोकरी शोधत असताना एका ग्रामीण बँकेत ऑफिसरच्या लेखी परीक्षेत चांगला स्कोअर करून आणि तोंडी परीक्षेत प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊनही नोकरी मिळाली नव्हती हे आठवलं. मुलाखत घेणार्‍यांनी तिथेच मला सांगून टाकलं की तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे, आमच्या नोकरीत तुम्ही टिकणार नाही!
(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग) ‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार. ‘या. बसा तिथं.’ उमेदवार बसतो. ‘नाव ?’ ‘सुमित अरुण नार्वेकर ‘ ‘शिक्षण ?’ ‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’ ‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी. ‘अं..C किंवा जावा..’ ‘ते languagesआहेत.

क क कपलचा - भाग ०९

५० फक्त ·

बॅटमॅन 26/09/2012 - 11:24
>>आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it' हे सर्वांत जबरा!!!!!!

प्रचेतस 26/09/2012 - 13:25
मस्त चाललीय कथा. फ्लॅशबॅकचा वापर अगदी सुरेख केलाय. कथानकात फारसे काही घडत नसूनही प्रत्येक भागात नवा ट्विस्ट निर्माण होतोय आणि पुढच्या भागाची उत्सुकता वाढतीय.

साती 27/09/2012 - 11:46
एकदम वेगळा विषय अतिशय संयतपणे मांडताय याबद्दल कौतुक!

रेवती 28/09/2012 - 06:50
कथा संपली का? मला तरी संपल्यासारखी वाटत आहे. हे असं वाचताना कसंसच होतं एवढं खरं.

बॅटमॅन 26/09/2012 - 11:24
>>आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it' हे सर्वांत जबरा!!!!!!

प्रचेतस 26/09/2012 - 13:25
मस्त चाललीय कथा. फ्लॅशबॅकचा वापर अगदी सुरेख केलाय. कथानकात फारसे काही घडत नसूनही प्रत्येक भागात नवा ट्विस्ट निर्माण होतोय आणि पुढच्या भागाची उत्सुकता वाढतीय.

साती 27/09/2012 - 11:46
एकदम वेगळा विषय अतिशय संयतपणे मांडताय याबद्दल कौतुक!

रेवती 28/09/2012 - 06:50
कथा संपली का? मला तरी संपल्यासारखी वाटत आहे. हे असं वाचताना कसंसच होतं एवढं खरं.
3

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

क क कपलचा - भाग ०८

५० फक्त ·

मन१ 11/09/2012 - 08:33
शेवटी काय ट्विस्ट असण्याची शक्यता आहे, ह्याचा अंदाज बांधतोय.

स्पंदना 11/09/2012 - 12:26
आई ग! मारहाण? सोसणार का मिपाकरांना? मी माझ्या गोष्टीत जरा छळाचा उल्लेख केला तर एकहुन एक विरोध करायला लागले लिहिण्याला. किती पुरावे दिले गेले बायकांच्या दुष्टपणाची बघु तुमच काय होतय.

मन१ 11/09/2012 - 08:33
शेवटी काय ट्विस्ट असण्याची शक्यता आहे, ह्याचा अंदाज बांधतोय.

स्पंदना 11/09/2012 - 12:26
आई ग! मारहाण? सोसणार का मिपाकरांना? मी माझ्या गोष्टीत जरा छळाचा उल्लेख केला तर एकहुन एक विरोध करायला लागले लिहिण्याला. किती पुरावे दिले गेले बायकांच्या दुष्टपणाची बघु तुमच काय होतय.
3

क क कपलचा - भाग ०७

५० फक्त ·

साबु 04/09/2012 - 19:25
बहुतेक सगळे भाग टन्कल्यावर वाचायला लागणार नाहितर लिन्क लागयची नाही.. ५० फक्त राव..तुमची लिहायची पद्धत खुप मस्त आहे....खुप भारी आर्ट सिनेमा (उदा: सामना, सिन्हासन, सत्या, ब्लैकफ्रायडे) बघतोय असे वाटते. 'चपला आणि सत्कार' वाचताना सुद्धा मजा आलेली. पुलेशु.

साबु 04/09/2012 - 19:25
बहुतेक सगळे भाग टन्कल्यावर वाचायला लागणार नाहितर लिन्क लागयची नाही.. ५० फक्त राव..तुमची लिहायची पद्धत खुप मस्त आहे....खुप भारी आर्ट सिनेमा (उदा: सामना, सिन्हासन, सत्या, ब्लैकफ्रायडे) बघतोय असे वाटते. 'चपला आणि सत्कार' वाचताना सुद्धा मजा आलेली. पुलेशु.
3

क क कपलचा - भाग ०६

५० फक्त ·

अँग्री बर्ड 06/08/2012 - 09:17
हे कायतरी भयानक आहे राव ! अवांतर : तुमच्या आधीच्या लिंक गंडल्यात बॉ. म्हणजे त्या लिंकमधला पेज नंबर म्हराठीत छापला गेलाय तो दुरुस्त करा.

एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या.
इतकी पोहोचलेली पोरगी
अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली
इतका शामळू सर आणि मग सगळं मनाजोगतं झाल्यावर
बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?
असं का?
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे
अशा प्रेम केलेल्या माणसाला समाजावून सांगता येतं ना

पैसा 07/08/2012 - 19:28
अनुजाचं आधी लग्न झालं होतं हे नव्याने कळतंय. तिने पीसीवरच्या फाईल्स शोधण्याचा संदर्भ आता कळला. आणखी काय वळणं येणार आहेत उत्सुकता आहे. लवकर लिहा!

अँग्री बर्ड 06/08/2012 - 09:17
हे कायतरी भयानक आहे राव ! अवांतर : तुमच्या आधीच्या लिंक गंडल्यात बॉ. म्हणजे त्या लिंकमधला पेज नंबर म्हराठीत छापला गेलाय तो दुरुस्त करा.

एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या.
इतकी पोहोचलेली पोरगी
अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली
इतका शामळू सर आणि मग सगळं मनाजोगतं झाल्यावर
बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?
असं का?
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे
अशा प्रेम केलेल्या माणसाला समाजावून सांगता येतं ना

पैसा 07/08/2012 - 19:28
अनुजाचं आधी लग्न झालं होतं हे नव्याने कळतंय. तिने पीसीवरच्या फाईल्स शोधण्याचा संदर्भ आता कळला. आणखी काय वळणं येणार आहेत उत्सुकता आहे. लवकर लिहा!
3

भ्रमाचा भोपळा

डॉ अशोक कुलकर्णी ·

दादा कोंडके 05/08/2012 - 19:54
लेख विनोदी अजिबात वाटला नाही.
पण मी तो पर्यंत ब-याच नाटकात कामं केली होती. त्यामुळे उलट मजा वाटली.
अशी "मीच भारी" छाप वाक्य वाचल्यानंतर,
आपल्या अमोघ अक्तृत्वापुढे आणि विद्वत्तेपुढे विद्यार्थी अवाक होऊन शांत बसले होते हा माझा भ्रमाचा भोपळा अशा रितीनं फुटला होता !!
हे वाक्य कै च्या कै वाटलं!

In reply to by दादा कोंडके

रामपुरी 08/08/2012 - 23:00
अनुभव म्हणून लेख चांगला वाटला. दादा कोंडके तुमची प्रतिसादाची जागा चुकलीच जरा. तुम्हाला जर खरा "मीच भारी" छाप भाषेचा नमुना बघायचा असेल तर तुम्हाला "अध्यात्म" (इथे मला "विनोदी" लिहावसं का वाटतंय??? ) विषयक लेखांकडेच वळायला हवं. (अशा लेखांवरचे लेखकाचे प्रतिसाद जास्त नमुनेदार असतात असा अनुभव आहे. उदा. मी जसं अमुकतमुक सोडलं तसं तुम्हाला सोडता येणार नाही पण प्रयत्न करून बघा.. इत्यादी :) :) )

दादा कोंडके साहेब... हा विनोदी लेख नसून माझा अनुभव आपल्याला सांगितलाय. आणि अनुभवात मी येणार नाही तर काय दादा कोंडके छाप संवाद येतील की काय?

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

मलाही या गोष्टीची मोठी मजा वाटते. `मी' सर्वनाम आहे त्याचा `मी पणा' किंवा अहंकाराशी काहीही संबंध नाही. ज्या वेळी एखादी व्यक्तीगत गोष्ट लिहिली जाईल तेव्हा नॅरेटर `मी' च असेल त्याशिवाय वाक्यच तयार होणार नाही. उदा. हे ऑब्जेक्शन असलेलं वाक्य घ्या : "पण मी तो पर्यंत बर्‍याच नाटकात कामं केली होती" आता ते वाक्य कर्मणी प्रयोगात लिहिता येणार नाही आणि कुणी तसं करु शकला तरी त्याचा अहंकार गेलाय असा अर्थ होत नाही. अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही. अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

पांथस्थ 06/08/2012 - 14:27
डॉ. लेख मस्त झालाय!
अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही. अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.
तुमची लिखाण शैली (माझ्या मते तरी) साधी आणी हलकी फुलकी आहे. तुमचे याआधी प्रकाशीत झालेले अनुभवात्मक लेखनहि मस्तच होते. जर स्वतःचा (आणी स्वत:बद्दलचा) अनुभव कथन करायचा झाला तर तो थोडा-फार स्वकेंद्रीत असणारच. जर जाणुन बुजुन त्यातुन स्वतःला बाहेर काढले तर अनुभव कथन वास्तवदर्शी होणार नाही. तुमचा लेख एकदम सरळ आणी ओघवता लिहिला गेला आहे. मला त्यात अहंकार जाणवला नाही. तेव्हा लिखते रहो !!!

In reply to by पांथस्थ

प्रदीप 06/08/2012 - 19:59
म्हणतो. पांथस्थ ह्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. तुमचे सगळे लिखाण अनुभवसिद्ध आहे, आणि त्यात कसलाही अभिनिवेश मलातरी कधी आढळला नाही. मुय्ख म्हणजे सांगण्यासारखे तुमच्याकडे खूप काही आहे, आणि ते तुम्ही ह्या लेखातून जाणवले तसे self deprecating स्टाईलने लिहीता. असेच लिहीत रहा.

In reply to by प्रदीप

येस्स, एकदम सहमत बघा !!!! डॉन्ची शैली आवडते. त्यांची "चौथी विहीर" भयानक आवडली होती. (अनुभव अस्वस्थ करणारा असला तरी लेखन आवडले होते) ती मिपावर कधी येते याची वाट पाहतो आहे. तुमचीच होती ना हो ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब.... धन्यवाद ! तुम्ही म्हणता त्या लेखाचं शीर्षक "अदृष्य भिंत" असं आहे. मिपा वर तो लेख ही यथावकाश टाकीन -अशोक

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

दादा कोंडके 06/08/2012 - 00:41
सुरवातीला डस्टर खाली पडूनही परिक्षेचं टेंशन असल्यामुळं विद्यार्थी हसले नसतील. पण अवघड विषय असुनही थोड्या वेळात भराभर पुस्तकं चाळून नोट्स काढणे, आराखडा तयार करणे, मुत्सद्दीपणाने पाच मिनीटं आधी जाउन दरवाजा बंद करणे, वरून नाटकात कामं केलेली असल्यामुळे सभाधीटपणा होता, त्यामुळे गांगरून न जाता, किचकट विषयाची सुरुवात काही रोजची उदाहरणं देउन करणे, नंतर त्यांच्या प्रामाणिक शंकांचं निरसन करणे एव्हडं सगळं केल्यावर भ्रमाचा भोपळा तयार होण्याचं कारण काय? हे सगळं तुमच्या अमोघ कर्तुत्व आणि विद्वत्तेची साक्ष देत नाहीत काय? :)

चिंतामणी 06/08/2012 - 09:54
हल्ली अनेकांना मी कशी खेचली असे दाखवायची लहर(खरे तर झटके म्हणायला हवे) येत असते. निर्व्याज लेखनाचा निखळ आनंद घ्यायचाच नाही अशी विकृती निर्माण झालेले अनेकजण दिसतील. पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.

In reply to by चिंतामणी

पांथस्थ 06/08/2012 - 14:36
पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.
सध्याच्या (म्हणजे ह्या धाग्याच्या आणी इतर सामाजिक) परिस्थितीमधे हे वाक्य डोक्यातुन अजिबात जात नाहि.
"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people." --Martin Luther King, Jr.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पांथस्थ 08/08/2012 - 12:20
माझ्या मते आपल्या देशात Passive Democracy आहे. नाही म्हणायला स्वातंत्र्य आहे, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठि लागणारी सामाजिक शिस्त, जागरुकता, राष्ट्रभाव... यांचा पुर्णपणे* अभाव आहे. तेव्हा सद्य परीस्थिती बघता हा बदल केला आहे! In democracy, People get the government they DON'T deserve.
In open forum, सदस्य get the संस्थळ they deserve
हम्म्म्म! * - काहि अपवाद वगळता

डॉक्टरी पेहराव्याच्या बाहेर येउन लिखाण केले आहे... यात विषयाला धरुन तुम्ही...तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे. वाह... लिहित रहा

In reply to by चिम् चिम् मामा

कवटी 06/08/2012 - 10:44
तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे डिस्चार्ज??? नशीब "विचारांना चांगला एनिमा दिलायत" असे नाही म्हणालात.... ;) आशोकराव छान झालय अनुभव कथन...

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

भडकमकर मास्तर..... या बाबतीत तुमचा काय अनुभव ? या बाबतीत म्हणजे "शिकवताना येणारे अनुभव" असे गृहित धरतो.... मी स्वतः फॉर्मल शिक्षक कधी नव्हतो त्यामुळे त्या बाबतीत फारसे अनुभव नाहीत.... कॉलेजात शिकताना मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गापुढे उभे राहून ( छोटेसे दहा पंधरा मिन्टाचे ) अभ्यासाच्या एखाद्या विषयाचे ( चार पाच दिवस तयारी करून वगैरे) भाषण करावे लागत असे, तसली ( आणि तितपतच) भाषणे केली... अर्थात असल्या फुटकळ भाषणांकडे कोणी विद्यार्थी अजिबात लक्ष देत नसत , आपण एवढे कष्ट करून काही सांगत असताना हा समोरचा हरामखोर झोपला आहे, तो मागे चित्र काढत बसला आहे, एक जण त्याच्या मैत्रिणीकडे टक लावून पाहत बसला आहे, एक खिडकीबाहेर तंद्री लावून बसला आहे.... आणि सगळ्यात मजा म्हणजे या सगळ्यांना वाटत आहे की समोर शिकवणार्‍याला हे अजिबात समजत नाहिये... शिकवताना हे असले विचार सतत मनात येत असत.... :) मीही लंचनंतरच्या तासाला प्रचंड झोपत असे... माझा समज असे की मास्तर लोकांन हे कळत नसावे.... स्वतः छोटीशी लेच्क्चर्स घेतल्यानंतर हे लक्षात आले की दहा फुटांवरून कोणता विद्यार्थी काय करत आहे , हे न कळायला लेक्चरर मूर्ख नसतो... फक्त प्रत्येकाला झापण्यात त्याला फारसा वेळ वाया घालवायचा नसतो... शाळेत असताना बी एड करणारे काही तरूण शिक्षक तास घ्यायला वर्गावर येत असत, त्यांना अभ्यासातलेच पण वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा आगाऊपणा करून खुनशी आनंद मिळवत असे , त्याचीही आठवण झाली... ( एक शिक्षिका अशा तासाला वर्गातच रडायला लागली आणि तास सोडून निघून गेली , हेही आठवते) ( अशा विचारांच्या शाळेतल्या मुलावर आणि त्रास देण्यतला फोलपणा त्याल कसा समजतो वगैरे वगैरे एक कथा लिहायचे डोक्यात होते .. असो) "चांगले शिकवणे किती अवघड आहे हे कळण्यासाठी स्वतः थोडे शिकवणे सर्व शैक्षणिक ठिकाणी अनिवार्य असावे " ..वगैरे व्गैरे विचार मनात येतात... लेख वाचून "तिसरी घंटा "मध्ये तोरडमल त्यांचे पहिले लेक्चर पोरांनी कसे उधळून लावले त्याची आठवण लिहितात ते आठवले...

स्मिता. 06/08/2012 - 14:11
डॉक्टरसाहेव, अनुभव छान, खुसखुशीत शैलीत सांगितला आहे. असेच वेगवेगळे अनुभव लिहित रहा.

In reply to by स्मिता.

माझे मिप वरचे इतर गद्य लेखन १. पैठणचा ताजमहाल http://www.misalpav.com/node/22363 २. घरचा आहेर http://www.misalpav.com/node/22246 ३. सायोनारा http://www.misalpav.com/node/21999

मन१ 06/08/2012 - 14:51
मस्त मांडलात अनुभव. तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा?

तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा? मन१ इथं "बघायला" ऐवजी "अनुभवायला" असं गृहीत धरतो. खरं सांगू? प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही ना काही सांगण्या सारखे अनुभव असतातच. फक्त आप्ण सांगू की नको या संभ्रमापायी न सांगण्याचा निर्णय घेतो इतकंच. इंग्रजी साहित्य हे वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या अनुभवानं समृद्ध आहे. मराठीत मात्र वकिल, अभियंते, शासकिय नौकरदार, व्यवस्थापक, बस कंड्क्टर, शिक्षक, पोलीस इत्यादीं पैकी काहींनीच आपले अनुभव शब्दबद्ध केलेत.....

पैसा 07/08/2012 - 22:16
डॉक्टरांचा लेख सावकाशीने वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता. मस्त! खूप आवडला. आणखी खूप लिहा!

दादा कोंडके 05/08/2012 - 19:54
लेख विनोदी अजिबात वाटला नाही.
पण मी तो पर्यंत ब-याच नाटकात कामं केली होती. त्यामुळे उलट मजा वाटली.
अशी "मीच भारी" छाप वाक्य वाचल्यानंतर,
आपल्या अमोघ अक्तृत्वापुढे आणि विद्वत्तेपुढे विद्यार्थी अवाक होऊन शांत बसले होते हा माझा भ्रमाचा भोपळा अशा रितीनं फुटला होता !!
हे वाक्य कै च्या कै वाटलं!

In reply to by दादा कोंडके

रामपुरी 08/08/2012 - 23:00
अनुभव म्हणून लेख चांगला वाटला. दादा कोंडके तुमची प्रतिसादाची जागा चुकलीच जरा. तुम्हाला जर खरा "मीच भारी" छाप भाषेचा नमुना बघायचा असेल तर तुम्हाला "अध्यात्म" (इथे मला "विनोदी" लिहावसं का वाटतंय??? ) विषयक लेखांकडेच वळायला हवं. (अशा लेखांवरचे लेखकाचे प्रतिसाद जास्त नमुनेदार असतात असा अनुभव आहे. उदा. मी जसं अमुकतमुक सोडलं तसं तुम्हाला सोडता येणार नाही पण प्रयत्न करून बघा.. इत्यादी :) :) )

दादा कोंडके साहेब... हा विनोदी लेख नसून माझा अनुभव आपल्याला सांगितलाय. आणि अनुभवात मी येणार नाही तर काय दादा कोंडके छाप संवाद येतील की काय?

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

मलाही या गोष्टीची मोठी मजा वाटते. `मी' सर्वनाम आहे त्याचा `मी पणा' किंवा अहंकाराशी काहीही संबंध नाही. ज्या वेळी एखादी व्यक्तीगत गोष्ट लिहिली जाईल तेव्हा नॅरेटर `मी' च असेल त्याशिवाय वाक्यच तयार होणार नाही. उदा. हे ऑब्जेक्शन असलेलं वाक्य घ्या : "पण मी तो पर्यंत बर्‍याच नाटकात कामं केली होती" आता ते वाक्य कर्मणी प्रयोगात लिहिता येणार नाही आणि कुणी तसं करु शकला तरी त्याचा अहंकार गेलाय असा अर्थ होत नाही. अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही. अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

पांथस्थ 06/08/2012 - 14:27
डॉ. लेख मस्त झालाय!
अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही. अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.
तुमची लिखाण शैली (माझ्या मते तरी) साधी आणी हलकी फुलकी आहे. तुमचे याआधी प्रकाशीत झालेले अनुभवात्मक लेखनहि मस्तच होते. जर स्वतःचा (आणी स्वत:बद्दलचा) अनुभव कथन करायचा झाला तर तो थोडा-फार स्वकेंद्रीत असणारच. जर जाणुन बुजुन त्यातुन स्वतःला बाहेर काढले तर अनुभव कथन वास्तवदर्शी होणार नाही. तुमचा लेख एकदम सरळ आणी ओघवता लिहिला गेला आहे. मला त्यात अहंकार जाणवला नाही. तेव्हा लिखते रहो !!!

In reply to by पांथस्थ

प्रदीप 06/08/2012 - 19:59
म्हणतो. पांथस्थ ह्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. तुमचे सगळे लिखाण अनुभवसिद्ध आहे, आणि त्यात कसलाही अभिनिवेश मलातरी कधी आढळला नाही. मुय्ख म्हणजे सांगण्यासारखे तुमच्याकडे खूप काही आहे, आणि ते तुम्ही ह्या लेखातून जाणवले तसे self deprecating स्टाईलने लिहीता. असेच लिहीत रहा.

In reply to by प्रदीप

येस्स, एकदम सहमत बघा !!!! डॉन्ची शैली आवडते. त्यांची "चौथी विहीर" भयानक आवडली होती. (अनुभव अस्वस्थ करणारा असला तरी लेखन आवडले होते) ती मिपावर कधी येते याची वाट पाहतो आहे. तुमचीच होती ना हो ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब.... धन्यवाद ! तुम्ही म्हणता त्या लेखाचं शीर्षक "अदृष्य भिंत" असं आहे. मिपा वर तो लेख ही यथावकाश टाकीन -अशोक

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

दादा कोंडके 06/08/2012 - 00:41
सुरवातीला डस्टर खाली पडूनही परिक्षेचं टेंशन असल्यामुळं विद्यार्थी हसले नसतील. पण अवघड विषय असुनही थोड्या वेळात भराभर पुस्तकं चाळून नोट्स काढणे, आराखडा तयार करणे, मुत्सद्दीपणाने पाच मिनीटं आधी जाउन दरवाजा बंद करणे, वरून नाटकात कामं केलेली असल्यामुळे सभाधीटपणा होता, त्यामुळे गांगरून न जाता, किचकट विषयाची सुरुवात काही रोजची उदाहरणं देउन करणे, नंतर त्यांच्या प्रामाणिक शंकांचं निरसन करणे एव्हडं सगळं केल्यावर भ्रमाचा भोपळा तयार होण्याचं कारण काय? हे सगळं तुमच्या अमोघ कर्तुत्व आणि विद्वत्तेची साक्ष देत नाहीत काय? :)

चिंतामणी 06/08/2012 - 09:54
हल्ली अनेकांना मी कशी खेचली असे दाखवायची लहर(खरे तर झटके म्हणायला हवे) येत असते. निर्व्याज लेखनाचा निखळ आनंद घ्यायचाच नाही अशी विकृती निर्माण झालेले अनेकजण दिसतील. पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.

In reply to by चिंतामणी

पांथस्थ 06/08/2012 - 14:36
पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.
सध्याच्या (म्हणजे ह्या धाग्याच्या आणी इतर सामाजिक) परिस्थितीमधे हे वाक्य डोक्यातुन अजिबात जात नाहि.
"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people." --Martin Luther King, Jr.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पांथस्थ 08/08/2012 - 12:20
माझ्या मते आपल्या देशात Passive Democracy आहे. नाही म्हणायला स्वातंत्र्य आहे, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठि लागणारी सामाजिक शिस्त, जागरुकता, राष्ट्रभाव... यांचा पुर्णपणे* अभाव आहे. तेव्हा सद्य परीस्थिती बघता हा बदल केला आहे! In democracy, People get the government they DON'T deserve.
In open forum, सदस्य get the संस्थळ they deserve
हम्म्म्म! * - काहि अपवाद वगळता

डॉक्टरी पेहराव्याच्या बाहेर येउन लिखाण केले आहे... यात विषयाला धरुन तुम्ही...तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे. वाह... लिहित रहा

In reply to by चिम् चिम् मामा

कवटी 06/08/2012 - 10:44
तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे डिस्चार्ज??? नशीब "विचारांना चांगला एनिमा दिलायत" असे नाही म्हणालात.... ;) आशोकराव छान झालय अनुभव कथन...

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

भडकमकर मास्तर..... या बाबतीत तुमचा काय अनुभव ? या बाबतीत म्हणजे "शिकवताना येणारे अनुभव" असे गृहित धरतो.... मी स्वतः फॉर्मल शिक्षक कधी नव्हतो त्यामुळे त्या बाबतीत फारसे अनुभव नाहीत.... कॉलेजात शिकताना मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गापुढे उभे राहून ( छोटेसे दहा पंधरा मिन्टाचे ) अभ्यासाच्या एखाद्या विषयाचे ( चार पाच दिवस तयारी करून वगैरे) भाषण करावे लागत असे, तसली ( आणि तितपतच) भाषणे केली... अर्थात असल्या फुटकळ भाषणांकडे कोणी विद्यार्थी अजिबात लक्ष देत नसत , आपण एवढे कष्ट करून काही सांगत असताना हा समोरचा हरामखोर झोपला आहे, तो मागे चित्र काढत बसला आहे, एक जण त्याच्या मैत्रिणीकडे टक लावून पाहत बसला आहे, एक खिडकीबाहेर तंद्री लावून बसला आहे.... आणि सगळ्यात मजा म्हणजे या सगळ्यांना वाटत आहे की समोर शिकवणार्‍याला हे अजिबात समजत नाहिये... शिकवताना हे असले विचार सतत मनात येत असत.... :) मीही लंचनंतरच्या तासाला प्रचंड झोपत असे... माझा समज असे की मास्तर लोकांन हे कळत नसावे.... स्वतः छोटीशी लेच्क्चर्स घेतल्यानंतर हे लक्षात आले की दहा फुटांवरून कोणता विद्यार्थी काय करत आहे , हे न कळायला लेक्चरर मूर्ख नसतो... फक्त प्रत्येकाला झापण्यात त्याला फारसा वेळ वाया घालवायचा नसतो... शाळेत असताना बी एड करणारे काही तरूण शिक्षक तास घ्यायला वर्गावर येत असत, त्यांना अभ्यासातलेच पण वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा आगाऊपणा करून खुनशी आनंद मिळवत असे , त्याचीही आठवण झाली... ( एक शिक्षिका अशा तासाला वर्गातच रडायला लागली आणि तास सोडून निघून गेली , हेही आठवते) ( अशा विचारांच्या शाळेतल्या मुलावर आणि त्रास देण्यतला फोलपणा त्याल कसा समजतो वगैरे वगैरे एक कथा लिहायचे डोक्यात होते .. असो) "चांगले शिकवणे किती अवघड आहे हे कळण्यासाठी स्वतः थोडे शिकवणे सर्व शैक्षणिक ठिकाणी अनिवार्य असावे " ..वगैरे व्गैरे विचार मनात येतात... लेख वाचून "तिसरी घंटा "मध्ये तोरडमल त्यांचे पहिले लेक्चर पोरांनी कसे उधळून लावले त्याची आठवण लिहितात ते आठवले...

स्मिता. 06/08/2012 - 14:11
डॉक्टरसाहेव, अनुभव छान, खुसखुशीत शैलीत सांगितला आहे. असेच वेगवेगळे अनुभव लिहित रहा.

In reply to by स्मिता.

माझे मिप वरचे इतर गद्य लेखन १. पैठणचा ताजमहाल http://www.misalpav.com/node/22363 २. घरचा आहेर http://www.misalpav.com/node/22246 ३. सायोनारा http://www.misalpav.com/node/21999

मन१ 06/08/2012 - 14:51
मस्त मांडलात अनुभव. तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा?

तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा? मन१ इथं "बघायला" ऐवजी "अनुभवायला" असं गृहीत धरतो. खरं सांगू? प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही ना काही सांगण्या सारखे अनुभव असतातच. फक्त आप्ण सांगू की नको या संभ्रमापायी न सांगण्याचा निर्णय घेतो इतकंच. इंग्रजी साहित्य हे वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या अनुभवानं समृद्ध आहे. मराठीत मात्र वकिल, अभियंते, शासकिय नौकरदार, व्यवस्थापक, बस कंड्क्टर, शिक्षक, पोलीस इत्यादीं पैकी काहींनीच आपले अनुभव शब्दबद्ध केलेत.....

पैसा 07/08/2012 - 22:16
डॉक्टरांचा लेख सावकाशीने वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता. मस्त! खूप आवडला. आणखी खूप लिहा!
* भ्रमाचा भोपळा अध्यापन करणा-या कोणाच्याही आयुष्यात पहिलं लेक्चर हा अविस्मरणीय असाच प्रसंग असतो. विद्यार्थी असतांना आम्ही काही नवख्या अध्यापकांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण आता बाजी उलटली होती. मी "रिसिव्हिंग एन्ड्ला" होतो. ही वेळ माझ्या माझ्यावर कधी ना कधी तरी येणारच होती. फक्त ती अचानक आली इतकंच! * विभाग प्रमुखांनी एक दिवस अचानक बोलावलं आणि ते म्हणाले: "आपले ते हे आज नाहीत. रजेवर आहेत. तू त्यांचं लेक्चर घ्यायचं" झालं! संपलं! इतकं बोलून ते आमच्या एका वरीष्ठ सहका-याशी चर्चेत गुंग झाले.